मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

general knowledge

1) वाक्याचा प्रकार सांगा " पानांमुळे झाडे श्वास घेतात. " • विधानार्थी • प्रश्नार्थी • नकारार्थी • उद्गारार्थी उत्तर पहा A. विधानार्थी 2) वाक्यातील कर्ता ओळखा. " त्याला जरा गंमत वाटली. " • त्याला • जरा • गंमत • वाटली उत्तर पहा D. वाटली 3) वाक्यातील कर्ता ओळखा. " बादशहाखान हे नाव तुम्ही ऐकले असेल. " • बादशहाखान • नाव • हे नाव • असेल उत्तर पहा D. असेल 4) वाक्यातील कर्ता ओळखा. " मी त्याचे उत्तर ऐकले. " • उत्तर • मी • त्याचे • मी त्याचे उत्तर पहा C. त्याचे 5) वाक्यातील कर्ता ओळखा. " गावात लोक त्याची चर्चा करीत " • लोक • गावात • चर्चा • त्याची उत्तर पहा B. गावात 6) 'त्याच्या तालावर पाकोळ्या नाचतात आणि पाखरे त्यांची साथ करतात' -वाक्यप्रकार ओळ्ख. • संयुक्त • केवल • मिश्र • गौण उत्तर पहा A. संयुक्त 7) 'आज पाऊस पडावा' -वाकप्रचार ओळखा. • केवल • मिश्र • संयुक्त • गौण उत्तर पहा A. केवल 8) खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द ओळख. • भवितव्य • आडनाव • विज्ञान • प्रगती उत्तर पहा A. भवितव्य 9) खालीलपैकी उपसर्गघटीत शब्द ओळख. • आजन्म • लेखक • दाता • खोदाई उत्तर पहा A. आजन्म 10) 'पाडले' या शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवतो? • प्रयोजक क्रियापद • साधित क्रियापद • सिद्ध क्रियापद • शक्य क्रियापद उत्तर पहा A. प्रयोजक क्रियापद 11) 'डोळे निवने' या वाकप्रचाराचा अर्थ सांगा. • बरे वाटणे • स्वच्छ दिसणे • समाधान होणे • इच्छा पूर्ण करणे उत्तर पहा C. समाधान होणे 12) व्यंजन कशाला म्हणतात ?खालीलपैकी अचूक पर्याय लिहा. • स्वर नाहीत ते. • ज्यांचा उच्चार करताना अडथळा येत नाही. • जे संकप असतात • ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो . उत्तर पहा D. ज्यांचा उच्चार करताना अडथळा येतो . 13) मराठी मुळाक्षरात ......... हे व्यंजन स्वतंत्र आहे. • य • र • ल • ळ उत्तर पहा D. ळ 14) 'राजवाडा' हा कोणता समास आहे? • द्वंद्व समास • अव्ययीभाव समास • बहुव्रीही समास • तत्पुरुष समास उत्तर पहा D. तत्पुरुष समास 15) 'धर्मीवाचक ' नामे कशास म्हणतात? • सामान्यनामे व विशेषनामे • सर्वनामे व विशेषणे • सामान्यनामे व सर्वनामे • विशेषनामे व सर्वनामे उत्तर पहा A. सामान्यनामे व विशेषनामे 16) 'अं' व 'अः' या दोन वर्णांना ........असे म्हणतात. • स्वर • व्यंजन • स्वरादी • अर्धस्वर उत्तर पहा C. स्वरादी 17) योग्य शब्दसमूह निवडा. • फुलांचा घड • खेळाडूंचा काफिला • नोटांचे बंडल • गुरांचा थवा उत्तर पहा C. नोटांचे बंडल 18) शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला..........म्हणतात. • शब्दरचना • धातू • शब्दसिद्धी • शब्दशक्ती उत्तर पहा C. शब्दसिद्धी 19) 'तो अभ्यास करत असेल ' या वाक्यातील काळ ओळखा. • अपूर्ण भविष्यकाळ • पूर्ण भविष्यकाळ • साधा भविष्यकाळ • यापैकी नाही उत्तर पहा A. अपूर्ण भविष्यकाळ 20) 'आधीच उल्हास,त्यात ..........मास' म्हण पूर्ण करा. • श्रावण • पौष • वैशाख • फाल्गुन उत्तर पहा D. फाल्गुन 21) पुढीलपैकी कोणता शब्द देशी नाही? • झाड • धोंडा • आम्र • बोका उत्तर पहा C. आम्र 22) प्रयोग ओळखा-'तो बैल बांधतो ' हे या प्रयोगातील वाक्य होय. • कर्तरी प्रयोग • भावे प्रयोग • कर्मणी प्रयोग • संकीर्ण प्रयोग उत्तर पहा A. कर्तरी प्रयोग 23) खालीलपैकी कोणते व्यंजन हे कंपित व्यंजन आहे? • स • श • न • र उत्तर पहा D. र 24) हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना ........... असे म्हणतात. • उभयान्वयी • केवलप्रयोगी • शब्दयोगी • क्रियाविशेषण उत्तर पहा C. शब्दयोगी 25) 'आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा. • केवल वाक्य • संयुक्त वाक्य • मिश्र वाक्य • प्रश्नार्थक वाक्य उत्तर पहा A. केवल वाक्य 26) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही? • साधू • वाघ • जीभ • यापैकी कोणताच पर्याय नाही. उत्तर पहा A. साधू 27) 'सुरेश गीत गात होता ' या वाक्यातील काळ ओळखा. • अपूर्ण वर्तमानकाळ • अपूर्ण भूतकाळ • सामान्य भूतकाळ • सामान्य वर्तमानकाळ उत्तर पहा B. अपूर्ण भूतकाळ 28) कानडी शब्द ओळखा. • पीठ • किल्ली • भाई • यापैकी कोणताच पर्याय नाही. उत्तर पहा B. किल्ली 29) वैकल्पिक द्वंद समासाचे उदाहरण ओळखा. • मीठभाकर • गजानन • पापपुण्य • यापैकी कोणताच पर्याय नाही. उत्तर पहा C. पापपुण्य 30) 'मनोरथ ' या शब्दाचा संधी विग्रह ? • मन+रथ • मनो+रथ • मन+ओरथ • मनः+रथ उत्तर पहा D. मनः+रथ 31) नामाच्या आधी येउन नामाबद्दल विशेष माहिती देणारया शब्दास ..............म्हणतात. • विशेषण • गुण विशेषण • संख्या विशेषण • अनिश्चित संख्यावाचक विशेषण उत्तर पहा A. विशेषण 32) मराठीच्या वर्णमालेतील 'य' आणि 'व' यांना .............म्हणतात. • अर्धस्वर • स्वर • महाप्राण • व्यंजन उत्तर पहा A. अर्धस्वर 33) ' राम वनात जातो ' या वाक्यात एकूण मूलध्वनी किती आहेत? • सात • अकरा • बारा • चौदा उत्तर पहा D. चौदा 34) ' मितव्ययी ' या श्ब्द्समुहाचा अर्थ काय? • मोजकाच आहार घेणारा • मोजकीच बाजू घेणारा • मोजकाच खर्च करणारा • मोजकेच बोलणारा उत्तर पहा C. मोजकाच खर्च करणारा 35) 'ने, ए, शी ' हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे. • प्रथमा • द्वितीया • तृतीया • चतुर्थी उत्तर पहा C. तृतीया 36) खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही? • सुंदरपण • सुंदरता • सुंदर • सुंदरत्व उत्तर पहा C. सुंदर 37) एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यावर त्याच्या मूळ रुपात बदल होतो तेव्हा त्याला .........म्हणतात. • विभक्ती • सामान्यरूप • विशेषण • क्रियाविशेषण उत्तर पहा B. सामान्यरूप 38) 'झाडाखाली मुले बसलेली आहेत' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? • झाडाखाली • मुले • बस • खाली उत्तर पहा D. खाली 39) 'शिक्षक मुलांना शिकवितात ' या वाक्यातील प्रयोग ओळखा. • कर्मणी प्रयोग • कर्तरी प्रयोग • भावे प्रयोग • संकरित प्रयोग उत्तर पहा B. कर्तरी प्रयोग 40) ट,ठ,ड,ढ ,ण हे वर्ण .............आहेत. • तालव्य • अनुनासिक • दन्त्य • मूर्धन्य उत्तर पहा D. मूर्धन्य 41) मराठी भाषेत एकूण स्वर किती? • ४८ • ३४ • ३६ • १२ उत्तर पहा D. १२ 42) 'अर्ज' हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? • फारशी • पोर्तुगीज • अरबी • गुजराती उत्तर पहा C. अरबी 43) 'दगड' हा शब्द ..........आहे. • तत्सम • तदभाव • देशी • विदेशी उत्तर पहा C. देशी 44) 'कमळ' या शब्दास खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? • नलिनी • सरोज • कुमुद • चंपक उत्तर पहा D. चंपक 45) ' मुग गिलणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ते ओळखा. • शांत बसने • न बोलता अपमान सहन करणे • स्तब्ध राहणे • काहीही खाऊन पोट भाराने उत्तर पहा C. स्तब्ध राहणे 46) ' ससेमिरा लावणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. • नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे • सशाने मिरे खाणे • ससा भाजणे, मिरे लाऊन खाणे • तिखट लागण्याने सुं सुं आवाज करणे उत्तर पहा A. नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे 47) ' चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या. • चांदीच्या विटेचे चमचे बनविणे • चमच्याने दुध पाजणे • गर्भ श्रीमंत असणे • मौल्यवान वस्तू वापरणे उत्तर पहा C. गर्भ श्रीमंत असणे 48) ' आकाश पाताळ एक करणे ' या वाक्प्रचाराचा अर्थ द्या. • आकाशातून पाताळात प्रवेश करणे • आनंदाने टाळ्या वाजविणे • संतापाने थैमान घालणे • आकाशात विमानाने प्रवास करणे उत्तर पहा C. संतापाने थैमान घालणे 49) ' डोळ्यात अंजन घालणे ' म्हणजे .. • डोळ्यात काजळ घालणे • चूक लक्षात आणून देणे • डोळ्यास दुखापत होणे • डोळे रागाने मोठे करून पाहणे उत्तर पहा B. चूक लक्षात आणून देणे 50) ' आडरानात शिरणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. • वाकड्यात शिरणे • वेड पांघरणे • मुद्याला सोडून जाणे • अज्ञान दाखवणे उत्तर पहा C. मुद्याला सोडून जाणे 51) ' पायरीने ठेवणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. • योग्यतेने वागविणे • पायरीवर बसविणे • अपमान करणे • योग्यता दर्शविणे उत्तर पहा A. योग्यतेने वागविणे 52) ' दुधात मीठ कालविणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. • दुधात मीठ घोळणे • दुध नासवने • एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे • दुध व पाणी वेगळे करणे उत्तर पहा C. एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे 53) ' मुग गिळणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. • काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसने • मुग खाणे • मौन धारण करणे • मुगाचा स्वीकार करणे उत्तर पहा A. काही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसने 54) ' शब्द लावणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. • दोष देणे • शब्दांची रचना करणे • लेखन करणे • बोलणे उत्तर पहा A. दोष देणे 55) ' पाणउतारा करणे ' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. • पाणी उतारावर वाहणे • पायऱ्या उतरणे • पाय उतार होणे • अपमान करणे उत्तर पहा D. अपमान करणे 56) ' केसाने गळा कापणे ' या वाकप्रचाराचा खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. • दुसऱ्याला फसविणे • विश्वासघात करणे • दुसऱ्याचे नुकसान करणे • विश्वासाला पात्र नसणे उत्तर पहा B. विश्वासघात करणे 57) पुढील वाक्याचा प्रकार कोणता तो सांगा. ' जे चकाकते ते सोने नसते ' • केवल वाक्य • मिश्र वाक्य • संयुक्त वाक्य • गौण वाक्य उत्तर पहा B. मिश्र वाक्य 58) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. 'मुलांनी शेंगा खाऊन टरफले इतस्तत: फेकली ' • संयुक्त वाक्य • मिश्र वाक्य • केवल वाक्य • गौण वाक्य उत्तर पहा C. केवल वाक्य 59) पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ? ' जो करील तो भरील आणि जो पेरील तो वाचील ' • अंश वाक्य • केवल वाक्य • संयुक्त वाक्य • मिश्र वाक्य उत्तर पहा C. संयुक्त वाक्य 60) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ' माझे वडील सकाळी पाच वाजता उठतात व फिरायला जातात ' • संयुक्त वाक्य • मिश्र वाक्य • केवल वाक्य • प्रश्नार्थी वाक्य उत्तर पहा A. संयुक्त वाक्य 61) पुढील वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ? ' सुमारे तीस वर्षापूर्वी मी वडिलांबरोबर जाई तेंव्हा लोकांमध्ये पुस्तके वाटण्याचे काम करी ' • केवल वाक्य • संयुक्त वाक्य • मिश्र वाक्य • अंश वाक्य उत्तर पहा C. मिश्र वाक्य 62) 'मला मुंबईस जावयाचे आहे' या वाक्याचा प्रयोग कोणता ? • कर्मणी प्रयोग • अकर्मक भावे प्रयोग • अकर्मक कर्तरी प्रयोग • सकर्मक भावे प्रयोग उत्तर पहा B. अकर्मक भावे प्रयोग 63) 'पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते'-या वाक्याचा खालीलपैकी प्रयोग कोणता ? • सकर्मक कर्तरी प्रयोग • कर्मणी प्रयोग • भावे प्रयोग • यापैकी नाही उत्तर पहा D. यापैकी नाही 64) प्रयोग ओळख .- माधवीने सफरचंद खाल्ले . • कर्तरी • कर्मणी • भावे • अपूर्ण कर्तरी उत्तर पहा B. कर्मणी 65) वाक्यातील प्रयोग ओळख.साऱ्यांनी मनसोत्क हसावे . • सकर्मक कर्तरी • अकर्मक कर्तरी • भावे • कर्मणी उत्तर पहा C. भावे 66) पुढील वाक्यातील प्रयोग ओळख.'गुरे गोठयात परतली.' • कर्मकर्तरी प्रयोग • भावे प्रयोग • कर्मणी प्रयोग • अकर्मक कर्तरी प्रयोग उत्तर पहा D. अकर्मक कर्तरी प्रयोग 67) पुढील वाक्यातील प्रयोग ओळख .'शिपाकडून चोर धरिला जातो.' • कर्तरी प्रयोग • भावे प्रयोग • कर्मणी प्रयोग • सकर्मक कर्तरी प्रयोग उत्तर पहा C. कर्मणी प्रयोग 68) "तुम्ही आता यावे" -प्रयोग ओळख . • भावे प्रयोग • कर्तरी प्रयोग • कर्मणी प्रयोग • कर्तु -कर्म संकर प्रयोग उत्तर पहा A. भावे प्रयोग 69) "सभेत प्रत्रके वाटली गेली" या वाक्यातील प्रयोग कोणता ? • पुराण कर्मणी • शक्य कर्मणी • नवीन कर्मणी • कर्तरी उत्तर पहा C. नवीन कर्मणी 70) "तू मला पुस्तक दिलेस" या वाक्यातील प्रयोग कोणता ? • कर्मणी • कर्तु -कर्म संकर • कर्म - भाव संकर • भावे उत्तर पहा B. कर्तु -कर्म संकर 71) पुढील वाक्यातील प्रयोग ओळख .अस्मिताने काम केले . • अकर्तुत भावे प्रयोग • कर्मणी प्रयोग • संकर प्रयोग • कर्तरी प्रयोग उत्तर पहा B. कर्मणी प्रयोग 72) पुढील वाक्यतील प्रयोग ओळखा .पंढरीस जातांना कुर्डुवाडीजवळ उजाडले . • कर्मणी प्रयोग • कर्तरी प्रयोग • अकर्तुत भावे प्रयोग • कर्तु -कर्म संकर प्रयोग उत्तर पहा C. अकर्तुत भावे प्रयोग 73) "आईने मुलीला निजवले" या वाक्यतील प्रयोग कोणता ? • कर्तरी • कर्मणी • भावे • संकीर्ण उत्तर पहा C. भावे 74) सालीस जाताना कात्रजजवळ उजाडले ' या वाक्याचा प्रयोग ओळखा . • सकर्मक कर्तरी प्रयोग • भावकर्तरी प्रयोग • कर्मणी प्रयोग • कर्म -भाव संकर कर्तरी उत्तर पहा B. भावकर्तरी प्रयोग 75) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा "प्रजेसाठी राजाने अहोरात्र झटावे" • अकर्मक कर्तरी • अकर्मक भावे • कर्मणी • सकर्मक कर्तरी उत्तर पहा B. अकर्मक भावे 76) वाक्यातील प्रयोग ओळख ….."रामाने बिभीषणाचा लंकेचे राज्य दिले . • कर्तरी • भावे • समापन कर्मणी • प्रधानकर्तुव कर्मणी उत्तर पहा D. प्रधानकर्तुव कर्मणी 77) मध्यमपदलोपी समास असलेला शब्द कोणता ? • मामेभाऊ • यथान्याय • सत्यासत्य • हरिहर उत्तर पहा A. मामेभाऊ 78) ' जातिभ्रष्ट ' या शब्दाचा समास ओळखा. • तत्पुरुष • द्वंद्व • अव्ययीभाव • बहुव्रीही उत्तर पहा A. तत्पुरुष 79) पुढील शब्दाचा समास ओळखा : प्रतिक्षण • तत्पुरुष • अव्ययीभाव • कर्मधारय • द्विगु उत्तर पहा B. अव्ययीभाव 80) पुढील शब्दाचा समास ओळखा : सहकुटुंब • नत्र तत्पुरुष • द्वंद्व • द्विगु • बहुव्रीही उत्तर पहा D. बहुव्रीही 81) पुढील शब्दाचा समास ओळखा : कमलनेत्र • तत्पुरुष • बहुव्रीही • अव्यायी भाव • कर्मधारय उत्तर पहा D. कर्मधारय 82) खाली दिलेल्या शब्दापैकी सामासिक शब्द ओळखा : • पंचक्रोशी • परदेशी • स्वदेशी • त्रिभुवन उत्तर पहा D. त्रिभुवन 83) पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा : रक्तचंदन व कमलनयन • षष्टी तत्पुरुष • द्वुगु • कर्मधारय • द्वंद्व उत्तर पहा C. कर्मधारय 84) पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा : बहिणभाऊ व हरिहर • द्वंद्व • अव्ययीभाव • कर्मधारय • बहुव्रीही उत्तर पहा A. द्वंद्व 85) पुढील सामासिक शब्दाचे समास ओळखा : अनंत व अन्याय • तत्पुरुष • द्विगु • अव्यायीभाव • नत्र बहुव्रीही उत्तर पहा D. नत्र बहुव्रीही 86) पुढील समासिक शब्दांचे समास ओळखा : चुलत बहिण व साखरभात • द्वंद्व • कर्मधारय • मध्यमपदलोपी • द्विगु उत्तर पहा C. मध्यमपदलोपी 87) ' मालक गण्या तर चाकर रुद्राजी ' - या वाक्यातील ' रुद्राजी ' या शब्दाचा अर्थ कोणता आहे ? • मवाळ व्यक्ती • संतापी व्यक्ती • दयाळू • कृतज्ञ उत्तर पहा B. संतापी व्यक्ती 88) ' सिहांचे ओरडणे ' खालीलपैकी कोणत्या शब्दाने दर्शिविता येईल ? • गुरकावणे • हम्बरने • किंकाळने • डरकाळी उत्तर पहा D. डरकाळी 89) ' मितव्ययी ' म्हणजे - • कमी बोलणारा • कमी खाणारा • न रागावणारा • काटकसरीने राहणारा उत्तर पहा D. काटकसरीने राहणारा 90) ' वारकरी ' म्हणजे - • वार करणारा • वार लावणारा • वारी करणारा • उपवास करणारा उत्तर पहा C. वारी करणारा 91) ' धरणी ' हा शब्द मराठी भाषेत पुढील अर्थाने वापरतात. • कुठल्या तरी मागणीसाठी केलेला सत्याग्रह • पृथ्वी • मुलांना एकत्र करणे • लोहाराची ऐरण उत्तर पहा B. पृथ्वी 92) खाली दिलेल्या शब्दापैकी ' वाताहत ' या शब्दाचा अर्थ असणारा शब्द कोणता ? • संकट • दु:ख • नाश • बदल उत्तर पहा C. नाश 93) ' कवडीचुंबक ' चा अर्थ काय ? • कवड्या खेळणारा • कवडी व चुंबक • अतिशय कंजूष माणूस • पैशाचा लोभ असलेला उत्तर पहा C. अतिशय कंजूष माणूस 94) ' संगनमत ' म्हणजे काय ? • अनेकांनी एकच ठरवून केलेली गोष्ट • संगणकाचा वापर • एकमत • सहवासामुळे झालेले मत उत्तर पहा A. अनेकांनी एकच ठरवून केलेली गोष्ट 95) ' परिणाम ' या शब्दाचा अर्थ सांगा. • परिणाम • माप • दशांश पद्धती • हवामान उत्तर पहा B. माप 96) खालील शब्दांमधील ' विनंती ' या अर्थाचा शब्द ओळखा • आव्हान • आर्जव • आवेदन • आवाहन उत्तर पहा B. आर्जव भूगोल इतिहास 1) ____________ रोजी मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाली. • २ सप्टेंबर १९४६ • २ ऑक्टोबर १९४६ • २१ ऑक्टोबर १९४६ • २१ सप्टेंबर १९४६ उत्तर पहा C. २१ ऑक्टोबर १९४६ 2) १९१० मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना ........यांनी केली • बाळशास्त्री जांभेकर • गोपाळ हरी देशमुख • गोपाळ गणेश आगरकर • धोंडो केशव कर्वे उत्तर पहा D. धोंडो केशव कर्वे 3) ब्राम्हणांचे कसब या पुस्तकाचे लेखक .......... होते. • वि.द.आपटे • न्या.म.गो.रानडे • महात्मा फुले • कृष्णराव भालेकर उत्तर पहा C. महात्मा फुले 4) भारताच्या प्रमाणवेळेचे रेखावृत्त ........... या शहरावरून जाते. • कानपूर • मेरठ • लखनॉं • अलाहाबाद उत्तर पहा D. अलाहाबाद 5) महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना ........... जिल्ह्यात उभारण्यात आला? • कोल्हापूर • सांगली • अहमदनगर • पुणे उत्तर पहा C. अहमदनगर 6) फोकलंड बेटे ________ महासागरात आहेत. • हिंदी • अटलांटिक • पसिफिक • प्रशांत उत्तर पहा B. अटलांटिक 1) फोकलंड बेटे ________ महासागरात आहेत. • हिंदी • अटलांटिक • पसिफिक • प्रशांत उत्तर पहा B. अटलांटिक 2) सूर्य ग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र व पृथ्वी यांची स्थिती अनुक्रमे ____________ अशी असते. • सूर्य, चंद्र, पृथ्वी • सूर्य, पृथ्वी, चंद्र • चंद्र, सूर्य, पृथ्वी • यापैकी नाही उत्तर पहा A. सूर्य, चंद्र, पृथ्वी 3) कोणत्याहि दोन तरयांतील अंतर ________ या परिमाणाने मोजतात. • किलोमीटर • मैल • प्रकाशवर्ष • प्रकाशमैल उत्तर पहा C. प्रकाशवर्ष 4) चंद्राचे परिवलन व परिभ्रमण होण्याचे ________ कालावधी लागतो. • परिवलनाला जास्त व परीभ्रमनाला कमी. • परीभ्रमनाला अधिक तर परीवलनास कमी. • परीभ्रमनाला परीवलनाच्या १० पट. • परिवलन व परिभ्रमण या दोन्हींना सारखाच. उत्तर पहा D. परिवलन व परिभ्रमण या दोन्हींना सारखाच. 5) खालीलपैकी कोणत्या वायूचे अधिक नैसर्गिक पर्यावरणासाठी हानिकारक आहे ? • क्लोरोफ्लुरोकार्बन • कार्बन डायऑक्साईड • कार्बन मोनोक्साईड • वरील सर्व उत्तर पहा D. वरील सर्व 6) भारतीय विद्यापीठ कायदा केंव्हा पास करण्यात आला ? • १९०५ • १९०३ • १८९८ • १९०४ उत्तर पहा D. १९०४ 7) समती वयाचा कायदा केंव्हा पास करण्यात आला ? • १८९१ • १८९२ • १८९३ • १८९४ उत्तर पहा B. १८९२ 8) भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास संबोधले जाते. • लॉर्ड रिपन • लॉर्ड मेयो • लॉर्ड लिटन • लॉर्ड कर्झन उत्तर पहा A. लॉर्ड रिपन 9) ____________ रोजी मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाली. • २ सप्टेंबर १९४६ • २ ऑक्टोबर १९४६ • २१ ऑक्टोबर १९४६ • २१ सप्टेंबर १९४६ उत्तर पहा C. २१ ऑक्टोबर १९४६ 10) भारतातील पहिली जनगणना केंव्हा करण्यात आली ? • १८७१ • १८८१ • १८६१ • १८९१ उत्तर पहा A. १८७१ 11) मुंबई - नाशिक हमरस्त्यावर ........... हा घाट आढळतो. • बोर • थळ • कुंभार्ली • ताम्हाणी उत्तर पहा B. थळ 12) खालीलपैकी कोणत्या राज्यात दशलक्षी शहर नाही? • उत्तर प्रदेश • महाराष्ट्र • छत्तीसगड • आंध्रप्रदेश उत्तर पहा C. छत्तीसगड 13) भारतातील ................ हे राज्य सर्वाधिक नागरीकरण झालेले आहे? • महाराष्ट्र • उत्तर प्रदेश • तामिळनाडू • पश्चिम बंगाल उत्तर पहा A. महाराष्ट्र 14) महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना ........... जिल्ह्यात उभारण्यात आला? • कोल्हापूर • सांगली • अहमदनगर • पुणे उत्तर पहा C. अहमदनगर 15) कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? • नागपूर • औरंगाबाद • नाशिक • पुणे उत्तर पहा C. नाशिक 16) "ब्रम्हिका समाज " ची स्थापना कोणी केली? • केशवचंद्र सेन • पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर • स्वामी विवेकानंद • राजा राममोहन रॉय उत्तर पहा A. केशवचंद्र सेन 17) "व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग" कोणी सुरु केले? • संत तुकडोजी महाराज • महर्षी कर्वे • छत्रपती शाहू • राजा राममोहन रॉय उत्तर पहा C. छत्रपती शाहू 18) ब्राम्हणांचे कसब या पुस्तकाचे लेखक .......... होते. • वि.द.आपटे • न्या.म.गो.रानडे • महात्मा फुले • कृष्णराव भालेकर उत्तर पहा C. महात्मा फुले 19) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांचे मूळ नाव काय होते? • डेबुजी झिंगराजी गणोरकर • गोविंद विठ्ठल कुंटे • माणिक बंडोजी ठाकूर • आत्माराम पांडुरंग काळे उत्तर पहा C. माणिक बंडोजी ठाकूर 20) अस्पृश्य विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी 'मिस क्लार्क' नावाचे वसतिगृह कोणी सुरु केले? • डॉ.बाबासाहेब आंबेडकर • महादेव गोविंद रानडे • रामस्वामी पेरियार • छत्रपती शाहू उत्तर पहा D. छत्रपती शाहू 21) नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? • नरनाळा • तोरणमाळ • चांदूरगड • गावीलगड उत्तर पहा B. तोरणमाळ 22) गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? • रत्नागिरी • ठाणे • नाशिक • कोल्हापूर उत्तर पहा B. ठाणे 23) मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरु झाली? • 1860 • 1853 • 1857 • 1835 उत्तर पहा B. 1853 24) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात.........क्रमांक लागतो. • पहिला • तिसरा • दुसरा • पाचवा उत्तर पहा B. तिसरा 25) महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा..........आहे. • सातारा • कोल्हापूर • औरंगाबाद • गडचिरोली उत्तर पहा D. गडचिरोली 26) कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना झाली? • न्या.रानडे • डॉ.आत्माराम पांडुरंग • भाऊ महाजन • डॉ.भांडारकर उत्तर पहा B. डॉ.आत्माराम पांडुरंग 27) अलिप्त राष्ट्र चळवळीची(नाम) पहिली परिषद कोठे भरली? • कैरो • बेलग्रेड • दिल्ली • हरारे उत्तर पहा 28) भारतात सहकार चळवळीचा प्रारंभ कोणत्या वर्षी झाला होता? • 1904 • 1947 • 1969 • 1980 उत्तर पहा A. 1904 29) "विद्यापीठ अनुदान आयोगाची " स्थापना कोणत्या वर्षी झाली? • 1957 • 1958 • 1956 • 1959 उत्तर पहा C. 1956 30) पुणे येथे "आर्य महिला समाजाची " स्थापना कोणी केली? • सावित्रीबाई फुले • पंडिता रमाबाई • इरावती कर्वे • अनुताई वाघ उत्तर पहा B. पंडिता रमाबाई 31) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठया प्रमाणावर आहेत. • यवतमाळ • रत्नागिरी • नागपूर • चंद्रपूर उत्तर पहा A. यवतमाळ 32) मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणारे राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन......... • मनमाड • भुसावळ • नागपूर • चंद्रपूर उत्तर पहा B. भुसावळ 33) भिवंडी व मालेगाव याव्यतिरिक्त राज्यात .............येथेही हातमागाचा उद्योग मोठया प्रमाणावर चालतो. • पुणे • इचलकरंजी • साबळी • एकोडी उत्तर पहा B. इचलकरंजी 34) मांजरा पठार कोणत्या भागात आहे? • मराठवाडा • पश्चिम महाराष्ट्र • विदर्भ • खान्देश उत्तर पहा A. मराठवाडा 35) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे. • ६ • ४ • ७ • ९ उत्तर पहा A. ६ 36) वारकरी संप्रदायाची सुरुवात कोठे झाली? • शेगाव • अक्कलकोट • मंगळवेढा • पंढरपूर उत्तर पहा D. पंढरपूर 37) कोणत्या कायद्याने प्रांतीय शासनव्यवस्था सुरु केली? • १८९२ • १९०९ • १९१९ • १९३५ उत्तर पहा C. १९१९ 38) मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? • शंकरराव मोरे • केशवराव जेधे • सेनापती बापट • नारायण मेघाजी लोखंडे उत्तर पहा C. सेनापती बापट 39) 'संपूर्ण भूमी ईश्वराची आहे 'ही घोषणा कोणी केली? • विनोबा भावे • महात्मा गांधी • लाल बहादूर शास्त्री • विनायक सावरकर उत्तर पहा A. विनोबा भावे 40) आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडून ब्रिटीश सरकारविरुद्ध आर्थिक जागृती कोणी घडवून आणली? • फिरोजशहा मेहता • महादेव गोविंद रानडे • दादाभाई नौरोजी • गोपाळ गणेश आगरकर उत्तर पहा C. दादाभाई नौरोजी 41) 'दुधंगंगा' या योजनेचा फायदा होणारा जिल्हा.......... • पुणे • सातारा • कोल्हापूर • नाशिक उत्तर पहा C. कोल्हापूर 42) राज्यातील नेरळ-माथेरान हा लोहमार्ग खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? • अरुंदमापी • ब्रॉडगेज • मीटरमापी • रुंदमापी उत्तर पहा A. अरुंदमापी 43) खालीलपैकी कोणती नदी राज्यातील पठारी प्रदेशातून वाहत नाही? • कोयना • प्रवरा • सूर्या • पूर्णा उत्तर पहा C. सूर्या 44) खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरीकाठी वसलेले नाही? • नांदेड • पैठण • नाशिक • पंढरपूर उत्तर पहा D. पंढरपूर 45) महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे.खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही? • मध्य प्रदेश • आंध्र प्रदेश • गुजरात • तामिळनाडू उत्तर पहा D. तामिळनाडू 46) १९०५ मधील बंगालच्या फाळणीस कोण जबाबदार होता? • लॉर्ड कर्झन • लॉर्ड रिपन • वॉरेन हेस्टीग्ज • मेयो उत्तर पहा A. लॉर्ड कर्झन 47) भारतीय कृषक संस्थेची स्थापना ............. या वर्षी झाली. • १९३३ • १९३४ • १९३५ • १९३६ उत्तर पहा A. १९३३ 48) इ .स .१८२५ मध्ये वेदांत महाविद्यालयाची स्थापना कोणी केली? • ईश्वरचंद्र विद्यासागर • स्वामी विवेकानंद • राजा राममोहन रॉय • स्वामी दयानंद सरस्वती उत्तर पहा C. राजा राममोहन रॉय 49) कोणत्या चळवळीच्या अपयशानंतर स्वराज्य पार्टीची स्थापना झाली? • असहकार चळवळ • छोडो भारत चळवळ • सविनय कायदेभंग चळवळ • स्वदेशी चळवळ उत्तर पहा A. असहकार चळवळ 50) १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसचे अध्यक्ष ...........होते. • सुभाषचंद्र बोस • दादाभाई नौरोजी • लाला लजपतराय • गोपाळ कृष्ण गोखले उत्तर पहा B. दादाभाई नौरोजी 51) कुकडी योजनेचा फायदा .............. या दोन जिल्ह्यांना होणार आहे. • पुणे व अहमदनगर • पुणे व सोलापूर • सोलापूर व अहमदनगर • अहमदनगर व नाशिक उत्तर पहा A. पुणे व अहमदनगर 52) महाराष्ट्रातील ......... या विभागात सर्वात कमी वने आहेत. • कोकण • विदर्भ • मराठवाडा • पश्चिम महाराष्ट्र उत्तर पहा C. मराठवाडा 53) .............हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण ' कयाधू ' नदीच्या काठी वसले आहे. • गोंदिया • हिंगोली • भंडारा • अकोला उत्तर पहा B. हिंगोली 54) खालीलपैकी ................या प्राण्यास ' महाराष्ट्राचा राज्यप्राणी ' म्हणून गणले जाते. • हरीण • वाघ • शेकरू • गवा उत्तर पहा C. शेकरू 55) गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी ..........येथे लोखंडाचे साठे आढळतात. • देऊळगाव • रेडी • सावनेर • तुमसर उत्तर पहा A. देऊळगाव 56) महाराष्ट्राच्या एकूण जलसिंचन क्षेत्रापैकी सुमारे ........... टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्याने भिजवले जाते. • ४८ • ३८ • ६७ • ५६ उत्तर पहा D. ५६ 57) 'तोरणा ' हे पर्वत शिखर महाराष्ट्राच्या ...........जिल्ह्यामध्ये आहे, • अमरावती • नाशिक • पुणे • धुळे उत्तर पहा C. पुणे 58) .............हि महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी आहे. • उल्हास • गोदावरी • कृष्णा • तापी उत्तर पहा D. तापी 59) भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत..........आहे. • निलगिरी • पूर्व घाट • विंध्य • अरवली उत्तर पहा D. अरवली 60) भारताच्या प्रमाणवेळेचे रेखावृत्त ........... या शहरावरून जाते. • कानपूर • मेरठ • लखनॉं • अलाहाबाद उत्तर पहा D. अलाहाबाद 61) ----- येथील अधिवेशनात काँग्रेसमध्ये फुट पडून जहाल काँग्रेसबाहेर पडले . • सुरत (१९०७) • लखनौ (१९१६) • नागपूर (१९०८) • कलकत्ता (१९०५) उत्तर पहा A. सुरत (१९०७) 62) ----- यांनी मुंबईच्या २८ डिसेंबर १८८५ च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते. • व्योमेशचन्द्र बनर्जी • दादाभाई नौरोजी • ऑलन ऑक्टोव्हीअन ह्यूम • जॉर्ज यूल उत्तर पहा A. व्योमेशचन्द्र बनर्जी 63) कर्झनने कृषी संशोधनासाठी बंगालमधील ------ येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. • मिदनापूर • पुसा • चितगाव • कसौली उत्तर पहा B. पुसा 64) भारतीय भाषेतील वृतपत्रांवर निर्बंध घालणारा ' देशी भाषिक वृतपत्र कायदा ' केंव्हा संमत करण्यात आला ? • मार्च १८७७ • फेब्रुवारी १८८७ • मार्च १८७८ • फेब्रुवारी १८७८ उत्तर पहा C. मार्च १८७८ 65) ----- मध्ये चार्लस वूड्स यांनी आपला शिक्षणविषयक खलिता सादर केला. • १८३५ • १८४८ • १८५६ • १८५४ उत्तर पहा D. १८५४ 66) १८५७ च्या उठावाचे लखनौमध्ये नेतृत्व कोणी केले ? • तात्या टोपे • मौलवी अहमद्दुल्ला शहा • कुंवरसिंग • बेगम हजरत महल उत्तर पहा D. बेगम हजरत महल 67) ३० जून १८५७ रोजी क्रांतीकारकांनी - - - - यांना पेशवा म्हणून घोषित केले . • नानासाहेब • तात्या टोपे • चिमासाहेब • तिसरा भाजीराव उत्तर पहा A. नानासाहेब 68) - - -यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे 'भारतीयांचे पहिले स्वातंत्र्ययुद्द'होय . • न .र .फाटक • जॉन लॉरेन्स • वि .दा .सावरकर • रियासतकार सरदेसाई उत्तर पहा C. वि .दा .सावरकर 69) १८५७ चा उठाव - - - - या गव्हर्नर -जनरलच्या कारकिर्दीत झाला . • डलहौसी • लॉर्ड कॉनिंग • लॉरेन्स • कर्झन उत्तर पहा B. लॉर्ड कॉनिंग 70) १८५७ च्या उठावाच्या वेळी खानदेशात भिल्लांनी - - - च्या नेतृत्वाखाली बंड केले . • पुरणसिंह • खर्जासिंह • उमाजी नाईक • जलजीतसिंह उत्तर पहा B. खर्जासिंह 71) निष्काम बुद्धीने तन -मन -धन अर्पण करणारा निष्काम कर्ममठ कोणी स्थापन केला ? • महात्मा गांधी • डॉ . आंबेडकर • महर्षी कर्वे • वरीलपैकी सर्व उत्तर पहा C. महर्षी कर्वे 72) १०४ वर्षाचे दीर्घायुष्य लाभलेला समजसुधारककोण ? • महर्षी शिंदे • सयाजीराव गायकवाड • बाबा पद्दनजी • महर्षी कर्वे उत्तर पहा D. महर्षी कर्वे 73) वि . रा . शिंदे यांना महर्षी हि पदवी कोणी दिली ? • अस्पृश्य जनता • राष्ट्रीय मराठा संघ • राष्ट्रीय बहुजन संघ • सर्वसामान्य जनता उत्तर पहा B. राष्ट्रीय मराठा संघ 74) संतती नियमाच्या कार्यासाठी आणि प्रचारासाठी रघुनाथ धोंडो कर्वे यांनी १९२७ मध्ये कोणते मासिक सुरु केले ? • समाज आरोग्य • समाजस्वास्थ्य • लोकस्वास्थ्य • जनआरोग्य उत्तर पहा B. समाजस्वास्थ्य 75) संत गाडगे महाराजांचे मूळ नाव कोणते ? • डेबुजी झिंगराजी जानोरकर • डेबुजी झिंगराजी गाडगे • झिंगराजी डेबुजी जानोरकर • यापैकी नाही उत्तर पहा A. डेबुजी झिंगराजी जानोरकर 76) 'माझ्या आठवणी व अनुभव' हे आत्मचरित्र कोणाचे आहे? • कर्मवीर भाऊराव पाटील • न्या . रानडे • महर्षी वि . रा . शिंदे • महर्षी कर्वे उत्तर पहा C. महर्षी वि . रा . शिंदे 77) १८ ऑक्टोंबर १९०६ रोजी अस्पृश्योद्धारासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आली ? • डिप्रेस्ड क्लासेस मिशन • थिईस्टिक सोसायटी • लिबरल रिलीजन सोसायटी • यांपैकी नाही उत्तर पहा A. डिप्रेस्ड क्लासेस मिशन 78) 'विचारलहरी' नावाचे वृत्तपत्र कोणी चालविले ? • विष्णुशास्त्री चिपळूणकर • कृष्णाशास्त्री चिपळूणकर • विष्णुबुवा ब्रहाचारी • विष्णुशास्त्री जोशी उत्तर पहा B. कृष्णाशास्त्री चिपळूणकर 79) 'जेव्हा माणूस जागा होतो' हा आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला ? • अणुताई वाघ • गोदावरी परुळेकर • पंडिता रमाबाई • सावित्रीबाई फुले उत्तर पहा B. गोदावरी परुळेकर 80) कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुन:स्थापना केव्हा झाली ? • १९११ • १९१३ • १९१२ • १९१४ उत्तर पहा A. १९११ 81) डॉ आंबेडकरांनी 'मूकनायक' हे मशिक कोणाच्या सहकार्याने सुरु केले ? • सयाजीराव गायकवाड • शाहू महाराज • वि . रा . शिंदे • दादासाहेब खापर्डे उत्तर पहा B. शाहू महाराज 82) शीलाप्रतक हे नियतकालीन कुष्णाशास्त्री चिपळूनकरांनी _ _ _ _ _मध्ये सुरु केले . • १८६५ • १८६८ • १८७० • १८७२ उत्तर पहा B. १८६८ 83) मराठीतील 'जॉन्सन' म्हणून कोणास ओळतात ? • कुष्णाशास्त्री चिपळूणकर • गो . ग . आगरकर • विष्णुशास्त्री चिपळूणकर • लोकहितवादी उत्तर पहा A. कुष्णाशास्त्री चिपळूणकर 84) पुणे यथे १८७१ साली 'स्त्री विचारवती' या नावाची सामाजिक संस्था कोणी स्थापन केली ? • सरस्वती गणेश जोशी • ताराबाई मोडक • आनंदीबाई जोशी • पंडिता रमाबाई उत्तर पहा A. सरस्वती गणेश जोशी 85) _________या समाजसुधारकाने उक्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवाविवाह केला . • विष्णुशास्त्री पंडित • र. धो . कर्वे • कुष्णशास्त्री चिपळूणकर • डॉ .रा .गो .भांडारकर उत्तर पहा A. विष्णुशास्त्री पंडित 86) लोकहितवादिंचा पत्रसंग्रह कोणत्या नावाने प्रसिद्ध झाला ? • दशपत्रे • निबंधमाला • शतपत्रे • सुधारक उत्तर पहा C. शतपत्रे 87) ' केसरी ' चे प्रथम संपादन म्हणून कोणी काम पहिले ? • लोकमान्य टिळक • गो.ग.आगरकर • न्या. रानडे • गोपाळ हरी देशमुख उत्तर पहा B. गो.ग.आगरकर 88) मृतुनंतर धार्मिक विधी करण्यासाठी कोणत्या समाज सुधारकाने विरोध केला ? • गोपाळ कृष्ण गोखले • लोकहितवादी • गोपाळ गणेश आगरकर • लोकमान्य टिळक उत्तर पहा C. गोपाळ गणेश आगरकर 89) गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले ? • शतपत्रे • सुधारक • दीनबंधू • दर्पण उत्तर पहा B. सुधारक 90) १८८४ मध्ये ' डेक्कन एज्युकेशन सोसायटी ' ची स्थापना कोणी केली ? • लोकमान्य टिळक • विष्णूशास्त्री चीपुळूणकर • महात्मा गांधी • गोपाळ गणेश आगरकर उत्तर पहा D. गोपाळ गणेश आगरकर 91) ' Early History of Deccan ' हा ग्रंथ कोणाचा आहे ? • न्या. म.गो.रानडे • डॉ. भांडारकर • पंडित रमाबाई • गोपाळ हरी देशमुख उत्तर पहा B. डॉ. भांडारकर 92) डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केंव्हा झाली ? • १ ऑक्टोंबर, १८८४ • २४ ऑक्टोंबर, १८८४ • २ ऑक्टोंबर, १८८४ • १ जानेवारी , १८८४ उत्तर पहा B. २४ ऑक्टोंबर, १८८४ 93) १८९० मध्ये पहिली औद्दोगिक परिषद कोठे भरली ? • पुणे • मुंबई • बडोदा • कोल्हापूर उत्तर पहा A. पुणे 94) न्या. रानडे यांनी कोणत्या मासिकाचे संपादन केले ? • सुधारक • इंदूप्रकाश • विद्याविवेक • शालापत्रक उत्तर पहा B. इंदूप्रकाश 95) ' Arctic Home of the Vedas ' या ग्रंथाचे लेखक कोण ? • लाला लजपतराय • लोकमान्य टिळक • आचार्य जावडेकर • स्वामी दयानंद सरस्वती उत्तर पहा B. लोकमान्य टिळक 96) 'राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५०' ने खालीलपैकी कोणती दोन ठिकाणे जोडली गेली आहेत ? • धुळे - नाशिक • पुणे - सातारा • संगमनेर - पुणे • धुळे - जळगाव उत्तर पहा C. संगमनेर - पुणे 97) राजमाता जिजाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील 'सिंदखेड-राजा' हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडते ? • अमरावती • बुलढाणा • नागपूर • वर्धा उत्तर पहा B. बुलढाणा 98) खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रात उत्पादित होणारया नगदी पिकांमध्ये समावेश करता येणार नाही ? • तंबाखू • ऊस • कापूस • ताग उत्तर पहा D. ताग 99) महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात 'कन्हान' येथे व भंडारा जिल्ह्यात 'तुमसर' येथे ...........हा धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत . • मँगनीज • लोह • बॉक्साइट • डोलोमाइट उत्तर पहा A. मँगनीज 100) कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले 'पोफळी' येथील जलविद्युत केंद्र ..........या जिल्ह्यात मोडते. • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • सातारा • रायगड उत्तर पहा A. रत्नागिरी 101) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील .........हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय. • पाचगणी • माथेरान • आंबोली • श्रीवर्धन उत्तर पहा C. आंबोली 102) महाराष्ट्रात ............. या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात . • चंद्रपूर • रत्नागिरी • नागपूर • यवतमाळ उत्तर पहा A. चंद्रपूर 103) .........या प्रकारच्या वारयांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो . • ईशान्य मान्सून • प्रतिरोध • आवर्त • प्रत्यावर्त उत्तर पहा C. आवर्त 104) खालीलपैकी तीन नद्या या कृष्णेच्या उपनद्या आहेत.चौथी वेगळी नदी कोणती ? • तुंगभद्रा • मलप्रभा • घटप्रभा • इंद्रावती उत्तर पहा D. इंद्रावती 105) भारतातील या टेकड्या प्राचीन जीवावशेषांबद्दल प्रसिद्ध आहे .... • पत्कोइ • शिवालिक • गारो • जयंतिया उत्तर पहा B. शिवालिक 106) छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव .........हे होते. • जयसिंगराव • यशवंतराव • जयाजीराव • उदयसिंह उत्तर पहा B. यशवंतराव 107) डॉ.आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केव्हा केला? • मार्च -१९३० • डिसेंबर -१९२७ • ऑगस्ट -१९३२ • एप्रिल -१९२७ उत्तर पहा A. मार्च -१९३० 108) ...........साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वत्रंत महिला विद्यापीठ स्थापन केले. • १९३६ • १९१० • १९१५ • १९०० उत्तर पहा A. १९३६ 109) नानासाहेबांनी ..........येथे स्वतःला पेशवा म्हणून जाहीर केले . • सातारा • पुणे • कानपूर • अयोध्या उत्तर पहा C. कानपूर 110) सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म झाला. • टेंभूर्णी • टेंभू • जामगाव • जांब उत्तर पहा B. टेंभू 111) इ.स .........मध्ये डॉ.बाबासाहेब आंबडेकरांनी कामगार व शेतकरयांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वत्रंत मजूर पक्ष स्थापन केला. • १९३६ • १९४० • १९३५ • १९१७ उत्तर पहा A. १९३६ 112) ______यांना आधुनिक भारताचा जनक म्हणतात . • राजाराम मोहन राय • लोकहितवादी • महात्मा फुले • स्वामी विवेकानंद उत्तर पहा A. राजाराम मोहन राय 113) महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात २०व्या शतकातील समाजक्रांतिकारकांचे अग्रणी म्हणून .........यांना ओळखले जाते जाते . • छत्रपती संभाजी महाराज राजाराम • राजाराम महाराज • राजर्षी शाहू महाराज • छत्रपती शिवाजी महाराज उत्तर पहा C. राजर्षी शाहू महाराज 114) .........मध्ये विधवा विवाहोत्तजक मंडळाची स्थापना धोंडो केशव कर्वे यांनी केली . • १८७३ • १८८७ • १८९३ • १८९९ उत्तर पहा C. १८९३ 115) गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयात प्राचार्य होते . • डेक्कन कॉलेज • फर्ग्युसन कॉलेज • वाडीया कॉलेज • विल्सन कॉलेज उत्तर पहा B. फर्ग्युसन कॉलेज 116) 'ऐजवाल' ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे ? • मणिपूर • त्रिपुरा • मिझोराम • हिमाचल प्रदेश उत्तर पहा C. मिझोराम 117) हैद्राबाद शहर ..........नदीच्या काठी वसले आहे . • मुशी • कृष्णा • कावेरी • तुंगभद्रा उत्तर पहा A. मुशी 118) भारतातील ..........हे शहर सध्या दोन राज्ये व एक संघराज्य प्रदेश यांच्या राजधानीचे ठिकाण आहे . • पुदुच्चेरी • दिल्ली • चंदिगढ • ऐजवाल उत्तर पहा C. चंदिगढ 119) सुझुकी कंपनीचा मारुती मोटर्सचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे ? • रायबरेली • गुरगाव • अलाहाबाद • दिल्ली उत्तर पहा B. गुरगाव 120) कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले टिटाघर कोणत्या राज्यात आहे ? • मध्य प्रदेश • पश्चिम बंगाल • कर्नाटक • बिहार उत्तर पहा B. पश्चिम बंगाल 121) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे . • थोरिअम-त्रावणकोर (केरळ) • बेरेलिअम-झारखंड • युरेनिअम-जादुगोडा (झारखंड) • प्लुटोनिअम-नेवेली (तामिळनाडू) उत्तर पहा D. प्लुटोनिअम-नेवेली (तामिळनाडू) 122) दगडी कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले 'राणीगंज ' हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोरयात वसले आहे . • वर्धा खोरे • दामोदर खोरे • गोदावरी खोरे • ब्रम्हपुत्रा खोरे उत्तर पहा B. दामोदर खोरे 123) खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही ? • राजघाट • शक्तिस्थल • विजयघाट • आनंदभवन उत्तर पहा D. आनंदभवन 124) ........या प्रकारच्या खडकापासून 'रेगूर ' ही काळी-कसदार मृदा निर्माण झाली आहे . • लुकन • नीझ • बेसोल्ट • ग्राफाईट उत्तर पहा C. बेसोल्ट 125) भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाणवेळपेक्षा ...........तासांनी पुढे आहे . • अडीच • साडेचार • साडेपाच • साडेसात उत्तर पहा C. साडेपाच 126) महर्षी कर्वे यांनी १९४४ मध्ये ..........ची स्थापना केली . • भारतीय नारी संघ • भारतीय संघ • भारतीय समता संघ • समता संघ उत्तर पहा D. समता संघ 127) ज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षणाचे दृष्टीकोन ...........समोर मांडले होते . • सायमन कमिशन • वूड कमिशन • हंटर कमिशन • सडलर कमिशन उत्तर पहा C. हंटर कमिशन 128) २००८ मध्ये निवडले गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान कोण ? • परवेज मुशर्रफ • शाह कुरेशी • नवाझ शरीफ • युसुफ गिलानी उत्तर पहा D. युसुफ गिलानी 129) १९१० मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना ........यांनी केली • बाळशास्त्री जांभेकर • गोपाळ हरी देशमुख • गोपाळ गणेश आगरकर • धोंडो केशव कर्वे उत्तर पहा D. धोंडो केशव कर्वे 130) ..........यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील आगमनानंतर राष्ट्रीय चळवळीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली . • महात्मा गांधी • लोकमान्य टिळक • पंडित जवाहरलाल नेहरू • सुभाष चंद्र बोस उत्तर पहा A. महात्मा गांधी 131) डिसेंबर १९२९ च्या लाहोर कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते ? • सुभाष चंद्र बोस • पंडित जवाहरलाल नेहरू • लाला लजपत राय • आचार्य नरेंद्र देव उत्तर पहा B. पंडित जवाहरलाल नेहरू 132) खालील पैकी कोणती जोडी योग्य आहे ? • महात्मा फुले -सत्यशोदक समाज • राजाराम मोहन रोय -संघ संस्कारन समाजम • स्वामी विवेकानंद -ब्राम्हो समाज • वीरेशलिंगम पंतलू -रामकृष्ण मिशन उत्तर पहा A. महात्मा फुले -सत्यशोदक समाज 133) बंगालमध्ये राजा राम मोहन रोय यांनी .......या अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरु केले • बालहत्या • सती • देवदासी • बालविवाह उत्तर पहा B. सती 134) डॉ बाबासाहेब आंबेडकरांना ...........हा किताब देऊन भारत सरकारने गौरव केला . • भारत रत्न • पद्मभूषण • राष्ट्र रत्न • पद्म विभूषण उत्तर पहा A. भारत रत्न 135) सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला कारण .... • कमिशनची नेमणूक उशिरा झाली . • यात एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता . • कमिशनची नियुक्ती बेकायदेशीर होती . • गांधीजींना अटक करण्यात आली . उत्तर पहा B. यात एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता . सामान्य ज्ञान 1) सामन्यत: सूक्ष्मजीव __________ असतात. • एकपेशी • बहुपेशी • अतिसूक्ष्म • विविध आकारांचे उत्तर पहा A. एकपेशी 2) प्रकाश संश्लेषनात ___________ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती. • हरितद्रव्यामुळे • झथोफिलमुळे • कॅरोटीनमुळे • मग्नेशिंअममुळे उत्तर पहा A. हरितद्रव्यामुळे 3) ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ________ म्हणतात. • पोषण • स्वयंपोषण • परपोषण • अंत:पोषण उत्तर पहा A. पोषण 4) ___________ पेशीमुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो. • पेशी - भित्तिका • प्रद्रव्य पटल • पेशीद्रव्य • केंद्रक उत्तर पहा A. पेशी - भित्तिका 5) _____________ हे सजीवांच्या रचनेचे व कार्याचे एकक आहे. • पेशी • उती • अवयव • अणु उत्तर पहा A. पेशी 6) __________ संघातील प्राण्यांचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात. • प्लटिहेल्मिन्थस • पोरीफेरा • आर्थ्रोपोडा • ईकायनोडर्माटा उत्तर पहा C. आर्थ्रोपोडा 7) किण्वन हा _____________ चा प्रकार आहे. • ऑक्सिश्वसन • विनॉक्सिश्वसन • प्रकाशसंश्लेषण • ज्वलन उत्तर पहा B. विनॉक्सिश्वसन 8) अहरित वनस्पती __________ असतात. • स्वयंपोषी • परपोषी • मांसाहारी • अभक्षी उत्तर पहा B. परपोषी 9) सौरऊर्जा _______ स्वरुपात असते. • प्रकाश प्रारणांच्या • विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या • अल्फा प्रारणांच्या • गामा प्रारणांच्या उत्तर पहा B. विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या 10) बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर _________ प्रारणांचा मारा करतात. • अल्फा • बिटा • गामा • क्ष-किरण उत्तर पहा C. गामा 11) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ......... इतकी असते. • M • N • A • X उत्तर पहा B. N 12) जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण.........आहे. • ०.०३% • ०.३% • ३% • ०.००३% उत्तर पहा A. ०.०३% 13) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरीडोफायटा या सवंहिनी वनस्पती वर्गात येत नाही. • फिलीसीनी • मुसी • लायकोपोडियम • इक्विसेटीनि उत्तर पहा B. मुसी 14) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण..........हे विकर त्याच्या जठरात नसते. • सेल्युलेज • पेप्सीन • सेल्युलीन • सेल्युपेज उत्तर पहा A. सेल्युलेज 15) पाण्याची घनता ................ ला उच्चतम असते. • ४'C • २५'C • ०'C • ७३'C उत्तर पहा A. ४'C 16) आधुनिक जैवतंत्रज्ञान ............. पातळीवर कार्य करते. • अवअणू • अणू • रेणू • पदार्थ उत्तर पहा C. रेणू 17) डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला? • आयोडीन-१२५ • सामारिअम-१५३ • ल्युथिनिअरम-१७७ • सेसिअम-१३७ उत्तर पहा A. आयोडीन-१२५ 18) किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो? • १०० डी.बी.च्या वर • ११० डी.बी.च्या वर • १४० डी.बी.च्या वर • १६० डी.बी.च्या वर उत्तर पहा A. १०० डी.बी.च्या वर 19) इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन... • कमी होते • वाढते • सारखेच राहते • शून्य होते उत्तर पहा A. कमी होते 20) 'फ्यूएल सेल' पासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती कशापासून केली जाते? • पाणी • अल्कोहोल • इथेनॉल • सेंद्रिय पदार्थ उत्तर पहा A. पाणी 21) निष्क्रिय वायू हे........... • पाण्यामध्ये विरघळतात • स्थिर नसतात • रासायनिक क्रिया करू न शकणारे • रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील उत्तर पहा C. रासायनिक क्रिया करू न शकणारे 22) गाईचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्वाचा स्त्रोत आहे? • ' अ ' जीवनसत्त्व • ' ब ' जीवनसत्त्व • ' क ' जीवनसत्त्व • ' ड ' जीवनसत्त्व उत्तर पहा A. ' अ ' जीवनसत्त्व 23) खालीलपैकी कोणते खरे फळ आहे? • सफरचंद • काजू • अननस • नारळ उत्तर पहा D. नारळ 24) ............या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते. • चांदी • पारा • पाणी • लोखंड उत्तर पहा C. पाणी 25) सल्फ्युरिक आम्ल च्या बाबतीत सत्य असणारा संबध ........... • प्रसामान्यता = रेणुता • प्रसामान्यता = २*रेणुता • प्रसामान्यता = आम्लरिधर्मता • प्रसामान्यता = आम्लधर्मता उत्तर पहा B. प्रसामान्यता = २*रेणुता 26) 'खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे' ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? • हिवताप • कावीळ • क्षय • देवी उत्तर पहा C. क्षय 27) जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन.......... • वाढते • कमी होते • पूर्वीइतकेच राहते • शून्य होते उत्तर पहा D. शून्य होते 28) खालीलपैकी कोणता रोग 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावी? • स्कर्व्ही • बेरीबेरी • मुडदूस • राताधळेपणा उत्तर पहा C. मुडदूस 29) 'जी.एस.आर' हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात. • मेंदूचे स्पंदन • हृदयाचे स्पंदन • डोळ्यांची क्षमता • हाडांची ठिसूळता उत्तर पहा C. डोळ्यांची क्षमता 30) आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते? • 'ब-१' जीवनसत्त्व • 'ब-४' जीवनसत्त्व • 'ड ' जीवनसत्त्व • 'के ' जीवनसत्त्व उत्तर पहा D. 'के ' जीवनसत्त्व 31) ज्या निरीक्षणात काही घटकांची निरीक्षकाकडून दखलच घेतली जात नाही त्यास काय म्हणतात ? • अपूर्ण निरीक्षण • दुर्निरीक्षण • अनिरीक्षण • यापैकी नाही उत्तर पहा A. अपूर्ण निरीक्षण 32) बरोबर उत्तर निवडा. ३०' से .तापमानाचे पाणी भरलेली सीलबंद बाटली अवकाशयानामधून चंद्रावर नेली. ती चंद्राच्या पृष्ठभागावर ठेउन तिचे झाकण उघडल्याबरोबर आतील पाण्याचे काय होईल? • पाणी उकळेल. • पाणी गोठेल. • ते अतिशीत होईल. • त्याचे H२ व O असे विघटन होईल. उत्तर पहा A. पाणी उकळेल. 33) ..........हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे. • प्लुटोनिअम • U -२३५ • थोरीअम • रेडीअम उत्तर पहा A. प्लुटोनिअम 34) पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ........कि.मी.इतकी आहे. • २०० • ३५० • ५०० • ७५० उत्तर पहा D. ७५० 35) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ....... • जठर • यकृत • हृदय • मोठे आतडे उत्तर पहा B. यकृत 36) खालीलपैकी भरपूर प्रमाणात 'अ' जीवनसत्वे देणारा पदार्थ......... • सफरचंद • गाजर • केळी • संत्री उत्तर पहा B. गाजर 37) जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ...........मुळे होतात. • जीवाणू (bacteria) • विषाणू (virus) • कवक (fungi) • बुरशी उत्तर पहा B. विषाणू (virus) 38) खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते? • युरिया • नायट्रेट • अमोनिअम सल्फेट • कंपोस्ट उत्तर पहा D. कंपोस्ट 39) भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः ......... वापरले जाते. • तुरटी • सोडीअम क्लोराइड • क्लोरीन • पोटॉंशिअम परम्याग्नेट उत्तर पहा C. क्लोरीन 40) खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? • कार्डिओग्राफ • स्टेथोस्कोप • थर्मामीटर • अल्टीमीटर उत्तर पहा B. स्टेथोस्कोप 41) ...........या किरणांना वस्तुमान नसते. • अल्फा • 'क्ष' • ग्यामा • बीटा उत्तर पहा C. ग्यामा 42) खालीलपैकी कोणता जीवनसत्त्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते? • 'ड' जीवनसत्त्व • 'इ' जीवनसत्त्व • 'के' जीवनसत्त्व • 'ब' जीवनसत्त्व उत्तर पहा C. 'के' जीवनसत्त्व 43) कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप........ • दगडी कोळसा • कोक • चारकोल • हिरा उत्तर पहा D. हिरा 44) हिवतापावरील प्रभावी ऑंषध........ • पेनेसिलीन • प्रायमाक्वीन • सल्फोन • टेरामायसीन उत्तर पहा B. प्रायमाक्वीन 45) जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? • कल्शिअम • सोडीअम • कार्बन • क्लोरीन उत्तर पहा A. कल्शिअम 46) माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? • ४० टक्के • ४ टक्के • १३ टक्के • ३१ टक्के उत्तर पहा B. ४ टक्के 47) खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता ? • हायड्रोजन • हेलिअम • ऑक्सिजन • कार्बन-डाय-ओक्साइड उत्तर पहा A. हायड्रोजन 48) पुढीलपैकी कोणती जीवनसत्त्वे मानवी शरीरात तयार होतात ? १)'ब-६' जीवनसत्त्व २)'ड' जीवनसत्त्व ३)'इ' जीवनसत्त्व ४)'के' जीवनसत्त्व • १ व २ • २ व ३ • २ व ४ • १ व ४ उत्तर पहा C. २ व ४ 49) दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्ये महत्त्वाचे ठरते ? • सोडियम • आयोडीन • लोह • फ्लोरीन उत्तर पहा D. फ्लोरीन 50) लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही? • देवी • मधुमेह • पोलिओ • डांग्या खोकला उत्तर पहा B. मधुमेह 51) ' रडार ' चा उपयोग _______ करतात. • प्रकाश तरंगाच्या सहाय्याने वस्तू शोधण्यासाठी. • ध्वनिलहरींचे परावर्तन करून वस्तू शोधण्यासाठी. • रेडीओ तरंगाच्या सहाय्याने वस्तूचे अस्तित्व व स्थान निश्चित करण्यासाठी • पावसाच्या ढगांचा मार्ग जाणण्यासाठी उत्तर पहा C. रेडीओ तरंगाच्या सहाय्याने वस्तूचे अस्तित्व व स्थान निश्चित करण्यासाठी 52) विजेच्या दिव्यातील तारेत ( फिलामेंट ) कोणता धातू वापरतात ? • लोखंड (Iron) • तांबे • टंगस्टन • यापैकी नाही उत्तर पहा C. टंगस्टन 53) _____अंधारात चमकते. • फोस्फारस • गंधक • सोने • लोखंड उत्तर पहा A. फोस्फारस 54) इलेक्ट्रोन व्होल्ट (Electron Volt) हे __________. • विभवान्तराचे एकक आहे. • उर्जेचे एकक आहे. • विद्धुत धारेचे एकक आहे • विद्धुत भाराचे एकक आहे उत्तर पहा B. उर्जेचे एकक आहे. 55) भारतातील पहिले अणु विद्धुत केंद्र ______ येथे सुरु झाले. • कल्पकम (तामिळनाडू) • नरोरा (उत्तरप्रदेश) • राणा प्रताप सागर (राजस्थान) • तारापूर (महाराष्ट्र) उत्तर पहा D. तारापूर (महाराष्ट्र) 56) भारतीय समाजाच्या आधुनिकीकर प्रक्रियेतील एक अडथला म्हणजे _______ होये . • गरिबी • निरक्षरतेचे प्रमाण • सामाजिक रचेनेतील उच्च -नीचता • सर्व उत्तर पहा D. सर्व 57) भूकंपाच्या धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधाण्यात येणाऱ्या इमारतीचे बांधकाम हे _______ या प्रकारचे असावे लागते ? • दगडी भिंतीचे बांधकाम • जाड विटांच्या भिंतीचे बांधकाम • आर.सी.सी. सांगाडा पद्धतीचे बांधकाम • वजन तोलणारे भिंतीचे बांधकाम उत्तर पहा C. आर.सी.सी. सांगाडा पद्धतीचे बांधकाम 58) कोणत्या गोष्टीची नोंद सिस्मोग्राफ द्वारे केली जाते ? • भूकंपाचे धक्के • पावसाचे प्रमाण • योग्यवेळ • हवेचा दाब उत्तर पहा A. भूकंपाचे धक्के 59) वनस्पतीच्या वाढीसाठी _________ हा सर्वात महत्वाचा घटक आहे . • नायट्रोजन • ऑक्सिजन • कार्बन • पोटशीयाम उत्तर पहा A. नायट्रोजन 60) सार्स हा रोग कशावर परिणाम करतो ? • मेंदू • श्वसनक्रिया • मज्जातंतू • यकृत उत्तर पहा B. श्वसनक्रिया 61) मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते ? • ९८.४ फे. • ९९.४ फे. • ९७.८ फे. • ९६.४ फे. उत्तर पहा A. ९८.४ फे. 62) ' नारू निर्मुलन अभियान कार्यक्रम '______% केंद्रपुरस्कृत आहे . • २५ • ५० • ७५ • १०० उत्तर पहा B. ५० 63) नेत्र गोलातील द्रवाचा दाब वाढला असता कोणता रोग होतो ? • काचबिंदू • मोतीबिंदू • निकाटद्रष्टीता • दूरद्रष्टीता उत्तर पहा A. काचबिंदू 64) निमोफायलस परटूसिस या जिवाणूमुळे कोणता रोग होतो ? • डांग्या खोकला • विषमज्वर • घटसर्प • प्लेग उत्तर पहा A. डांग्या खोकला 65) गोवर हा रोग कशापासून होतो ? • जीवाणू • विषाणू • कवक • डास उत्तर पहा B. विषाणू 66) ' अजेंडा-२१ ' हा पर्यावरण विषयक ठराव _________ येथे संमत झाला ? • व्हीएन्ना • वाशि न्गटन • रिओ डी जानेरो • जिनिव्हा उत्तर पहा C. रिओ डी जानेरो 67) महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या प्रादेशिक विभागात आहे ? • विदर्भ • पश्चिम महाराष्ट्र • कोकण • मराठवाडा उत्तर पहा B. पश्चिम महाराष्ट्र 68) भोपाळ वायू दुर्घटनेतील वायू कोणता ? • मिथेल आयसोसायनेट • सल्फर • क्लोरीन • हेलिअम उत्तर पहा A. मिथेल आयसोसायनेट 69) अन्नधान्याचा उत्पादनापैकी कशाचे उत्पादन भारतात अधिक होते ? • गहू • ज्वारी • मका • भात उत्तर पहा D. भात 70) हाफकिन इन्स्टीटयुट कोठे आहे ? • मुंबई • भोपाळ • बंगळूर • दिल्ली उत्तर पहा A. मुंबई 71) हरित क्रांतीमध्ये सर्वात पुढे असलेले राज्य कोणते ? • मध्यप्रदेश • बिहार • उत्तरप्रदेश • पंजाब उत्तर पहा D. पंजाब 72) बलुतेदारी पद्धतीमध्ये 'सुतार ' या व्यावसायिकास काय म्हणत ? • कारू • नारू • अलुतेदार • अलुत्या उत्तर पहा A. कारू 73) वैज्ञानिक प्रगतीमुळे ग्रामीण जीवनावर कोणता परिणाम झाला ? • शेतीव्यवसायातील तंत्रज्ञानाचा उपयोग . • बेकारीची समस्या संपली . • वर्गसंघर्षाची तीव्रता वाढली . • यापैकी नाही . उत्तर पहा A. शेतीव्यवसायातील तंत्रज्ञानाचा उपयोग . 74) भारताची पहिली आण्विक पानडुबी कोणती ? • आय .ऐन . एस .चक्र • शलाकी • शाल्की • शंकुल उत्तर पहा A. आय .ऐन . एस .चक्र 75) औद्योगिक क्रांतीशी निगडीत कोणते विधान सत्य आहे ? • कामगारांचा नवा वर्ग उदयास आला . • संयुक्त कुटुंबपद्धतीला बळकटी प्राप्त झाली . • सामाजिक गतिशीलता वाढली . • जातीव्यवस्था बळकट झाली . उत्तर पहा A. कामगारांचा नवा वर्ग उदयास आला . 76) दिल्ली येथील वायुप्रदूषण कोणत्या एका प्रमुख कारणामुळे घडून येते ? • रासायनिक कारखाने • लोकसंखेतील वाढ • कापड्गीर्ण्यांतील धूर • स्वयंचलित वाहनांतून सूटनारा वायू उत्तर पहा D. स्वयंचलित वाहनांतून सूटनारा वायू 77) आपल्या आहारातील संरक्षक घटकतत्वे कोणती ? • कबोर्दके व खनिजे • स्निग्ध पदार्थ व खनिजे • जीवनसत्वे व खनिजे • प्रथिने व कबोर्दके उत्तर पहा C. जीवनसत्वे व खनिजे 78) दृष्टीचे चेताकेंद्र येथे असते ......... • छोटा मेंदू • मोठा मेंदू • मध्यांग • मेड्युला उत्तर पहा B. मोठा मेंदू 79) पुढीलपैकी कोणता घटक रक्तातील कोलेस्टेरोलची पातळी खाली आणण्यास सहाय्यभूत ठरतो ? • मशरूम • हळद • लसून • कपूर उत्तर पहा C. लसून 80) पालकाच्या हिरव्या पानांत पुढीलपैकी कोणता घटक प्राधान्याने आढळतो ? • 'अ ' जीवनसत्व • 'ड ' जीवनसत्व • लोह • करोटीन उत्तर पहा C. लोह 81) खालीलपैकी कोणते काम यकृताचे नाही ? • रक्तामधील साखरेचे नियमन • रक्त साठवणे • विषारी पदार्थांचे उत्सर्जन • उष्णतेचे उत्सर्जन उत्तर पहा D. उष्णतेचे उत्सर्जन 82) क्षयरोगाच्या निदानासाठीची चाचणी कोणती ? • रोबर्टची चाचणी • कान्सची चाचणी • मेंटोक्सची चाचणी • विडालची चाचणी उत्तर पहा D. विडालची चाचणी 83) 'अफू 'मध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य प्रधान असते ? • कॅफिन • टानिन • मोर्फिन • निकोटीन उत्तर पहा C. मोर्फिन 84) जास्त चोथा असलेले अन्नघटक पुढीलपैकी कोणते ? • सफरचंद - तूप • काकडी - सफरचंद • अंडी - केळी • केळी - दूध उत्तर पहा B. काकडी - सफरचंद 85) पुढीलपैकी कोणते जीवनसत्व भाज्यांतून मिळत नाही ? • 'ब' जीवनसत्व • 'क ' जीवनसत्व • 'ड ' जीवनसत्व • 'इ ' जीवनसत्व उत्तर पहा C. 'ड ' जीवनसत्व 86) पुढीलपैकी कोणता त्वचारोग आहे ? • पंडुरोग • पेलाग्रा • अस्थिमृदुता • मूडदुस उत्तर पहा B. पेलाग्रा 87) जेंव्हा एखादी प्रतिकृती हि तिच्या मूळ वस्तूशी किंवा घटनेशी समरूपता दर्शवत असते तेंव्हा अशा प्रतिकृतीस _________ म्हणतात. • अनुरूप प्रतिकृती • समरूप प्रतिकृती • सिद्धांत प्रतिकृती • आकृतीरचनात्मक प्रतिकृती उत्तर पहा B. समरूप प्रतिकृती 88) ताऱ्यांची गती आणि स्थितीबद्दलचे नियम कोणी शोधून काढले ? • केपलर • कोपरनिकस • गॉलिलिओ गॉलीली • न्यूटन उत्तर पहा A. केपलर 89) ज्या विधानात फक्त गुणांचा अथवा फक्त परिणामांचा किंवा गुण आणि परिणाम या दोहोंचा फरक असतो त्याला________ असे म्हणतात. • उत्कर्षण • व्यवहित अनुमान • विधान प्रतियोग अनुमान • वैज्ञानिक विगमन उत्तर पहा C. विधान प्रतियोग अनुमान 90) खालीलपैकी कोणते आकारिक शास्त्र आहे ? • राज्यशास्त्र • जीवशास्त्र • गणितशास्त्र • समाजशास्त्र उत्तर पहा C. गणितशास्त्र 91) एकाच आधार विधानाच्या साहाय्याने एक किंवा त्यापेक्षा अधिक निष्कर्ष काढण्याच्या क्रियेला______ प्रक्रिया असे म्हणतात. • व्यवहित अनुमान • अव्यवहित अनुमान • साम्यानुमान • केवलगणनात्मक अनुमान उत्तर पहा B. अव्यवहित अनुमान 92) खालीलपैकी कोणता निगमनात्मक अनुमानाचा प्रकार आहे ? • अव्यवहित अनुमान • केवलगणनात्मक अनुमान • साम्यानुमान • प्रतिकृती उत्तर पहा A. अव्यवहित अनुमान 93) ' पूर्वग्रह आणि अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध केलेले बंड म्हणजे विज्ञान होय ' अशी विज्ञानाची व्याख्या कोणी केली आहे ? • फ्रान्सिस बेकन • कार्ल पॉपर • डेव्हीस • कोनन्ट उत्तर पहा A. फ्रान्सिस बेकन 94) निगमनात्मक अनुमान म्हणजे ________ जाण्याची प्रक्रिया होय. • विशेषाकडून सामन्याकडे • सामन्याकडून विशेषाकडे • एका विशेषाकडून दुसऱ्या विशेषाकडे • एका सामन्याकडून दुसऱ्या सामन्याकडे उत्तर पहा B. सामन्याकडून विशेषाकडे 95) अभ्युपगम म्हणजेच ________ होय. • केवलगणन • साम्यानुमान • निगमन • सिद्धांतकल्पना उत्तर पहा D. सिद्धांतकल्पना 96) ' विस्तारात्मक अमुर्तीकरणा ' ची संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? • जे.एस.मिल • प्रो.वुल्फ • डेव्हिस • डॉ. व्हाईट हेड उत्तर पहा D. डॉ. व्हाईट हेड 1) ७०३ x १८ = ? • १२३५४ • १६२५४ • १३६५४ • १२६५४ उत्तर पहा D. १२६५४ 2) ४०४ x २३ = ? • ९३८३ • ९२९२ • ८२९२ • ९०९२ उत्तर पहा B. ९२९२ 3) ३०२ x ४५ = ? • १३५९० • १५३९० • १३०९० • १३४९० उत्तर पहा A. १३५९० 4) ८०३ x १५ = ? • १०२४५ • १०५४५ • १२०४५ • १२४०५ उत्तर पहा C. १२०४५ 5) ९९ x १०१ = ? • १०९९९ • ९९९१ • ९८९९ • ९९९९ उत्तर पहा D. ९९९९ 6) ९६ x १०४ = ? • ९९८८ • ९९९६ • ९९८४ • ९८८४ उत्तर पहा C. ९९८४ 7) १०५ x ९५ = ? • ९९७५ • ९९८५ • ९८७५ • ९९९५ उत्तर पहा A. ९९७५ 8) १०२ x ९८ = ? • ९८९६ • ९९९६ • १०९९६ • ९९९४ उत्तर पहा B. ९९९६ 9) खालीलपैकी कोणत्या संख्येचे घनमूळ काढता येईल? • ७२२ • ४,९१३ • १,३६९ • २,३६६ उत्तर पहा B. ४,९१३ 10) आज सुभाषचे वय नयनाच्या वयाच्या दुप्पट आहे.५ वर्षानंतर सुभाषचे वय नयनाच्या वयाच्या दीडपट असेल;तर नयनाचे आजचे वय किती? • ५ वर्षे • ८ वर्षे • ९ वर्षे • १० वर्षे उत्तर पहा A. ५ वर्षे 11) गणेशचा रांगेत पंचविसावा क्रमांक असून त्याच्या अलीकडे महेश व पलीकडे योगेश उभे आहेत. महेश रांगेच्या मध्यभागी आहे,तर रांगेत एकूण मुले किती आहेत? • ४६ • ४७ • ४८ • ४९ उत्तर पहा B. ४७ 12) 'अ ','ब 'आणि 'क' यांच्या वयांची सरासरी ३६ वर्षे आहे.'ब' आणि 'क' यांच्या वयांची सरासरी ३० वर्षे आहे. 'क' चे वय २२ वर्षे इतके आहे.तर 'अ' चे वय किती? • ३८ वर्षे • ४८ वर्षे • ४४ वर्षे • ६० वर्षे उत्तर पहा B. ४८ वर्षे 13) १२% दराने ८५० रुपयांचे ४०८ रुपये व्याज मिळण्यास किती वर्षे लागतील? • ४ • ३ • २ • ५ उत्तर पहा A. ४ 14) विद्यार्थ्याच्या एका रांगेत श्रावणी डावीकडून तेरावी असून श्रुती ही उजवीकडून तेरावी आहे.त्यांनी आपापसात जागांची अदलाबदल केल्यानंतर श्रावणी डावीकडून अठरावी होती,तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? • २८ • २९ • ३० • ३१ उत्तर पहा C. ३० 15) एक व्यक्ती ९ कि.मी.उत्तरेकडे प्रवास करतो.नंतर १२ कि.मी.पश्चिमेकडे व त्यानंतर १५ कि.मी दक्षिणेकडे जातो.तर तो सुरवातीच्या स्थळापासून किती कि.मी.दूर आहे? • ६ कि.मी. • १२ कि.मी. • २४ कि.मी. • ४८ कि.मी उत्तर पहा A. ६ कि.मी. 16) दोन दिवसाचे सेकंद किती? • ८६४०० • १४०० • १७२८०० • १७२८० उत्तर पहा C. १७२८०० 17) एका वर्गात एकूण ९० विद्यार्थी आहे,८०% विद्यार्थी अंतिम परीक्षेला बसले व त्यापैकी २/३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर एकूण किती विद्यार्थी अंतिम परीक्षेला उत्तीर्ण झाले? • ४८ • ४६ • २४ • २२ उत्तर पहा A. ४८ 18) डोक्यावर उभा राहिल्यावर सुरेशचे तोंड दक्षिणेकडे होते,तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल? • उत्तर • पूर्व • पश्चिम • दक्षिण उत्तर पहा 19) एका महिन्याची १० तारीख सोमवार पासून चार दिवसानंतरच्या दिवशी येत असेल तर त्या महिन्याच्या २५ तारखेला कोणता वर असेल? • सोमवार • रविवार • शनिवार • शुक्रवार उत्तर पहा C. शनिवार 20) १ ते १०० आकड्यांमध्ये असे किती आकडे आहेत कि ज्यांना ५ ने भाग जातो व त्या आकड्यांमध्ये एक आकडा ५ आहे? • १२ • ११ • २० • १० उत्तर पहा B. ११ 21) चार धातूंच्या साखळ्यांची लांबी १०२ से.मी., १३६ से.मी.,१५३ से.मी.,व २२१ से.मी. असून त्याचा सारख्याच लांबीत कापायचे आहेत,तर जास्तीत जास्त किती तुकडे कापता येतील? • २४ • ४३ • ४८० • ३६ उत्तर पहा D. ३६ 22) संध्याकाळी ०६:०० वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता.जर,ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर माझे तोंड कोणत्या दिशेस होते? • उत्तर • दक्षिण • पूर्व • पश्चिम उत्तर पहा A. उत्तर 23) एक शाळा सकाळी १०.०० वाजता सुरु होऊन जेवणाची सुट्टी १२.५२ ला झाली,या अवधीमध्ये चार तासिका झाल्यात. प्रत्येक तासिकेच्या सुरुवातीला चार मिनिटांची अवधी एका खोलीमधून दुसरया खोलीमध्ये जाण्यासाठी दिली तर, एक तासिका किती मिनिटांची असेल? • ४० • ४१ • ४२ • ३९ उत्तर पहा A. ४० 24) 41,49,132,99,84,74,101,92 या संख्याचे मध्यमान किती येईल? • 83 • 84 • 86 • 88 उत्तर पहा B. 84 25) 1.728 या संख्येचे घनमूळ खालीलपैकी किती येईल? • 8 • 12 • 9 • 16 उत्तर पहा B. 12 26) द.सा.द.शे.10 दराने 1,800 रु.मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यांमध्ये किती फरक पडेल ? • 18 रु. • 20 रु. • 16 रु. • 15 रु. उत्तर पहा A. 18 रु. 27) 28*45=?*36 • 32 • 35 • 25 • 20 उत्तर पहा B. 35 28) 96,985 ग्रॅमचे किलोग्रॅम किती होतील? • 9.6985 • 96.985 • 96.0985 • 969.85 उत्तर पहा B. 96.985 29) एका विद्यार्थ्यास परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले? • 55 • 60 • 62 • 65 उत्तर पहा D. 65 30) एका गटातील मुलांची वये 3वर्षापूर्वी 10,12,14,16,18 अशी होती; तर या गटातील मुलांचे आजचे सरासरी वय किती? • 15 वर्षे • 16 वर्षे • 17 वर्षे • 18 वर्षे उत्तर पहा C. 17 वर्षे 31) 1 वर्ष 9 महिने म्हणजे किती वर्षे? • 1.9 • 1.3 • 1.75 • 1.09 उत्तर पहा C. 1.75 32) 27 ची 12 पट हि 36 ची किती पट? • 8 पट • 6 पट • 9 पट • 16 पट उत्तर पहा C. 9 पट 33) 436-987+825-246=? • 28 • 42 • 49 • 71 उत्तर पहा A. 28 34) 'न' ही सम संख्या आहे.तर खालीलपैकी विषम संख्या कोणती? • ३ न • न+३ • न-२ • न*न उत्तर पहा B. न+३ 35) भागाकार=? • भाज्य * भाजक • भाज्य / भाजक • भाजक / भाज्य • या पेक्षा वेगळे उत्तर. उत्तर पहा B. भाज्य / भाजक 36) ५०*०*२५+२*१=? • ५० • १,२५२ • १ • २ उत्तर पहा D. २ 37) ३० जानेवारी,१९९० रोजी सोमवार असेल,तर ३० जानेवारी,१९९१ रोजी कोणता वर असेल? • शनिवार • रविवार • सोमवार • मंगळवार उत्तर पहा D. मंगळवार 38) जगन ताशी ४० कि.मी.वेगाने एका ठिकाणी जावयास निघाला.६०कि.मी.प्रवास झाल्यावर तो १० मिनिट विश्रांती घेतो;तर प्रवास सुरु केल्यापासून ५ तासांनी तो किती अंतरावर असेल? • १८०कि.मी. • १८५कि.मी. • १९०कि.मी. • १९५कि.मी. उत्तर पहा A. १८०कि.मी. 39) दोन वर्षापूर्वी नीना आणि टीना यांच्या वयांचे गुणोत्तर ३:४ इतके होते.आज टीनाचे वय ३० वर्षे आहे.तर नीनाचे वय आज किती वर्ष असेल? • २१ • २३ • २५ • २८ उत्तर पहा B. २३ 40) ८५० रुपये व्याजाने दिले असता चार वर्षात व्याजासह रुपये १,२५८ परत मिळतात तर व्याजाचा दरसाल दरशेकडा दर किती? • ६ • ९ • १२ • १५ उत्तर पहा C. १२ 41) ६० विद्यार्थी असलेल्या वर्गात ३ विद्यार्थी गैरहजर आहेत;तर वर्गात हजर असलेल्या मुलांचे शेकडा प्रमाण काय? • शे.९५ • शे.९० • शे.८७ • शे.८४ उत्तर पहा A. शे.९५ 42) ८७-४९+३१२-२२८+२५=? • १५९ • २४७ • १४७ • १४९ उत्तर पहा C. १४७ 43) २)खालीलपैकी कोणत्या संख्येला ६ ने निःशेष भाग जातो? • ३७,९९९ • ९९,३६३ • ९३,९३६ • ६,९९,३३९ उत्तर पहा C. ९३,९३६ 44) १)दर ४ मीटर अंतरावर एक याप्रमाणे एक किलोमीटर अंतरात एकूण किती झाडे लावता येतील? • २५ • २६ • २५० • २५१ उत्तर पहा D. २५१ 45) फेब्रुवारी ,१९८९ च्या १० तारखेस शुक्रवार होता,तर एप्रिल ,१९८९च्या १० तारखेस कोणता वार असेल? • गुरुवार • मंगळवार • रविवार • सोमवार उत्तर पहा D. सोमवार 46) एक कागद छापण्यासाठी १ मिनिट १५ सेकंद वेळ लागला;तर ३ तासांत किती कागद छापून होतील? • ११२ • १२० • १४० • १४४ उत्तर पहा D. १४४ 47) सम संख्येच्या एककस्थानी खालीलपैकी कोणता अंक असू शकत नाही? • ९ • ८ • ० • ६ उत्तर पहा A. ९ 48) दररोज ८ तास काम केले तर एक काम पूर्ण होण्यास ३० दिवस लागतात.पण रोज ६ तासच काम केले तर तेच काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्त लागतील? • ६ • ८ • १२ • १० उत्तर पहा D. १० 49) दोन मित्रांनी भागीदारीच्या व्यवसायात झालेला नफा वाटून घेतला.सोमनाथला ५,४०० रु. मिळाले आणि रामनाथला ४,५०० रु.मिळाले तर दोघांच्या नफ्याचे गुणोत्तर काय? • ५:४ • ५:७ • ६:५ • ३:२ उत्तर पहा C. ६:५ 50) एका कपाटाची किंमत रु.१,५०० इतकी आहे.या किमतीत शेकडा १२ वाढ झाल्यास कपाटाची नवीन किंमत किती रुपये होईल? • १,६५० • १,६८० • १,६२० • १,७६० उत्तर पहा B. १,६८० 51) खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? • ०.९ • ०.१५ • ०.०४९ • ०.२१८ उत्तर पहा A. ०.९ 52) ३,३७५ या संख्येचे घनमूळ किती? • २५ • १५ • ३५ • ४५ उत्तर पहा B. १५ 53) २४ आणि ३२ चा ल.सा.वी किती? • ९६ • १२० • १९२ • २२४ उत्तर पहा A. ९६ 54) ८ : ६ : : ? : ३० • ३२ • ३६ • ४० • ४८ उत्तर पहा C. ४० 55) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? • दोन सम संख्यांची बेरीज ही सम संख्याच असते. • दोन विषम संख्यांची बेरीज ही सम संख्या असते. • १ ही विषम संख्या असली तरी मूळ संख्या नाही. • ९ ही मूळ संख्या आहे उत्तर पहा D. ९ ही मूळ संख्या आहे 56) मूळ संख्यामध्ये फक्त ..........या एकाच सम संख्येचा समावेश होतो. • २ • ४ • १० • १०० उत्तर पहा A. २ 57) २,८००रु. मुद्दलाचे २ वर्षाचे सरळव्याज ८४० रु.झाले तर व्याजाचा द .सा .द .शे .दर काय असावा ? • १५ • १२ • १६ • १० उत्तर पहा A. १५ 58) सचिन,रवि आणि मधुकर या तीन भावांनी ३६,००० रुपये अनुक्रमे ४:३:२ या प्रमाणात वाटून घेतले तर मधुकरला किती रुपये मिळाले? • ८,००० रु • ८,५०० रु • ७,५०० रु • ६,००० रु उत्तर पहा A. ८,००० रु 59) एका संख्येतून १० वजा करून येणारी वजाबाकी १८ वेळा घेऊन बेरीज केली असता ती २१६ येते,तर ती संख्या खालीलपैकी कोणती? • १२ • २२ • १८ • २८ उत्तर पहा B. २२ 60) दर ताशी ४८ किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी रस्त्याच्या कडेच्या एका झाडास १२ सेकंदात ओलांडून गेली तर त्या आगगाडीची लांबी किती मीटर असेल? • १४४ • १५० • १६० • १६४ उत्तर पहा C. १६० 61) १२ माणसे जे काम १५ दिवसात करू शकतात तेच काम ९ माणसे किती दिवसात करतील? • १७ • १८ • २० • २४ उत्तर पहा C. २० 62) एका चौरसाची परिमिती ४८ सें. मी.असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती असेल ? • ९६ चौ.सें. मी. • १४४ चौ.सें. मी. • १५६ चौ.सें. मी. • १९२ चौ.सें. मी. उत्तर पहा B. १४४ चौ.सें. मी. 63) मालती आणि सुमती यांच्या वयांचे गुणोत्तर २:५ असे आहे.त्यांच्या वयांची बेरीज ४२ वर्षे असेल तर सुमतीचे वय किती वर्षे असावे ? • ३० वर्षे • २४ वर्षे • १८ वर्षे • १४ वर्षे उत्तर पहा A. ३० वर्षे 64) एका मोटारसायकलस्वारास २०० कि .मी .दूर असलेल्या गावी ताशी ५० कि .मी.वेगाने जाऊन परत येण्यास किती वेळ लागेल ? • ८ तास • ९ तास १० मी. • ९ तास ३५ मी. • १० तास उत्तर पहा A. ८ तास 65) खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग हा १,२९६ या संख्येचे वर्गमूळ आहे? • ४ • ६ • ८ • १६ उत्तर पहा B. ६ 66) ८७,९८,१२१,१२५ व १४४ या संख्याचे मध्यमान खालीलपैकी किती येईल ? • ११२ • ११५ • ११७ • १२१ उत्तर पहा B. ११५ 67) १२:१६: :९६:? • १२८ • १२४ • ११२ • यापेक्षा वेगळे उत्तर उत्तर पहा A. १२८ 68) ०.०८ ने खालीलपैकी कोणत्या संख्येस भागले असता उत्तर १,००० येईल ? • ८० • ८०० • ८,००० • ०.८००० उत्तर पहा A. ८० 69) ७ किलो ३० ग्रॅम=किती किलोग्रॅम? • ७.०३० किलोग्रॅम • ७.३० किलोग्रॅम • ७.३०० किलोग्रॅम • ७.००३० किलोग्रॅम उत्तर पहा A. ७.०३० किलोग्रॅम 70) दर दोन मीटरवर एक खांब याप्रमाणे एकूण ६० मीटर अंतरात किती खांब रोवता येतील ? • २९ • ३० • ३१ • ३२ उत्तर पहा C. ३१ 71) एका क्रिकेट खेळाडूने चार डावांत अनुक्रमे ६५,३२,१७ आणि १०८ धावा काढल्या ;तर त्याने सरासरी किती धावा काढल्या ? • ५५.५ • ५५ • ५४ • ५६.५ उत्तर पहा A. ५५.५ 72) चादरीची किंमत उशीपेक्षा १५ रुपयांनी जास्त आहे.चादर व उशी दोन्हींची किंमत ७१ रु.असल्यास चादरीची किंमत किती रुपये ? • ४२ • ४३ • २८ • २९ उत्तर पहा B. ४३ 73) ३०६+४०७*०-८९=किती ? • ६२४ • ९२ • २१७ • २७१ उत्तर पहा C. २१७ 74) खालीलपैकी मूळ संख्या कोणती? • ४९ • ६९ • ७९ • ९९ उत्तर पहा C. ७९ 75) १० आणि ६ यांच्या वर्गाच्या वजाबाकीचे वर्गमूळ किती ? • १२ • ९ • ८ • ६ उत्तर पहा C. ८ 76) ६० - ९० च्या मध्ये असणाऱ्या सर्व मूळ संख्या किती ? • ५ • ६ • ८ • ७ उत्तर पहा D. ७ 77) २ वाजून ३० मिनिटांनी घड्याळाच्या २ काट्यात किती अंशाचा कोण होईल ? • १००" • ९०" • ११५" • ११०" उत्तर पहा C. ११५" 78) ८ वाजून १० मिनिटांनी घड्याळाच्या २ काट्यात किती अंशाचा कोण असतो ? • १७५" • १८०" • १६५" • १८५" उत्तर पहा A. १७५" 79) पुढीलपैकी सर्वात मोठा अपुंर्नांक कोणता ? • ७/९ • ४/७ • १३/२१ • १५/१८ उत्तर पहा D. १५/१८ 80) ६० किमी अंतर १ तास १५ मिनिटात कापणाऱ्या गाडीचे ताशी वेग किती ? • ४० किमी • ४५ किमी • ४८ किमी • ५४ किमी उत्तर पहा C. ४८ किमी 81) जर १२ पुरुष एक काम ३६ दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम ४ पुरुष किती दिवसात पूर्ण करतील ? • १०८ दिवस • १८० दिवस • १०० दिवस • १५० दिवस उत्तर पहा A. १०८ दिवस 82) कोणत्या संख्येचा ३५% म्हणजे ३१५ होय ? • १००० • ३५०० • ५०० • ९०० उत्तर पहा D. ९०० 83) एका ग्रंथालयात 84 विद्यार्थी बसले आहेत. त्यांना 6 गटात असे विभागा कि , जेणेकरून प्रत्येक गटात 7 पेक्षा कमी आणि 18 पेक्षा जास्त विद्यार्थी नसतील, तर किती जणांचा गट असेल ? • 20 • 14 • 15 • 8 उत्तर पहा B. 14 84) 36 किलोमीटर/ताशी या वेगाने धावणारी रेल्वे 400 मीटर लांबीचा बोगदा 1 मिनिटात पार करते तर रेल्वेची लांबी किती ? • 150 मीटर • 200 मीटर • 300 मीटर • 250 मीटर उत्तर पहा B. 200 मीटर 85) काल सुरेश माझ्याकडे आला. तो मला म्हणाला, परवा गुरुवारी माझे काका आमच्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे ? • गुरुवार • शुक्रवार • शनिवार • रविवार उत्तर पहा D. रविवार 86) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी ४५ आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ? • ४२ • ४१ • ४० • ३९ उत्तर पहा A. ४२ 87) एक दुधविक्रेता पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी अनुक्रमे २१ लिटर, १७.५ लिटर, १८.५ लिटर दुध विकतो, तर त्याची सरासरी विक्री किती ? • १८ • १९ • २२ • २१ उत्तर पहा B. १९ 88) २४ ते ३६ या दरम्यानच्या विषम संख्यांची सरासरी किती ? • २६ • २८ • ३० • ३२ उत्तर पहा B. २८ 89) एका कुटुंबात ३ पुरुष व २ स्त्रिया आहेत. पुरुषांच्या दिवसाची सरासरी मिळकत ११० रु., तर स्त्रियांची ७० रु. आहे, तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची सरासरी मिळकत किती रुपये ? • ९३ • ९४ • ९२ • ९१ उत्तर पहा B. ९४ 90) एका वर्गातील ३९ मुलांचे सरासरी वय १७ आहे. शिक्षकाचे वय मिळविल्यास सरासरी १८ होते, तर शिक्षकाचे वय किती ? • ४१ • ५० • ५७ • ५२ उत्तर पहा C. ५७ 91) रामला गणित, इंग्रजी व शास्त्र या विषयांत अनुक्रमे ७२, ७५, ७२ असे गुण मिळाले, तर त्याला सरासरी किती गुण मिळाले ? • ७९ • ७३ • ७१ • ७२ उत्तर पहा B. ७३ 92) सुनीलच्या क्रिकेटच्या पहिल्या चार डावांची सरासरी ६५ आहे.त्याने पाचव्या व सहाव्या डावात समान ५० धावा काढल्या,तर सहाव्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल ? • ६५ • ६० • ६६ • ५० उत्तर पहा B. ६० 93) नऊ संख्यांची सरासरी १५ आहे. त्यातील पहिल्या पाच संख्यांची सरासरी १२ आहे व शेवटच्या तीन संख्यांची सरासरी २० आहे तर सहावी संख्या काढा ? • १५ • ७५ • २५ • २० उत्तर पहा A. १५ 94) पाच क्रमवार सम संख्याची सरासरी ३४आहे ,तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती ? • २८ • ३० • ३२ • २६ उत्तर पहा B. ३० 95) १६ मुलांच्या वयाची सरसरी १६ वर्षे असून त्यंच्या शिक्षकाचे वय मीळविल्यस सरासरी १७ होते ,तर शिक्षकाचे वय किती वर्षे ? • ३३ • ३२ • १६ • १७ उत्तर पहा A. ३३ 96) तीन व्यक्तीनपैकी, एका व्यक्तीचे वय दुसऱ्याच्या दुप्पट व तिसऱ्याच्या निमपट आहे. जर तिघांच्या वयांची सरासरी ५६ वर्षे असेल, तर पहिल्या व तिसऱ्या व्यक्तींमध्ये किती वर्षांचा फरक असेल ? • ९६ वर्षे • ४८ वर्षे • ५६ वर्षे • ४६ वर्षे उत्तर पहा B. ४८ वर्षे 97) आई व वडिलांचे एकूण वय ५३ वर्षे आहे. आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा ७ वर्षाने कमी आहे, तर वडिलांचे वय किती ? • २१ वर्षे • ३० वर्षे • ३७ वर्षे • यापैकी नाही उत्तर पहा B. ३० वर्षे 98) राम व शाम यांच्या वयात ४ वर्षा पूर्वी ७ वर्षा चे अंतर होते, तर ५५ वर्षाने ते किती होईल ? • ७ • ५ • ४ • १६ उत्तर पहा A. ७ 99) सध्या तुमचे वय ५० व तुमच्या भावाचे वय २५ वर्ष असेल ,तर किती वर्षपूर्वी तुमच्या दोघाच्या वयाची बेरीज ६९ असेल? • २ • ३ • १ • ८ उत्तर पहा B. ३ 100) अजय आणि अनिल यांच्या आजच्या वयातील अंतर ४ वर्षे आहे .५ वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:७ होते ,तर त्यांची आजची वये काय ? • १४, १८ • २२, २६ • १५, २९ • ४०, ४४ उत्तर पहा C. १५, २९ 101) दोन संख्यांची बेरीज २१६ असून त्यांची म.सा.वि. २७ आहे तर त्या संख्या कोणत्या ? • ८१ व १३५ • २७ व ५८ • २८ व ६८ • ८१ व २७ उत्तर पहा A. ८१ व १३५ 102) ८, ९, २१ व १५ ने भाग दिल्यानंतर बाकी १ येणारी लहानात लहान संख्या कोणती ? • ३६० • ३६१ • ३६२ • ३३५ उत्तर पहा B. ३६१ 103) दोन संख्यंचा लसवि व मसवि यांत मसवि हा लासाविच्या १/६ आहे. जर मसवि ५ असेल व एक संख्या १५ आसेल ,तर दूसरी संख्या कोनती ? • १५ • १० • ५ • ८० उत्तर पहा B. १० 104) ११, १११, व १२१ या संख्यचा मसवि किती ? • १४९०८४१ • १३३१ • १ • १२११२१ उत्तर पहा C. १ 105) एका वस्तीगुहातील मुलांना ५० चिकू ,६५ केळी ,८० अंजीर सारखे वाटले तेव्हा प्रत्येक प्रकारची ५ उरली, तर वस्तीगुहात कमाल किती मुले असावीत ? • १५ • १० • ३० • १८ उत्तर पहा A. १५ 106) दोन संख्याचा लसावी ४८० तर मसावी १२ आहे .एक संख्या ९६ असल्यास दुसरी संख्या कोणती ? • ५० • ४० • ६० • ९० उत्तर पहा C. ६० 107) एका व्यापाऱ्याकडे १२५ झेंडूची व १७५ जाईची फुले आहेत. व्यापाऱ्याकडे झेंडू व जाई यांची सारखीच फुले असणारे हार (१ पेक्षा जास्त ) कराचे आहेत,तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीत ? • २५ • ३५ • ४० • ५० उत्तर पहा A. २५ 108) दोन सहमुळ संख्यांच्या लसवि ४३४ असून त्यांची बेरीज २१९ असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती ? • २१९ • ३१ • २१७ • २३१ उत्तर पहा C. २१७ 109) दोन सख्यांचा लसावि ३०० व मसवि १५ आहे. दोन्ही संख्या दोन अंकी आहेत, तर मोठी संख्या कोणती ? • ९० • ६० • वरील दोन्ही • यापैकी नाही उत्तर पहा D. यापैकी नाही 110) ४२, २४ व ३० यांचा लसवि काढा. • ७२० • ४८० • ३६० • ८४० उत्तर पहा D. ८४० 'बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..' या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे. अजिंठा, वेरुळ, कार्लेभाजे, कान्हेरी, एलिफंटा, पांडवलेण्यांनी नटलेला; संत नामदेव्ो, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा, संत जनाबाई, संत गाडगेबाबा, कान्होपात्रांनी मंतरलेला; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने तेजाळलेला, संभाजीच्या हौतात्म्याने अजरामर झालेला, मॉ जिजाऊँच्या आशीर्वादाने बहरलेला; शाहू, फुसे, आंबेडकर, आगरकर, सावरकर, टिळक, फडके यांच्या त्याग आणि क्रांतिकार्याने पुनीत झालेला हा महाराष्ट्र कसा असावा? हे महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ले जिल्हा किल्ले ठाणे - अर्नाळा, वसईचा भुईकोट किल्ला, गोरखगड रायगड - कर्नाळा, मुरुड-जंजिरा, लिंगाणा, द्रोणागिरी, तळे, घोसाडे रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नदुर्ग, विजयगड, पासगड, जयगड सिंधुदुर्ग - विजयदुर्ग (सागरी), देवगड, पारगड, रामगड, यशवंतगड पुणे - शिवनेरी, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड, राजगड, वज्रगड इ. नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, अंकाई- टंकाई, चांदवड औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद) कोल्हापूर - पन्हाळा, विशालगड, भुदरगड अहमदनगर - हरिश्वंद्रगड, रतनगड अकोला - नर्नाळा सातारा - अजिंक्यतारा, मकरंदगड, प्रतापगड, सज्जनगड, वर्धनगड महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिरे लेण्या ठिकाण/जिल्हा अजिंठा, वेरुळ - औरंगाबाद एलिफंटा, घारापुरी - रायगड कार्ला, भाजे, मळवली - पुणे पांडवलेणी - नाशिक बेडसा, कामशेत - पुणे पितळखोरा - औरंगाबाद खारोसा, धाराशीव (जैर) - उस्मानाबाद महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे : जलाशय/नदी स्थळ/जिल्हा जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर गंगापूर - (गोदावरी) नाशिक राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर कोयना शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा) उजनी - (भीमा) सोलापूर तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर यशवंत धरण - (बोर) वर्धा मोडकसागर - (वैतरणा) ठाणे खडकवासला - (मुठा) पुणे येलदरी - (पूर्णा) परभणी बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे : खनिज जिल्हे दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी (यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर) बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग) मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा), सावंतवाडी (सिंधुदुर्ग) तांबे - चंद्रपूर, नागपूर चुनखडी - यवतमाळ डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग कायनाईट - देहुगाव (भंडारा) शिसे व जस्त - नागपूर देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- ३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे. महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे : औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा पारस - अकोला एकलहरे - नाशिक कोराडी, खापरखेडा - नागपूर चोला (कल्याण) - ठाणे बल्लारपूर - चंद्रपूर परळीवैजनाथ - बीड फेकरी (भुसावळ) - जळगाव तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड कोयना (जलविद्युत) - सातारा धोपावे - रत्नागिरी जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग : लघुउद्योग ठिकाण हिमरुशाली - औरंगाबाद पितांबरी व पैठण्या - येवले (नाशिक) चादरी - सोलापूर लाकडाची खेळणी - सावंतवाडी(सिंधुदुर्ग) सुती व रेशमी कापड - नागपूर, अहमदनगर हातमाग साडय़ा व लुगडी - इचलकरंजी विडीकाम - सिन्नर (नाशिक), अहमदनगर, सोलापूर काचेच्या वस्तू - तळेगाव, ओगलेवाडी रेशमी कापड - सावळी व नागभीड (चंद्रपूर), एकोडी (भंडारा) महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम - मुंबई भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, - मुंबइ टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस - मुंबई इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज - मुंबई कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी - मुंबई नॅशमल केमिकल लॅबोरेटरी - पुणे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी) - औरंगाबाद भारत इतिहास संशोधन मंडळ, - पुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च - नागपूर महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) - नाशिक अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय - मुंबई खार जमीन संशोधन केंद्र - पनवेल महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण : विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर विद्यापीठ (१९२५) कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती विद्यापीठ (१९८३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ (१९५८) शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड) विद्यापीठ (१९८९) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर) विद्यापीठ (१९९८) स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था : मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा) गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे) नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी) सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड) काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव) हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली) राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर) राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे) महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे: कवी/साहित्यिक टोपण नावे कृष्णाजी केशव दामले - केशवसुत गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू आत्माराम रावजी देशपांडे - अनिल महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर. * महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. * महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर. * महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५. * महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे. * महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे. * महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे. * महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात. * विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे. * महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते. * महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे. * महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे. * महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात. * महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे * महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. * महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. * महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा. * महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा. * महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर. * भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे. * भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते. * महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे. * महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर. * भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे. * महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो. * पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात. * गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. * प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. * गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत. * जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. * औरंगाबाद शहर ‘बावन्न दरवाजांचे शहर’ म्हणून ओळखले जाते. * पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. * महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात. * कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची ‘भाग्य लक्ष्मी’ असे म्हणतात. * कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात. * विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात. * विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो. * महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे. * विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे. * संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे. * संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे. * राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे. * संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे. * ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे. * यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. * महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. * महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक. * पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे. * कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे. * आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला. * मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात. * यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास ‘प्रीतीसंगम’ असे म्हणतात. * महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकॅडमी नाशिक येथे आहे. * नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे. * महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे. * शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे. * महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो. * शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे. * ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली. * तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे. * भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे. * महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे. * रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात. * स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक. * कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे. * राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. * बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे. * महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात. * महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे. * वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे. * नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. * सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. * महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात. * कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले. * कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे. * भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे. * सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला. * डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे. * फिल्म अ‍ॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे. * महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अ‍ॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली. * माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे ‘राष्ट्रीय विधी विद्यापीठ’ स्थापन होणार आहे. * थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो. * रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. * भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९) * महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये ८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये १ लाख ३४ हजार ४९३ कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये १ लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या आसपास कर्ज होते. १४९८, २० मे- वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे येण्याचा जलमार्ग शोधून काढला. सर्वप्रथम वास्को-द-गामा भारतात कालीकत येथे उतरला. कालीकतच्या झामोरीन राजाने त्याचे स्वागत केले. * १६००- ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंडमध्ये स्थापना. * १६१०- मुंबई बेट इंग्रजांना पोर्तुगीजांकडून आंदण मिळाले. * १६३०, १९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. * १६६४- फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. * १६७४, १६ जून- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. * १६८०, १३ एप्रिल- छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू. * १७१३- पेशवाईचा उदय. * १७५७, २३ जून- प्लासीची लढाई (बंगालचा नवाब सिराजउद्दौलाचा इंग्रजांकडून पराभव) * १७५७- रॉबर्ट क्लाईव्हने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. * १७७३- रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट. कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. * १७७४- वॉरन हेस्टिंग्ज भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. * १७७९- फ्रेंच राज्यक्रांतीस सुरुवात. * १७९३- लॉर्ड कॉर्नवालिसने बंगालमध्ये कायमधारा पद्धतीची सुरुवात केली. * १८१८- पेशवाईचा अस्त/ मराठी सत्तेचा शेवट. * १८२८, २० ऑगस्ट- ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. * १८२९- विल्यम बेंटिकने सतीबंदी प्रथा कायदा संमत. * १८४८- भारतात स्वतंत्र तार व पोस्ट खाते सुरू (लॉर्ड डलहौसी) * १८५२- नाना शंकरशेठ, दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांनी ‘बॉम्बे असोसिएशनची’ स्थापना केली. * १८५३- मुंबई-ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे सुरू. * १८५४- मुंबईत पहिली स्वदेशी कापड गिरणी सुरू. * १८५६- लोकमान्य बाळ गंघाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिखली येथे जन्म. * १८५७- भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी प्रसिद्ध काळ, संग्रामाची पहिली सुरुवात ‘मीरत’ येथे झाली. मंगल पांडे या सैनिकाने काडतुसाचे कारण दाखवून प्रथमत: संग्रामास सुरुवात केली. * १८५७- मुंबई, कोलकाता, चेन्नई विद्यापीठांची स्थापना. * १८६१- इंडियन कॉन्सिल अ‍ॅक्ट पास. मुंबई, कोलकाता, चेन्नई येथे हायकोर्टाची स्थापना, रवींद्रनाथ टागोरांचा जन्म. * १८६२- न्या. रानडे व डॉ. आर. जी. भांडारकर मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर. * १८६७- प्रार्थना समाजाची स्थापना (न्या. रानडे, डॉ. भांडारकर व डॉ. आत्माराम पांडुरंग). * १८६९, २ ऑक्टोबर- महात्मा गांधी यांचा पोरबंदर येथे जन्म. * १८७५, ७ एप्रिल- मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना (स्वामी दयानंद सरस्वती). * १८७६, २३ फेब्रुवारी- थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांचा अमरावती जिल्ह्य़ातील शेणगाव येथे जन्म. * १८७७- मुंबई शेअर बाजाराची स्थापना. * १८७८- व्हर्नाक्युलर प्रेस अ‍ॅक्ट संमत. * १८८१- लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली. * १८८२- लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला. * १८८५, २८ डिसेंबर- मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए. ओ. ह्य़ुम यांनी केली. * १८८९, १४ नोव्हेंबर- पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अलाहाबाद येथे जन्म. * १८९०- महात्मा फुले यांचा जन्म (पुणे). * १८९१- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म (महू). * १८९३- स्वामी विवेकानंदांनी ‘शिकागो’ येथील जागतिक धर्म परिषद गाजविली. * १८९७- रामकृष्ण मिशनची स्थापना. * १९००- स्वा. सावरकरांनी नाशिक येथे ‘मित्रमेळा’ संघटनेची स्थापना केली. * १९०४- पहिला सहकारविषयक कायदा संमत झाला. * १९०५, १६ ऑक्टो.- लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. * १९०७- सुरत येथील अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल व मवाळ गट वेगळे. * १९०८- लोकमान्य टिळकांनी ‘मंडालेच्या’ तुरुंगात ‘गीतारहस्य’ ग्रंथ लिहिला. * १९११- सम्राट पंचम जॉर्जची भारतास भेट. - बंगालची फाळणी रद्द झाल्याची पंचम जॉर्जची घोषणा. - भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला गेली. * १९१४- पहिल्या महायुद्धास सुरुवात. * १९१५- महात्मा गांधी आफ्रिकेतून परत. * १९१७- गांधीजींचा बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह. * १९१९, १३ एप्रिल- अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड. * १९२०, १ ऑगस्ट- लोकमान्य टिळकांचा मृत्यू, मुंबई येथे गिरगाव चौपाटीजवळ दहन (समाधी). * १९२४- सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रह केला. * १९२७- भारतातील पहिले रेडिओ प्रसारण केंद्र मुंबईत सुरू. * १९३०- महात्मा गांधींची ‘मिठाचा कायदा तोडण्यासाठी’ साबरमती ते दांडी पदयात्रा. * १९३२- महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक ‘पुणे करार. ’ * १९३५- भारत सरकारचा कायदा संमत, या कायद्यानुसार ‘ब्रह्मदेश’ भारतापासून वेगळा करण्यात आला. * १९३६- फैजपूर येथील काँग्रेसचे ५० वे अधिवेशन, अध्यक्ष- पंडित नेहरू. * १९३९, १ सप्टेंबर- दुसऱ्या महायुद्धास सुरुवात. * १९४२- मुंबई येथे ‘गवालिया टँक’ येथे भारत छोडो चळवळीस सुरुवात. * १९४४- नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. * १९४५, २४ ऑक्टोबर- संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना. * १९४५- वेव्हेल योजना अपयशी ठरली. * १९४५, १८ ऑगस्ट- फार्मोसा बेटावर सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघात. * १९४६- कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री परिषद)ची भारतास भेट. - २ सप्टेंबर, जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी राष्ट्रीय सरकारची स्थापना. * १९४७, २० फेब्रुवारी- भारतास स्वातंत्र्य दिले जाईल, अशी लॉर्ड अॅटलींची घोषणा. १८ जुलै- ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या विधेयकास इंग्लंडच्या राजाची मान्यता मिळून कायद्यात रूपांतर. १५ ऑगस्ट, रोजी ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले. * १९४७, १६ ऑगस्ट- रॅडक्लीफ समितीनुसार भारत-पाक सीमा अस्तित्वात. * १९४८, ३० जानेवारी- महात्मा गांधींचा नथुराम गोडसेकडून खून. * १९४९, २६ नोव्हेंबर- भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. * १९५०, २६ जानेवारी- पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा. थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ ० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्य प्रदेश) ० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर ० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे) ० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज (कोल्हापूर) ० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी) ० महात्मा फुले- पुणे ० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी) ० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा) ० गोपाळ हरी देशमुख- पुणे ० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक) ० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक) ० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी) ० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके- शिरढोण (रायगड) ० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड) ०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक) ० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा) ० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य) ० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी) ० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा) ० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती) ० साने गुरुजी- पालघर (रायगड) ० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती) ० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर) ० संत ज्ञानेश्वर- आपेगाव ०संत एकनाथ- पैठण- ० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना) ० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती) थोर समाजसुधारक व त्यांचे टोपणनांव व्यक्ती टोपणनांव बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य भीमराव रामजी आंबेडकर - बाबासाहेब गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी महादेव गोविंद रानडे - न्यायमूर्ती गोपाळ गणेश आगरकर - सुधारक धोंडो केशव कर्वे - महर्षी शाहू महाराज - राजर्षी विनोबा भावे - आचार्य सयाजीराव गायकवाड - महाराजा ज्योतिबा गोविंद फुल - महात्मा गोपाळ कृष्ण गोखले - नामदार गणेश वासुदेव जोशी - सार्वजनिक काका रमाबाई - पंडिता डेबुजी झिंगराजी जाणोरकर - संत गाडगेबाबा दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी, रावबहादूर विनायक दामोदर सावरकर - स्वातंत्र्यवीर केशव सीताराम ठाकरे - प्रबोधनकार रामचंद्र विट्ठल लाड - डॉ. भाऊ दाजी लाड माणिक बंडुजी ठाकूर - तुकडोजी महाराज नारायण श्रीपाद राजहंस - बालगंधर्व पांडुरंग सदाशिव साने - साने गुरुजी समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत हितकारणी सभा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी, भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस डॉ. आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाज महात्मा फुले सत्यशोधक समाज गोपाळ कृष्ण गोखल भारत सेवक समाज नाना शंकरशेठ बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट दादोबा पांडुरंग परमहंस सभा, मानवधर्म सभा (सुरत) डॉ. भाऊ दाजी लाड बॉम्बे असोसिएशन महर्षी कर्वे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, महिला विद्यापीठ, विधवा विवाहोत्तेजक मंडळ, समता मंच, अनाथ बालिकाश्रम मंडळी, निष्काम कर्ममठ कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था, दुधगांव विद्यार्थी आश्रम ग. वा. जोशी सार्वजनिक सभा (पुणे) स्वा. सावरकर मित्रमेळा, अभिनव भारत. विठ्ठल रामजी शिंदे राष्ट्रीय मराठा संघ, डिप्रेस्ठ क्लास मिशन न्या. रानडे सामाजिक परिषद, डेक्कन सभा पंडिता रमाबाई शारदा सदन, मुक्ती सदन, आर्य महिला समाज रमाबाई रानडे सेवासदन (पुणे व मुंबई) सरस्वतीबाई जोशी स्त्री विचारवंती संस्था (पुणे) डॉ. पंजाबराव देशमुख श्री. शिवाजी शिक्षण संस्था (अमरावती), श्रद्धानंद छात्रालय, भारत कृषक समाज संत गाडगेबाबा पंढरपूर, नाशिक, देहू, मुंबई येथे धर्मशाळा, गौरक्षण संस्था (मूर्तिजापूर) पूर्णा नदीवर श्रमदानातून स्वत: घाट बांधला (श्री क्षेत्र ऋणमोचन), अंध-पंगू सदावर्त ट्रस्ट (नाशिक) बाबा आमटे आनंदवन (चंद्रपूर) अशोकवन (नागपूर) डॉ. बाबा आढाव हमाल भवन हमीद दलवाई मुस्लिम सत्यशोधक समाज डॉ. केशव हेडगेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ थोर समाजसुधारक व त्यांचे साहित्य ग्रंथ, आत्मचरित्र गोपाळ गणेश आगरकर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस, विकार विलसित लोकमान्य टिळक गीतारहस्य, ओरायन, दि आक्र्टिक होम इन द वेदाज् न्या. रानडे मराठी सत्तेचा उदय सावित्रीबाई फुले सुबोध रत्नाकर (काव्यसंग्रह) गोपाळ कृष्ण गोखले राजकारणाचे आध्यात्मिकीकरण महात्मा फुले तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, शिवाजी महाराजांचा पोवाडा, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म डॉ. आंबेडकर बुद्ध अ‍ॅड हिज धम्म, थॉटस् ऑन पाकिस्तान, हू वेअर शुद्रास, कास्टस् इन इंडिया, द अनटचेबल्स, रिडल्स इन हिंदू इजम् महर्षी वि. रा. शिंदे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, अनटचेबल इंडिया, बहिष्कृत भारत बाबा पद्मनजी यमुना पर्यटन, अरुणोदय (आत्मचरित्र) गोपाळ हरी देशमुख शतपत्रे, हिंदुस्थानचा इतिहास स्वा. सावरकर माझी जन्मठेप, १८५७ चे स्वातंत्र्य समर, काळे पाणी, जोसेफ मॅझिनीचे चरित्र, कमला (अंदमानच्या तुरुंगात असताना) साने गुरुजी - श्यामची आई (नाशिकच्या असताना लिहिले) सेनापती बापट - दिव्यजीवन ताराबाई शिंदे - स्त्री-पुरुष तुलना समर्थ रामदास स्वामी दासबोध, मनाचे श्लोक थोर समाजसुधारक व त्यांची वृत्तपत्रे, मासिके न्या. रानडे - इंदूप्रकाश डॉ. बाबासाहेब आंबेडकर - मूकनायक (पाक्षिक) लोकमान्य टिळक - केसरी व मराठा विनोबा भावे - महाराष्ट्र धर्म (मासिक) बाळशास्त्री जांभेकर - दर्पण (साप्ताहिक) भाऊ महाजन - प्रभाकर (साप्ताहिक) गोपाळ गणेश आगरकर - सुधारक भाई माधवराव बागल - अखंड भारत डॉ. पंजाबराव देशमुख - महाराष्ट्र केसरी साने गुरुजी - साधना (साप्ताहिक) गोपाळ हरि देशमुख - लोकहितवादी (मासिक) गोपाळ कृष्ण गोखले - हितवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर - समता, जनता, बहिष्कृत भारत (पाक्षिक) थोर महापुरुषांचा जन्म व मृत्यू दिवस व्यक्ती जन्म दिवस मृत्यू दिवस लोकमान्य टिळक - २३ जुलै, १८५६ १ ऑगस्ट, १९२० स्वा. सावरकर - २८ मे, १८८३ २६ फेब्रुवारी, १९६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर - १४ एप्रिल, १८९१ ६ डिसेंबर, १९५६ राजर्षी शाहू महाराज - २६ जून, १८७४ ६ मे, १९२२ महर्षी कर्वे - १८ एप्रिल, १८५८ ९ नोव्हेंबर, १९६२ कर्मवीर भाऊराव पाटील - २२ सप्टेंबर, १८८७ ९ मे, १९५९ महात्मा फुले - ११ एप्रिल, १८२७ २८ नोव्हेंबर, १८९० गोपाळ गणेश आगरकर - १४ जुलै, १८५६ १७ जून, १८९५ वासुदेव बळवंत फडके - ४ नोव्हेंबर, १८४५ १७ फेब्रुवारी, १८८३ (एडनच्या तुरुंगात) * १९५०, २६ जानेवारी - पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा. * १९५०, २३ मार्च - भारतात नियोजन आयोगाची स्थापना. * १९५१, १ एप्रिल - पहिली पंचवार्षिक योजना सुरू. * १९५२ - भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक पार. - आंध्र प्रदेश स्थापनेचा निर्णय, राज्य निर्मितीसाठी पोडू श्रीरामुलू यांचे उपोषण व मृत्यू. - डॉ. राजेंद्रप्रसाद पहिले राष्ट्रपती व पंडित नेहरू पहिले पंतप्रधान झाले. * १९५३ - यूजीसीची स्थापना (सध्या अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात) * १९५४ - पंचशील करार पंडित नेहरू व चौ. एन. लाय चीनचे पंतप्रधान यांच्यामध्ये. * १९५५ - हिंदू कोड बिलाला मान्यता. * १९५६ - भाषावार राज्य पुनर्रचना, भाषाकार भाषिक तत्त्वांवर स्थापन झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश. * १९५६ - भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा तुर्भे येथील बीएआरसी केंद्रात कार्यान्वित. * १९५६, ६ डिसेंबर - भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय घटनेचे शिल्पकार व दलितांचे नेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. * १९५६, २० डिसेंबर - निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पेढी नदीच्या तीरावर निधन. * १९५७ - भारतात दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुका. * १९५७ - रशियाचा पहिला उपग्रह ‘स्पुटनिक’ अवकाशात झेपावला. * १९५९ - भारतात राजस्थानमध्ये पंचायत राजची सुरुवात, दिल्ली येथे दूरदर्शन केंद्र सुरू. * १९६०, १ मे - महाराष्ट्र राज्याची निर्मिती. * १९६१, १९ डिसेंबर - पोर्तुगीजांकडून गोवा मुक्त. * १९६२ - भारत-चीन युद्ध, भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणी. * १९६४ - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे निधन. * १९६५ - भारत-पाकिस्तान युद्ध. * १९६६ - भारत-पाक युद्ध संपुष्टात आणणारा ताश्कंद करार. अयुबखान व लाबहाद्दुर शास्त्री यांच्यामध्ये (रशियाच्या साहाय्याने). * १९६६ - शिवसेना पक्षाची स्थापना, संस्थापक- श्री. बाळासाहेब ठाकरे. * १९६६, २४ जानेवारी- इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. * १९६७ - महाराष्ट्रात कोयना येथे भूकंप. * १९६७ - भारतात चौथ्या सार्वत्रिक निवडणुका. * १९६९ - भारतात अवकाश संशोधन केंद्राची स्थापना. * १९६९, १९ जुलै - इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण. * १९७० - आसाम राज्याचे विभाजन करून मेघालय राज्याची स्थापना. * १९७१ - भारत-पाक युद्धात भारताचा विजय व बांगलादेशाची निर्मिती. * १९७२ - ‘सिमला करार’ इंदिरा गांधी व भुट्टो यांच्यामध्ये. * १९७२ - पोस्टात पीन कोड नंबरची सुरुवात. * १९७४ - राजस्थानातील पोखरण येथे भारताचा पहिला अणुस्फोट (१८ मे). * १९७५, १९ एप्रिल - आर्यभट्ट पहिला उपग्रह अवकाशात सोडला. * १९७५, २६ जून - इंदिरा गांधींनी पहिली अंतर्गत आणीबाणी लागू केली. * १९७७ - इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली व पंतप्रधान पक्षाचा राजीनामा. लोकसभेच्या नव्याने निवडणुका, जनता पक्षाची स्थापना व मोरारजी देसाई यांची चौथे पंतप्रधान म्हणून निवड. * १९७८ - भारत सरकारने १०,०००, ५,००० व १,००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. * १९८० - जनता पक्षात पुन्हा फूट. भारतीय जनता पार्टी या स्वतंत्र पक्षाची स्थापना. * १९८३ - केंद्र राज्य संबंधांसंदर्भात ‘सरकारीया’ आयोगाची स्थापना. * १९८४ - पहिला अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात, जून- ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’, ३१ ऑक्टो. इंदिरा गांधीची निघृण हत्या. * १९८५ - पंजाबच्या समस्येवर राजीव गांधी-लोंगोवाल यांच्यामध्ये पंजाब करार. * १९८६ - जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यामध्ये हत्या. * १९८७ - आर. व्यंकटरामण भारताचे नवीन राष्ट्रपती म्हणून पदग्रहण. * १९९० - मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय. * १९९१, २१ मे - राजीव गांधीची पेरांबुदूर येथे निघृण हत्या. * १९९२ - बाबरी मशीद घटना (६ डिसेंबर). * १९९३, १२ मार्च - मुंबईत एकाच वेळी १० ठिकाणी बॉम्बस्फोट, २५० हून अधिक बळी. * १९९३, ३० सप्टेंबर - महाराष्ट्रातील लातूर येथे भूकंप. * १९९५ - भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य. * १९९६ - केंद्रात एनडीए सरकारची स्थापना, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान. * १९९७ - भारताच्या स्वातंत्र्याची ५० वर्षे पूर्ण. * १९९८ - डॉ. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक. ११ व १३ मे रोजी राजस्थानातील पोखरण येथे अणुबॉम्ब व हायड्रोजन बॉम्बची चाचणी. * १९९९ - फेब्रुवारी - पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची वाघा सरहद्दीपासून लाहोपर्यंत बस यात्रा. - कारगिल युद्ध. * १९९९ - महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन. * १९९९ - राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना (अध्यक्ष पंतप्रधान). * २००० - छत्तीसगढ, उत्तरांचल व झारखंड या नवीन राज्यांची निर्मिती. * २०००, ११ सप्टेंबर - वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला. - १३ डिसेंबर भारतीय संसदेवर आतंकवाद्यांचा हल्ला. * २००२ - गोध्रा हत्याकांड (गुजरात). * २००५ - श्रीनगर, मुझफ्फराबाद बससेवेला प्रारंभ. - माहिती अधिकाराचा कायदा (१२ ऑक्टोबर) - सेवाकराची अंमलबजावणी (१ एप्रिल) * २००६ - मुंबईत लोकलमध्ये बॉम्बस्फोट. * २००७ - २५ जुलै भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची नियुक्ती. * २००८ - २६ नोव्हेंबर - रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला. भारतातील प्रसिद्ध जनक व प्रणेते भारताचे राष्ट्रपिता - महात्मा गांधी आधुनिक भारताचे जनक - राजा राम मोहन रॉय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक - ए. ओ. ह्य़ूम भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक - लॉर्ड रिपन भारतीय राज्यघटनेचे जनक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय हरितक्रांतीचे प्रणेते - डॉ. एम. एस. स्वामीनाथन भारतीय उद्योगधंद्याचे जनक - सर जमशेदजी टाटा आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक - दादासाहेब फाळके भारतीय धवल क्रांतीचे जनक - डॉ. वर्गीस कुरीयन परमसंगणकाचे जनक - डॉ. विजय भटकर भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम भारताच्या पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार - राजा रामण्णा नवीन उदारमतवादी आर्थिक धोरणाचे शिल्पकार - डॉ. मनमोहन सिंग भारताच्या ‘चांद्रयान- १’ या प्रकल्पाचे जनक - अण्णा दुराई. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते - ज्योती बासू भारतातील प्रमुख संस्था व त्यांचे संस्थापक संस्था संस्थापक भारत सेवक समाज - गोपाळ कृष्ण गोखले बनारस हिंदु विद्यापीठ - मदन मोहन मालवीय अभिनव भारत संघटना - वि. दा. सावरकर मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज - सर सैय्यद अहमदखान हरिजन सेवक संघ - महात्मा गांधी होमरुल लीग - लोकमान्य टिळक व अ‍ॅनी बेझंट मुस्लिम लीग - नवाब सलीमुल्लाखान पीपल्स एज्युकेशन सोसायटी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आझाद हिंद सेना - रासबिहारी बोस शांतिनिकेतन - रवींद्रनाथ टागोर रयत शिक्षण संस्था - भाऊराव पाटील रामकृष्ण मिशन - स्वामी विवेकानंद फॉरवर्ड ब्लॉक - सुभाषचंद्र बोस नवजवान भारत सभा - भगतसिंग हमाल पंचायत - बाबा आढाव आत्मीय सभा - राजा राममोहन रॉय आर्य समाज - स्वामी दयानंद सरस्वती शारदा सदन - पंडिता रमाबाई समता संघ - महर्षि कर्वे भारतातील प्रसिद्ध व्यक्तींचे टोपण नांव व्यक्ती टोपण नाव पंडित नेहरू - चाचा महात्मा गांधी - बापू डॉ. राजेंद्र प्रसाद - बाबू वल्लभभाई पटेल - सरदार सी. एफ. अँड्रय़ूज - दीनबंधू नाना पाटील - क्रांतिसिंह नरेंद्र दत्त - स्वामी विवेकानंद लाला लजपतराय - पंजाब केसरी रवींद्रनाथ टागोर - गुरुदेव बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य सी. राजगोपालाचारी - राजाजी चित्तरंजन दास - देशबंधू व्यक्ती टोपण नाव शेख मुजीब- उर रहमान - वंगबंधू दादाभाई नौरोजी - पितामह अरविंद घोष - योगी वि. दा. सावरकर - स्वातंत्र्यवीर भाऊराव पाटील - कर्मवीर जयप्रकाश नारायण - जे.पी. विनोबा भावे - आचार्य सर फिरोजशहा मेहता - मुंबईचा सिंह खान अब्दुल गफारखान - सरहद्द गांधी सुभाषचंद्र बोस - नेताजी वल्लभभाई पटेल - भारताचे बिस्मार्क सरोजिनी नायडू - भारताची गानकोकिळा भारतातील थोर व्यक्तींचे नारे पंडित नेहरू - आराम हराम है महात्मा गांधी - करा किंवा मरा, भारत छोडो, चले जाव लोकमान्य टिळक - स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच लालबहादूर शास्त्री - जय जवान, जय किसान सुभाषचंद्र बोस - तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा, जयहिंद भगतसिंह - इन्कलाब झिंदाबाद इंदिरा गांधी - गरिबी हटाओ राजीव गांधी - मेरा भारत महान रवींद्रनाथ टागोर - जन-गण-मन अधिनायक जय हे बंकीमचंद्र चॅटर्जी - वंदे मातरम् महंमद इक्बाल - सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ता हमारा रामप्रसाद बिस्मिल - सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है भारतातील थोर व्यक्तींचे गुरू महात्मा गांधी - गोपालकृष्ण गोखले गोपालकृष्ण गोखले - न्या. महादेव गोविंद रानडे न्या. रानडे - न्या. के. टी. तेलंग सुभाषचंद्र बोस - सी. आर. दास रवींद्रनाथ टागोर - बंकिमचंद्र चॅटर्जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महात्मा फुले व गौतम बुद्ध प्रमुख राजकीय पक्ष व त्यांचे प्रमुख : पक्ष अध्यक्ष * काँग्रेस (आय) - श्रीमती सोनिया गांधी * भारतीय जनता पार्टी नितीन गडकरी * बहुजन समाजवादी पक्ष मायावती * समाजवादी पार्टी मुलायमसिंग यादव * लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान * मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी प्रकाश करात * शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (कार्य. अध्यक्ष) * महाराष्ट्र नवनिर्माण सेवा राज ठाकरे * तेलगू देसम एन. चंद्राबाबू नायडू * राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार * आसाम गण परिषद वृंदावन गोस्वामी * तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी * झारखंड मुक्ती मोर्चा शिबू सोरेन * अकाली दल प्रकाशसिंग बादल * राष्ट्रीय लोकदल ओमप्रकाश चौताला * नॅशनल कॉन्फरन्स डॉ. फारुख अब्दुल्ला * राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव * जनता दल (संयुक्त) शरद यादव * प्रजाराज्यम चिरंजीवी * अण्णा द्रमुक जयललिता प्रमुख संघटना, स्थापना वर्ष व मुख्यालय संघटना स्थापना वर्ष मुख्यालय * नाटो १९४९ ब्रुसेल्स * ओपेक १९६० व्हिएन्ना * सार्क १९८५ काठमांडू * अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल १९६१ लंडन * युनेस्को १९४६ पॅरिस * इंटरपोल १९५६ पॅरिस * रेडक्रॉस १८३३ जिनिव्हा * युनो १९४५ न्यूयॉर्क * आसियान १९६७ जकार्ता * युनिसेफ - १९४६ न्यूयॉर्क भारतातील सात आश्चर्ये * ताजमहाल - आग्रा * गोलघुमट - विजापूर * मीनाक्षी मंदिर - मदुराई * गोमटेश्वराचा पुतळा - श्रावण बेळगोळा * वेरुळ - औरंगाबाद * कुतुबमिनार - दिल्ली * जयस्तंभ - चितोडगड महत्त्वाचे राष्ट्रीय दिवस * १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिन * २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन * ५ एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन * २१ मे आतंकवादी विरोधी दिन * २९ जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन * २६ जुलै कारगिल दिवस * २० ऑगस्ट सद्भावना दिवस * ५ सप्टेंबर शिक्षक दिवस * १२ नोव्हेंबर राष्ट्रीय पक्षी दिन * २३ डिसेंबर किसान दिवस प्रमुख शहरांच्या नावातील बदल * बॉम्बे - मुंबई * मद्रास - चेन्नई * बंगलोर - बंगळूरू * त्रिवेंद्रम - तिरुअनंतपूरम * कलकत्ता - कोलकाता * गोहत्ती - गुवाहाटी प्रमुख संस्था, संग्रहालये व मुख्यालय संस्था/ संग्रहालय मुख्यालय * हाफकिन इन्स्टिय़ूट मुंबई * नॅशनल म्युझियम कोलकाता * स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली (नाशिक) * राजा केळकर वस्तूसंग्रहालय पुणे * इंडियन पॅराशूट ट्रेनिंग कॉलेज आग्रा * सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद * सालारजंग म्युझियम हैदराबाद * इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी डेहराडून * जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई * छत्रपती शिवाजी म्युझियम मुंबई * नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी खडकवासला, पुणे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस * ८ मार्च जागतिक महिला दिन * १५ मार्च जागतिक ग्राहक दिन * २१ मार्च जागतिक वनदिवस * २२ मार्च जागतिक जल दिवस * ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस * २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन * ५ जून जागतिक पर्यावरण दिवस * ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस * ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन * १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन * २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन * १ डिसेंबर जागतिक एड्स दिन बहुचर्चित पुस्तके व लेखक पुस्तकाचे नाव लेखक * थ्री इडियटस चेतन भगत * लिव्हिंग हिस्ट्री हिलरी क्लिंटन * माय कंट्री, माय लाइफ लालकृष्ण अडवाणी * ड्रिम्स फ्रॉम माय फादर बराक ओबामा * लज्जा तसलीमा नसरीन * हेडस अँड टेल्स मेनका गांधी * यशवंतराव ते विलासराव - विश्वास मेहेंदळे * बाळ ठाकरे : ए फोटोबायोग्राफी राज ठाकरे * आय डेअर किरण बेदी * रोमान्सिंग विथ लाइफ देव आनंद * आमचा बाप आणि आम्ही डॉ. नरेंद्र जाधव * मिडनाईट चिल्ड्रेन्स सलमान रश्दी * लिव्हिंग विथ ऑनर्स शिव खेरा * स्पीकर्स डायरी मनोहर जोशी * माझी परदेशी डायरी सुशीलकुमार शिंदे शोध व संशोधक शास्त्रज्ञ शोध * एडवर्ड जेन्नर - देवीची लस * रॉबर्ट कॉक - क्षयरोगावरील लस * रोनाल्ड रॉस - मलेरियाचे जंतू * सॅम्युएल हायनेमन - होमिओपॅथी * लॅडस्टायनर - रक्त संक्रमण (रक्त बदलणे) * फ्रेडरिक बेटिंग - इन्शुलिन * डॉ. साल्क - पोलिओ लस * रॉटेनजन - क्ष-किरण टय़ूब * ख्रिश्चन बनार्ड - कृत्रिम हृदयरोपणाची शस्त्रक्रिया * विल्यम हार्वे - रक्ताभिसरणाची प्रक्रिया महत्त्वाचे नृत्यप्रकार व संबंधित राज्य * लावणी महाराष्ट्र * कथक उत्तर प्रदेश * मोहिनी अट्टम केरळ * कुचीपुडी आंध्र प्रदेश * झुमर राजस्थान * बिहू आसाम * कथकली केरळ * गरबा गुजरात * भरतनाटय़म तामिळनाडू * यक्षगान कर्नाटक * नौटंकी उत्तर प्रदेश * भांगडा पंजाब महत्त्वाच्या व्यक्तींची सुधारित वेतनश्रेणी पद वेतन * राष्ट्रपती - १ लाख ५० हजार रु. * उपराष्ट्रपती - १ लाख २५ हजार रु. * राज्यपाल - १ लाख १० हजार रु. * नायब राज्यपाल - ८० हजार रु. * मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय १ लाख रु. * न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय - ९० हजार रु. * मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय - ९० हजार रु. * न्यायाधीश, उच्च न्यायालय - ८० हजार रु. * अध्यक्ष, संघ लोकसेवा आयोग - ९० हजार समाधीस्थळ व संबंधित व्यक्ती * शक्तिस्थळ - इंदिरा गांधी * शांतीघाट - संजय गांधी * राजघाट - महात्मा गांधी * किसानघाट - चरणसिंग * चैत्यभूमी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर * शांतिवन - पंडित नेहरू * वीरभूमी - राजीव गांधी * विजयघाट - लालबहाद्दूर शास्त्री * प्रीतीसंगम - यशवंतराव चव्हाण * अक्षयघाट - मोरारजी देसाई प्रमुख रोग व प्रभावीत ठिकाण * मलेरिया प्लीहा * मोतीबिंदू डोळे * गलगंड थॉयराईड ग्लँडस * ल्युकेमिया रक्त * न्यूमोनिया फुफ्फुसे * क्षयरोग फुफ्फुसे * कावीळ यकृत * टॉयफाईड मोठे आतडे * एक्झिमा त्वचा * रक्तदाब धमनी काठिण्य १) संशोधक व शोध : व्यक्ती व शोध * डॉ. जयंत नारळीकर- स्थिर विश्वाचा सिद्धांत * आल्फ्रेड नोबेल- डायनामाईट * डॉ. विजय भाटकर- परम संगणक * डॉ. हरगोविंद खुराना- कृत्रिम जीन्स * जॉन डाल्टन- अणू सिद्धांत * चार्ल्स डार्विन- नैसर्गिक निवडीचा सिद्धांत * एन्रिको फर्मी- अणू भट्टी * जोसेफ प्रिस्टले- ऑक्सिजन वायू * ग्रॅहम बेल- दूरध्वनी * राईट बंधू- विमान * मॅकमिलन- सायकल * चार्ल्स बॅबेज- संगणक यंत्र * बुशनेस- पाणबुडी * इगॉर सिकोस्र्की- हेलिकॉप्टर * जॉन लॉगी बेअर्ड- दूरदर्शन * विल्यम रोएंटजेन- क्ष किरण * चार्ल्स टोन्स व शॉल- लेसर किरणे * जे. पार्किन्सन- रेफ्रिजरेटर * जे. मार्कोनी- वायरलेस * एडिसन- विद्युत बल्ब व ग्रामोफोन * आयझॅक न्यूटन- गुरुत्वाकर्षण सिद्धांत व गतीविषयक नियम * जॉन डनलॉप- टायर *४ अल्बर्ट आइनस्टाइन- सापेक्षतावादाचा सिद्धांत ४ जेम्स वॉट- वाफेचे इंजिन ४ जॉन गॉरी- रेफ्रिजरेटर * अलेक्झांडर फ्लेमिंग- पेनिसिलीन * डॅनियल रुदरफोर्ड- नायट्रोजन वायू * विल्यम पुल्सेन- टेपरेकॉर्डर * जॉन फ्रॉलिक- ट्रॅक्टर * चार्ल्स शोल्स- टाइपरायटर * एम. स्मिथ- वॉशिंग मशीन * गॅलिलिओ- दुर्बीण * सिग्मंड फ्राईड- मानसिक विश्लेषण * रुडॉल्फ डिझेल- डिझेल इंजिन * टेलर व यंग- रडार यंत्रणा * सी. व्ही. रामन- रामन इफेक्टस् * ब्रेल- अंधांसाठी लिपी * जगदीशचंद्र बोस- वनस्पतींना भावना असतात. २) शास्त्र व त्यांचा अभ्यास विषय : * जिऑलॉजी- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थाचा अभ्यास. * जिऑग्राफी- मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास. * न्यूरॉलॉजी- मानवी मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास. * कार्डिऑलॉजी- मानवी हृदय व त्याची कार्ये यांच्याशी संबंधित अभ्यास. * जेनेटिक्स- अनुवांशिकतेचा अभ्यास. * टॉक्सिकॉलॉजी- विषासंबंधीचा अभ्यास. * पॅथॉलॉजी- रोग व आजार यांचा अभ्यास. * सायकॉलॉजी- मानवी मनाचा अभ्यास. ३) शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर :- शास्त्रीय उपकरण कशासाठी वापरले जाते? स्टेथोस्कोप हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. सेस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. हायग्रोमीटर हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. हायड्रोमीटर द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. हायड्रोफोन पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. अ‍ॅमीटर विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण अल्टीमीटर समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. अ‍ॅनिमोमीटर वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. ऑडिओमीटर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. बॅरोमीटर हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. बॅरोग्राफ हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. मायक्रोस्कोप सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. स्फिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजण्याचे साधन. ४) दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान : * ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो. * ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात. * ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अ‍ॅस्कॉरबीक अ‍ॅसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते. * आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. *० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश, ३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते ०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात. * मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम दुधाची आवश्यकता असते. * ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग होतो. * मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे. * माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश सेल्शिअस असते. * डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात केला जातो. * मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो. * इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते. * मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते. रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते. * ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास ‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात. * मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते. * मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो. * कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग करतात. * तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते. * रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर होतो. * पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व कावीळ. * हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा * मलेरिया या रोगाचा प्रसार अ‍ॅना फिलिप्स डासामुळे होतो. * मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व लॅप्सो स्पायरसी * रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे. *नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते. * सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात. * हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते. * पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात. * रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे. * शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो. * रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे कोलेस्टेरॉल रक्तातून वाहते. * शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे मोजले जाते. * शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’ हा घटक करतो. * केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील आजाराकरिता घेतले जातात. * मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडिनचा वापर करतात. * रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त समस्थानिक म्हणजे सोडियम २४ होय. * मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात. * - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो. * पुरुषांमध्ये - गुणसूत्र असतात, स्त्रियांमध्ये - गुणसूत्र असतात. * अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते. * पित्याच्या एखाद्या रक्तपेशीचे मातेच्या एखाद्या अंडपेशीशी मीलन झाल्यास नवीन जीवांची निर्मिती होते. ३) बहुचर्चित पुस्तके : * रिटर्न टू अल्मोडा-आर. के. पचौरी * द ग्रेट इंडियन नॉवेल-शशी थरूर * द व्हाईट टायगर-अरविंद अडिगा * द ओल्ड प्ले हाऊस-कमलादास सुरैय्या * ड्रीम्स ऑफ माय फादर (आत्मचरित्र)-बराक ओबामा * मधुशाला-हरिवंशराय बच्चन * गॉन विथ द विंड-मार्गारेट मिचेल * सुपरस्टार इंडिया-शोभा डे * द कोर्स ऑफ माय लाईफ-सी. डी. देशमुख * संतसूर्य तुकाराम-डॉ. आनंद यादव * ए कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक-बी. जी. देशमुख * स्पीकर्स डायरी-मनोहर जोशी * माय प्रेसिडेन्शियल इयर्स-डॉ. व्यंकटरामण * डेबू-विठ्ठल वाघ * द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, फाईव्ह पॉईंट समवन-चेतन भगत * यूअर्स सिंसयर्ली टुडे-नटवर सिंह * तहान, बारोमास-सदानंद देशमुख ४) विविध महत्त्वाच्या समित्या व आयोग : * राम प्रधान समिती - मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती * किरीट पारीख समिती - पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नियुक्त केलेली समिती * अभिजित सेन समिती - देशातील अन्नधान्य किमतीवर वायदे बाजाराचा कितपत परिणाम होतो हे तपासण्यासाठी नेमण्यात आली. * डॉ. यु. म. पठाण समिती - महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याच्या समावेशाकरिता नेमण्यात आलेली समिती * माधवराव चितळे समिती - मुंबईतील पूरस्थितीवर अभ्यास करण्याकरिता * डॉ. अभय बंग - राज्यातील कुपोषित बालमृत्यू मूल्यमापन करण्याकरिता * न्या. राजेंद्र सच्चर आयोग - मुस्लीम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीच्या मागासलेपणाची कारणे शोधण्यासाठी * रघुनाथ माशेलकर समिती - बनावट औषधांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे * शरद पवार समिती - शीतपेयातील हानिकारक घटक शोधण्यासाठी * इंद्रजित गुप्ता समिती - निवडणुकीतील भ्रष्टाचार शोधण्यासाठी * अरुण बोंगिरवार समिती - केंद्रीय नागरी सेवेत महाराष्ट्रीय तरुणांचे प्रमाण वाढविण्याकरिता * कुरूदीपसिंह आयोग - लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याकरिता * डॉ. नरेंद्र जाधव समिती - विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता व कारणे, उपाययोजना शोधण्याकरिता * आर. के. राघवन समिती - शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंगचे प्रकरण रोखण्याकरिता * न्या. नानावटी आयोग - गोध्रा हत्याकांड (गुजरात) चौकशी करण्याकरिता * न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग - सहाव्या केंद्रीत वेतन आयोगाकरिता * यशपाल समिती - देशातील उच्च शिक्षण धोरणात आमूलाग्र सुधारणा सुचविणे * मुखोपाध्याय समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले ५) विविध ऑपरेशन्स * ऑपरेशन क्लीअर - आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांविरुद्ध राबविलेली मोहीम * ऑपरेशन चमर्स - काश्मीरमध्ये लपलेल्या अतिरेक्यांविरुद्ध भारतीय सेनेने राबविलेली मोहीम * ऑपरेशन रेडडॉन - सद्दाम हुसेनला पकडण्यासाठी अमेरिकेने राबविलेली मोहीम * ऑपरेशन पुशबॅक - भारतातील बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात राबविलेली मोहीम * ऑपरेशन ब्लॅकबोर्ड - प्राथमिक शिक्षण स्तरावर किमान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची मोहीम * ऑपरेशन मेघदूत - भारतीय सेनेने सियाचीन खोऱ्यात राबविलेली मोहीम * ऑपरेशन ब्लू स्टार - भारतीय सेनेने सुवर्णमंदिरात लपलेल्या अतिरेकीविरोधी मोहीम * ऑपरेशन विजय - कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी राबवलेली मोहीम (२६ मे ते २६ जुलै १९९९) * ऑपरेशन सनशाईन - कोलकात्यातील वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे व विक्रेत्यांविरुद्ध राबवलेली मोहीम * ऑपरेशन साहाय्यता - महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांमध्ये भूकंपग्रस्तांना मदतकार्य करण्यासाठी * ऑपरेशन कालभैरव - मादक द्रव्याचा व्यापार बंद करण्यास भारताने राबवलेली मोहीम ६) विविध आंतरराष्ट्रीय करार व संमेलने : * डिसेंबर २००९ मध्ये पर्यावरण बदलासंबंधी बारा दिवसांचे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे आयोजित केली होती. * नोव्हेंबर २००९ मध्ये भारत व कॅनडा या दोन देशांदरम्यान ऐतिहासिक परमाणू करार झाला. * २७ ऑक्टो. २००९ रोजी भारत व नेपाळ देशांदरम्यान व्यापार करार झाला. * अर्जेटिना हा सातवा देश आहे की भारताने आंतरिक्ष सहकार्य करार केला. * भारत सरकारने राष्ट्रीय गंगा खोरे विकास प्राधिकरणाच्या बैठकीत ‘डॉल्फिन’ या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केले. * ४ ते ६ मार्च २०१० रोजी दुबई येथे पार पडलेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर तर स्वागताध्यक्ष धनंजय दातार होते. * पुणे येथे होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भी. कुलकर्णी यांची निवड * ऑक्टोबर २०१० मध्ये जगातील पहिल्या व्याघ्र शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार असून ही परिषद राजस्थानातील रणथंबोर येथे पार पडणार आहे. * पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन २००९ मध्ये सॅनहोजे अमेरिका येथे डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनाचे घोषवाक्य होते, ‘विश्वासी जडावे अवघे मराठी विश्व.’ जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा - पोलीस भरती (सामान्यज्ञान) प्रमुख राजकीय पक्ष व त्यांचे प्रमुख : पक्ष अध्यक्ष * काँग्रेस (आय) - श्रीमती सोनिया गांधी * भारतीय जनता पार्टी नितीन गडकरी * बहुजन समाजवादी पक्ष मायावती * समाजवादी पार्टी मुलायमसिंग यादव * लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान * मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी प्रकाश करात * शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (कार्य. अध्यक्ष) * महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे * तेलगू देसम एन. चंद्राबाबू नायडू * राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार * आसाम गण परिषद वृंदावन गोस्वामी * तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी * झारखंड मुक्ती मोर्चा शिबू सोरेन * अकाली दल प्रकाशसिंग बादल * राष्ट्रीय लोकदल ओमप्रकाश चौताला * नॅशनल कॉन्फरन्स डॉ. फारुख अब्दुल्ला * राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव * जनता दल (संयुक्त) शरद यादव * प्रजाराज्यम चिरंजीवी * अण्णा द्रमुक जयललिता प्रमुख संघटना, स्थापना वर्ष व मुख्यालय संघटना स्थापना वर्ष मुख्यालय * नाटो १९४९ ब्रुसेल्स * ओपेक १९६० व्हिएन्ना * सार्क १९८५ काठमांडू * अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल १९६१ लंडन * युनेस्को १९४६ पॅरिस * इंटरपोल १९५६ पॅरिस * रेडक्रॉस १८३३ जिनिव्हा * युनो १९४५ न्यूयॉर्क * आसियान १९६७ जकार्ता * युनिसेफ - १९४६ न्यूयॉर्क भारतातील सात आश्चर्ये * ताजमहाल - आग्रा * गोलघुमट - विजापूर * मीनाक्षी मंदिर - मदुराई * गोमटेश्वराचा पुतळा - श्रावण बेळगोळा * वेरुळ - औरंगाबाद * कुतुबमिनार - दिल्ली * जयस्तंभ - चितोडगड महत्त्वाचे राष्ट्रीय दिवस * १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिन * २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन * ५ एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन * २१ मे आतंकवादी विरोधी दिन * २९ जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन * २६ जुलै कारगिल दिवस * २० ऑगस्ट सद्भावना दिवस * ५ सप्टेंबर शिक्षक दिवस * १२ नोव्हेंबर राष्ट्रीय पक्षी दिन * २३ डिसेंबर किसान दिवस प्रमुख शहरांच्या नावातील बदल * बॉम्बे - मुंबई * मद्रास - चेन्नई * बंगलोर - बंगळूरू * त्रिवेंद्रम - तिरुअनंतपूरम * कलकत्ता - कोलकाता * गोहत्ती - गुवाहाटी प्रमुख संस्था, संग्रहालये व मुख्यालय संस्था/ संग्रहालय मुख्यालय * हाफकिन इन्स्टिय़ूट मुंबई * नॅशनल म्युझियम कोलकाता * स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली (नाशिक) * राजा केळकर वस्तूसंग्रहालय पुणे * इंडियन पॅराशूट ट्रेनिंग कॉलेज आग्रा * सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद * सालारजंग म्युझियम हैदराबाद * इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी डेहराडून * जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई * छत्रपती शिवाजी म्युझियम मुंबई * नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी खडकवासला, पुणे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस * ८ मार्च जागतिक महिला दिन * १५ मार्च जागतिक ग्राहक दिन * २१ मार्च जागतिक वनदिवस * २२ मार्च जागतिक जल दिवस * ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस * २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन * ५ जून जागतिक पर्यावरण दिवस * ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस * ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन * १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन * २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन * १ डिसेंबर जागतिक एड्स दिन बहुचर्चित पुस्तके व लेखक पुस्तकाचे नाव लेखक * थ्री इडियटस चेतन भगत * लिव्हिंग हिस्ट्री हिलरी क्लिंटन * माय कंट्री, माय लाइफ लालकृष्ण अडवाणी * ड्रिम्स फ्रॉम माय फादर बराक ओबामा * लज्जा तसलीमा नसरीन * हेडस अँड टेल्स मेनका गांधी * यशवंतराव ते विलासराव - विश्वास मेहेंदळे * बाळ ठाकरे : ए फोटोबायोग्राफी राज ठाकरे * आय डेअर किरण बेदी * रोमान्सिंग विथ लाइफ देव आनंद * आमचा बाप आणि आम्ही डॉ. नरेंद्र जाधव * मिडनाईट चिल्ड्रेन्स सलमान रश्दी * लिव्हिंग विथ ऑनर्स शिव खेरा * स्पीकर्स डायरी मनोहर जोशी * माझी परदेशी डायरी सुशीलकुमार शिंदे शोध व संशोधक शास्त्रज्ञ शोध * एडवर्ड जेन्नर - देवीची लस * रॉबर्ट कॉक - क्षयरोगावरील लस * रोनाल्ड रॉस - मलेरियाचे जंतू * सॅम्युएल हायनेमन - होमिओपॅथी * लॅडस्टायनर - रक्त संक्रमण (रक्त बदलणे) * फ्रेडरिक बेटिंग - इन्शुलिन * डॉ. साल्क - पोलिओ लस * रॉटेनजन - क्ष-किरण टय़ूब * ख्रिश्चन बनार्ड - कृत्रिम हृदयरोपणाची शस्त्रक्रिया * विल्यम हार्वे - रक्ताभिसरणाची प्रक्रिया महत्त्वाचे नृत्यप्रकार व संबंधित राज्य * लावणी महाराष्ट्र * कथक उत्तर प्रदेश * मोहिनी अट्टम केरळ * कुचीपुडी आंध्र प्रदेश * झुमर राजस्थान * बिहू आसाम * कथकली केरळ * गरबा गुजरात * भरतनाटय़म तामिळनाडू * यक्षगान कर्नाटक * नौटंकी उत्तर प्रदेश * भांगडा पंजाब महत्त्वाच्या व्यक्तींची सुधारित वेतनश्रेणी पद वेतन * राष्ट्रपती - १ लाख ५० हजार रु. * उपराष्ट्रपती - १ लाख २५ हजार रु. * राज्यपाल - १ लाख १० हजार रु. * नायब राज्यपाल - ८० हजार रु. * मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय १ लाख रु. * न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय - ९० हजार रु. * मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय - ९० हजार रु. * न्यायाधीश, उच्च न्यायालय - ८० हजार रु. * अध्यक्ष, संघ लोकसेवा आयोग - ९० हजार समाधीस्थळ व संबंधित व्यक्ती * शक्तिस्थळ - इंदिरा गांधी * शांतीघाट - संजय गांधी * राजघाट - महात्मा गांधी * किसानघाट - चरणसिंग * चैत्यभूमी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर * शांतिवन - पंडित नेहरू * वीरभूमी - राजीव गांधी * विजयघाट - लालबहाद्दूर शास्त्री * प्रीतीसंगम - यशवंतराव चव्हाण * अक्षयघाट - मोरारजी देसाई प्रमुख रोग व प्रभावीत ठिकाण * मलेरिया प्लीहा * मोतीबिंदू डोळे * गलगंड थॉयराईड ग्लँडस * ल्युकेमिया रक्त * न्यूमोनिया फुफ्फुसे * क्षयरोग फुफ्फुसे * कावीळ यकृत * टॉयफाईड मोठे आतडे * एक्झिमा त्वचा * रक्तदाब धमनी काठिण्य महाराष्ट्रातील महापुरुष व समाजसुधारक शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचे राजे झाले. आरक्षणाचे प्रणेते- मागासलेल्या वर्गाना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली.राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. ६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० % जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. त्याची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. शाहुंवर अनेक प्रकारचे आरोप केले. परंतु वंचितांच्या विकासाचे व्रत घेतलेल्या शाहूंनी कशाचीही पर्वा न करता आपले धोरण चालू ठेवले. तथाकथित गुन्हेगार जातींविषयी भूमिका- जातव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. परिणामी त्यांची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली. त्यांचा सामाजिक दर्जा खालावला. समाजाकडून मिळणारी अन्याय्य वागणूक व उत्पन्नाचे काहीच साधन नाही अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मागास, भटक्या जमातीतील अनेक लोकांनी पोटापाण्यासाठी चोऱ्या, दरोडे अशा गोष्टींचा आधार घेतला. तत्कालीन ब्रिटीश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहुराजांना या लोकांची कणव होती. शाहू खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी ही हजेरी पद्धत बंद केली. या जाती-जमातीतील लोकांना संघटीत करून गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त केले. त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार नेमले, रथावर वाहक नेमले. त्यांना घरे बांधून दिली. राहण्याची व पोटापाण्याची सोय झाली. शाहुराजांचे प्रेम मिळाले. त्यामुळे या लोकांनी गुन्हेगारी कारवाया सोडून देवून ‘माणूस’ म्हणून जगायला सुरुवात केली. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समान सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. राजर्षी शाहू आणि स्त्रियांची स्थिती- धर्मव्यवस्थेने स्त्रियांनाही अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क-अधिकार नाकारले. स्त्रियांवर अनेक बंधने लादली.त्यामुळे स्त्रियांची एकंदर सामाजिक अधोगती झाली होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. स्त्रियांना कुणीही वाली उरला नव्हता. स्त्रियांची ही अवनती जाणून शाहू राजांनी त्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले. स्त्रियांसाठी अनेक चांगले कायदे केले. धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अनैतिक पद्धत संस्थानात चालू होती. महाराजांनी जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही अमानुष पद्धत बंद केली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून संस्थानात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसा कायदा केला. आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. तसेच त्या काळात संस्थानात शंभर मराठा-धनगर विवाह घडवून आणले. विधवांची दारूण परिस्थिती लक्षात घेवून पुनर्विवाह नोंदणीसंबंधी कायदा केला. त्यामुळे विधवांच्या परिस्थितीत बराच फरक पडला. त्यांना कायद्याने पुनर्विवाह करता येवू लागला. संस्थानातील अनेक समाजात ‘काडीमोड’संबंधी त्या-त्या जात-पंचायतींचे आपापले कायदे असत. हे कायदे पुरुषप्रधान संस्कृतीला साजेसे म्हणजेच पुरुषांना अनुकूल तर स्त्रियांना प्रतिकूल असत. त्यामुळे स्त्रियांवर नेहमी अन्याय होई. स्त्रियांच्या मतांना आणि भावनांना फारशी किंमत नव्हती. त्यामुळे स्त्रियांची कुचंबना होई. हे ओळखून शाहू महाराजांनी संस्थानात ‘काडीमोड’संबंधी कायदा केला. अशा प्रकारचे खटले रीतसर कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. स्त्रियांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनाही ‘काडीमोड’ घेण्याचे अधिकार दिले. स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या पद्धतीविरुद्धही शाहू राजांनी कायदा केला.स्त्रियांचा शारीरिक व मानसिक छळ करणे, त्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षा केल्या. त्यामुळे स्त्रियांना मोठा आधार मिळाला. राजर्षी शाहूंनी केलेल्या या अनेक स्त्री-उद्धारक कायद्यांमुळे स्त्रियांना सामाजिक प्रवाहात येण्यासाठी खूप मदत झाली. राजर्षी शाहूंचे शैक्षणिक कार्य- तत्कालीन वर्ण-व्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय केला. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी दलित-बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा काढल्या. तोच वारसा जपत शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी बजावली. महाराजांनी १९१७ साली कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. हा कायदा करताना महाराजांनी पालकांनाही दंड ठेवला. जर एखाद्या पालकाचा मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा १ रु. दंड ठेवला. शाहूंनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. कारण पाया पक्का असेल तरच माणसाची भावी शैक्षणिक प्रगती होऊ शकेल असे महाराजांचे मत होते.ते म्हणत, “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो.” शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी समजावून घेवून महाराजांनी त्यावर उपाय केले. मागास, गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व इतर सवलती दिल्या. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतीगृहे बांधली. कोल्हापुरात हायस्कूल व कॉलेजची स्थापना केली. राजाराम कॉलेज मध्ये मुलींची फी माफ केली. त्याकाळी काही शिक्षक अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील काही मुलांना व्हरांड्यात बसवत असत. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांना जरब बसेल असे उपाय केले. सरकारी शाळेत शिवाशिव पळू नये व सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवावे असा वटहुकूम काढला. ज्या शाळा या हुकुमाचे पालन करणार नाहीत त्यांची ग्रांट व इतर सवलती बंद करण्याची तंबी दिली. वेदोक्त प्रकरण- शाहू महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारा सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण होय. शाहू महाराजांचा भटजी राजोपाध्ये यांनी महाराजांना शूद्र मानून त्यांचे विधी वैदिक मंत्राने न करता पुराणोक्त मंत्राने करणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे महाराज दुखावले गेले. अनेक प्रकारे समाज देवूनही भटजी त्याची भूमिका सोडत नाही असे दिसताच महाराजांनी त्याचे इनाम जप्त केले. परिणामी वाद अधिकच चिघळला. टिळकांनीही केसरीमध्ये अग्रलेख लिहून सामाजिक न्यायाची बाजू न घेता भटजीची बाजू घेतली. आधीच महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमुळे ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद धुमसत होता.त्यात टिळक आणि महाराष्ट्रातील बहुतांशी ब्राम्हण महाराजांच्या विरोधात एकवटल्यामुळे ब्राम्हणेतर समाजही महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. परिणामी महाराष्ट्रात ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असे दोन गट पडले. ब्राम्हणांचे नेतृत्व टिळकांकडे तर ब्राम्हणेतरांचे नेते शाहू महाराज. परिणामी टिळक आणि शाहू राजे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. खरेतर शाहू महाराजांचे भांडण ब्राम्हणांविरुद्ध नव्हते तर त्यांच्या वर्चस्ववादी मानसिकतेविरुद्ध होते.विधी वैदिक मंत्राने केले काय किंवा पुराणोक्त मंत्राने केले काय ? काहीच फरक पडत नाही हे शाहू राजे जाणत होते. परंतु बहुजनांचे विधी वैदिक पद्धतीने न करण्यामागे ब्राम्हणांचा वर्णवर्चस्ववाद असल्याने शाहुनीही आपली भूमिका सोडली नाही. या घटनेनंतर शाहू राजांनी सामाजिक न्यायाच्या लढाईला अधिक बळकटी मिळवून दिली. कलाकारांना प्रोत्साहन शाहूंनी कलाकार मंडळींना राजाश्रय देऊन कलेचा सन्मान केला.बालगंधर्व, केशवराव भोसले यासारखे कलावंत, हैदरबक्षखॉं, केसरबाई, अल्लादियाखॉं यासारखे गायक, बाबूराव पेंटर,आबालाल रहिमान यासारखे चित्रकार शाहूंनी घडविले.मल्लांना उदार हस्ते प्रोत्साहन दिल्यामुळे कोल्हापूर हे भारतातील कुस्तीचे माहेरघर बनले.कुस्तीगिरांसाठी त्यांनी कोल्हापूरात खासबाग येथे भव्य मैदान बांधले.स्वत: शाहूराजे उत्कृष्ट मल्ल होते. शाहू महाराजांचे आर्थिक धोरण- शाहू महाराजांनी उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टीने खास प्रयत्न केले.कारागिरांना आश्रय दिला. आपल्या संस्थानात सुत गिरणी चालू केली.त्यासाठी मोठी जमीन मोफत दिली. इचलकरंजी येथे जिनिंग कारखाना सुरु केला. त्यानंतर इतर ठिकाणी अशा प्रकारचे कारखाने सुरु केले. उद्योगधंदे आणि व्यापार वाढीसाठी शाहूंनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. त्यांना राहण्यासाठी जमिनी दिल्या. बिनव्याजी कर्जे दिली. पाणीपुरवठ्याची मोफत सोय केली. रस्ते बांधले, रेल्वेच्या विकासास गती दिली. १८९५ साली शाहूपुरी ही व्यापारपेठ वसवण्यात आली. रयतेचा राजा आपल्या आयुष्यात त्यांनी सदैव रयतेचा विचार केला.त्यामुळे रयतेने त्यांना राजर्षी ही पदवी दिली.द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनामुळे ते खचले.अशातच मधुमेहाचा विकार बळावल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली.ता.६ मे १९२२ रोजी मुंबईला त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने गोरगरिबांचा वाली काळाच्या पडद्याआड गेला.त्यांच्यानंतर त्यांचे थोरले पुत्र राजाराम गादीवर आले. राजर्षी शाहूंचा वारसा- आज शाहू महाराजांचे काम बहुतांशी लोकांपर्यंत पोहचले आहे. शाहुराजांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे सर्वसामान्य बहुजनांच्या हृदयात शाहूंना आदराचे स्थान आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या जोडीला शाहू राजांचे नाव घेतले जाते. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा फार मोठा वाटा आहे. आज शाहू महाराजांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु फक्त एवढे करून त्यांच्या विचार-कार्याचे चीज होणार नाही. शाहूंचा लढा हा समतेसाठी होता. आत्मसन्मानासाठी होता. वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्तीविरुद्ध होता. आज शाहू राजांच्या पश्चात त्यांचाच जयजयकार करणारे, त्यांच्या नावाने सत्ता भोगणारे राज्यकर्ते गरीब प्रजेला छळत आहेत. भ्रष्टाचार, गुंडगिरी या प्रवृत्ती फोफावल्या आहेत. शाहूराजे फक्त पुजण्यापुरतेच राहिले आहेत. त्यांचा वारसा, त्यांचे विचार, कार्य आपण विसरलो आहोत. राजर्षी शाहूंनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संस्थानात जनहितार्थ अनेक कायदे केले. प्रसंगी टीका, अपमान, बदनामी यांची पर्वा केली नाही. पण आजच्या राज्यकर्त्यांना ‘जादूटोणा व अघोरी प्रथाविरुद्ध कायदा’ करता येत नाही. राज्यकर्ते शाहूंच्या नावाने राजकारण करतात मात्र त्यांचा विचार जपताना कुणीच दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. शाहूंच्या कार्याचे खरे चीज व्हावे असे वाटत असेल तर शिक्षण घेवून उच्च पदे हस्तगत केली पाहिजेत. आपल्या अधिकाराचा, पदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता केला पाहिजे. उपेक्षित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे ही शाहू राजांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया, हीच शाहुराजांना आदरांजली ठरेल. तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांत काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. ख्नंजिरी भजन हे त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराज आधुनिक काळातील महान संत होऊन गेले. अडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन करीत होते. एवढंच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. अमरावती जिल्ह्यातील यावली हे लहानसं गाव. ह्या गावात ३० एप्रिल १९०९ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. जन्मताज घरावरचे छप्पर सोसाट्यच्या वा-याने उडवून नेले आणि वरचे आकाश हेच घराचे छप्पर बनून राहिले. त्यांच्या आईचे नाव मंजुळामाय व वडिलांचे नाव बंडोजीबुवा होते. घरात अत्यंत गरिबी. माधानच्या अंध संत गुलाबराव महाराजांनी त्यांचे बालपणीचे नाव माणिक असे ठेवले. मराठी शाळेचे दोन चार वर्ग शिकलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरु आडकोजी बाबांच्या कृपा प्रसादाने तुकड्यादास नावाने भजन लिहायचे. त्याचे भजन जनसामान्यांच्या मनाचा ठाव घ्यायचे. त्यांनी मांडलेलं तत्त्वज्ञान फक्त देवभक्ती नव्हती तर समाजातील दुःख , वेदना विषमता , त्यांच्या भजनातून प्रतीत व्हायची. एक सुजलाम्सुफलाम् देशाचे स्वप्न त्यांनी बघितले होते. झाड झडुले शस्त्र बनेंगे , भक्त बनेगी सेना पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे १९४२ चे स्वातंत्र्य जनआंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर , आष्टी ,यावली , बेनोडा येथील स्वातंत्र्य संग्राम यांच्याच प्रेरणेने घडला. त्यांनी जनजागृतीचे कार्य केले. मग ते चीन युद्ध असो वा पाकिस्तानचे. त्यांच्या लोकपयोगी कामांकडे पाहून महात्मा गांधी आकर्षित झाले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मोठ्या आदरातिथ्याने दिल्लीला बोलावून राष्ट्रपती भवनात त्यांच्या खंजरी भजनाचा कार्यक्रम झाला. त्याभजनाने प्रभावित होऊन राजेंद्रबाबू म्हणाले , आप संत नही , राष्ट्रसंत है. मग सा-या जगाने त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले. महाराजांच्यी खंजरी भजन ही भजन पद्धती एक स्वतंत्र निर्मिती होती. त्यातून उठणारे झंकार थेट हृदयालाच जाऊन भीडत. ही पद्धत एवढी प्रभावी होती की त्यांची खड्या आवाजातील भजने क्षणात जनमनाचा पगडा घेत. त्यांची भजन सर्वसामान्यांपर्यंत विचार पोहोचवण्यात यशस्वी झाली. १९५५ ला जपानमध्ये भरलेल्या विश्वशांती व विश्वधर्म परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याचा बहुमान राष्ट्रसंतांना मिळाला. तिथे परिषदेच्या आयोजकांनी त्यांना जपानमधे राहून काम करण्यासाठी मोठी प्रलोभन दाखवली. पण आपल्याला भारतातच काम करायचंय सागून ते परतले. ग्रीन कार्ड आणि एच वन व्हिसा हेच सर्वस्वमानणा-यांसाठी हा मोठाच धडा आहे ग्रामीण भागातील अशिक्षित जनतेला धर्माच्या नावाखाली फसविणा-या बुवाबाजीविरुद्ध व अंधश्रद्धेविरुध्द संत तुकडोजी महाराजांनी केलेले कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांनी आपल्या ग्रामगीतेतून लोकांना भोंदु बुवांपासून दूरनेण्याचा प्रयत्न केला. तसेच खुळ्या कल्पनांवर कडक ताशेरेही ओढले आहेत. ग्रामीण , आदिवासी भागात आजही अंधश्रद्धा कमी झालेली नाही. त्यांनी केलेल्या जनजागृती कार्याला गावोगावी पोहचविण्याची आज खरी गरज आहे. तिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ग्रामगीता ही राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाचं सार. अनेक संतांनी आजवर अनेक ग्रंथ लिहिले. पण अशी गावाच्या विकासाचा मार्ग सांगणारी ही गीता केवळ अद्वितिय आहे. आजही त्यातलं प्रॅक्टिकल तत्त्वज्ञान भुरळ पाडणारं आहे.' ग्रामगीता नाही पारायणासी ', असं राष्ट्रसंत कठोरपणे सांगतात. देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचं व राष्ट्राचं संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून केला. ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय राष्ट्रसंतांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणंच हिंदी भाषेतही विपुल लेखन केलं. आजही त्यांचं हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरुन त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्यं कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिलं होतं. ग्रामगीता या काव्यात तुकडोजी महाराज म्हणतात : संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती। साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।। संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक : मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशानं भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे दगडाचा देव त्याला वडराचं भेव लाकडाचा देव त्याला अग्निचं भेव मातीचा देव त्याला पाण्याचं भेव सोन्याचांदीचा देव त्याला चोरांचं भेव देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाचं देवत्व नाही दगडात देवाचं देवत्व नाही लाकडात सोन्याचांदीत नाही देवाची मात देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाव तिथं देव ही संतांची वाणी आचारावाचून पाहिला का कोणी शब्दाच्या बोलांनं शांती नाही मनी देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाचं देवत्व आहे ठाई ठाई मी-तू मेल्याविण अनुभव नाही तुकड्या दास म्हणे ऐका ही द्वाही देव बाजारचा भाजीपाला नाही रे ११ ऑक्टोबर १९६८ रोजी संध्याकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे देहावसान झाले. १२ ऑक्टोबर सकाळी ध्यानाचा कार्यक्रम झाला. एका सुशोभित ट्रकवर राष्ट्रसंतांचा चिरनिद्रा घेत असलेला देह ठेवला गेला आणि भजनाच्या निनादात दास टेकडीचं दर्शन घेण्यासाठी दिंडी निघाली. आयुष्यभर राष्ट्रसंतानी दिलेला मानवतेचा संदेश ह्या अंत्ययात्रेत दिसत होता. सर्व धर्म , पंथ , संप्रदायाचे लोक यात सहभागी होते. गुरुदेव सत्संग मंडळ देशभर त्यांचा विचारांचा प्रसार करण्याचे काम करते. गाडगे महाराज "देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे व गावातील तसेच माणसांच्या मेंदूतील घाण साफ करून त्यांचे प्रबोधन करणारे कर्ते समाजसुधारक कृतीशील राष्ट्रसंत गाडगे महाराज." गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे मूळचे नाव डेबूजी होते. पण त्यांच्या विचारांमुळे आणि अतिशय साध्या रहाणीमुळे त्यांना ‘गोधडी महाराज’, ‘चिंधेबुवा’, ‘बट्टीसाधू’ इत्यादी विविध नावांनी ओळखले जायचे. १ फेब्रुवारी १९०५ रोजी बाबांनी सर्वसंग परित्याग केला. तेव्हापासून कमरेला गुंडालेलं एक वस्त्र, वर ठिगळ लावलेला शर्ट आणि बरोबर पाण्यासाठी एक गाडगं याच रूपात बाबा सर्वत्र वावरत असत. तेव्हापासून त्यांना लोक ‘गाडगे बाबा’ म्हणून लागले. सर्वसंग परित्यागानंतर पुढे जवळजवळ बारा वर्षे बाबांनी भारतभ्रमण केले. या भटकंतीतून त्यांच्यात एका समाजक्रांतीकारकाचा जन्म झाला. आणि खेड्यापाड्यातून समाजाची सेवा करत लोकजागृती करणे हेच पुढील आयुष्याचे ध्येय त्यांनी मानले. मला कुणी गुरु नाही आणि मी कोणाचाही गुरु नाही हीच भावना ठेवून त्यांनी समाजाला प्रबोधन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या समाजाच्या विरूद्ध गतीतून बहुजन समाज बाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपड असे. त्यासाठी बाबा समज असणार्यांना शब्दाने फटकारित तर कधी कधी हातातल्या काठीचा फटका मारूनही शहाणं करीत आणि हे वागणं फक्त शब्दांपुरतं मर्यादित नव्हतं तर हातात खराटा घेऊन बाबा स्वतः गावाची स्वच्छता करून लोकांना धडा घालून देत असत. लोकांकडून मिळालेला पैसा ते समाजालाच अर्पण करीत. कर्मवीर भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यासाठी बाबांनी अनेकवेळा आपली ओंजळ रिकामी केली होती. त्यांनी स्वतःचे आयुष्य म्हणजेच ‘लोकसंस्कारपीठ’ बनविले होते. सामाजिक सुधारणा १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला. दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वैदर्भीय बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या,कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. संक्षिप्त चरित्र • गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले. • ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे'मंदिर बांधले. • १९०८ मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले. • १९२५- मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले. • १९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले. • "मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले. • फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. • गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते. • १९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले. • गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. • "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते. • आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात' • १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली. • १९५४- जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा (मुंबई) बांधली. • गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. • डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत. • २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. • गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे. पंजाबराव देशमुख शेतकऱ्यांचे हक्कांसाठी लढणारे महान नेतृत्व! भारताचे माजी कृषिमंत्री! बहुजनांच्या स्वाभिमानासाठी लढणारे स्वाभिमानी काळीज! शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा निर्माण करणारे महान शिक्षणतज्ञ! पंजाबराव देशमुख यांचा जन्म पापळ या गावचा आणि उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजेअमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये , अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठं योगदान देत आहे. संक्षिप्त चरित्र 1. डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) मूळ आडनाव - कदम 2. १९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले. 3. वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट. 4. १९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात. 5. १९२६ - मुष्ठीफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले. 6. १९२७ - शेतकरी संघाची स्थापना. 7. १९३२ - श्री. ए. डब्ल्यु. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना . 8. ग्रामोध्दार मंडळाची स्थापना. 9. १९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले. 10. १९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना. 11. १९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना. 12. 'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा'. 13. १८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह . 14. १९३० - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री 15. लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड. 16. १९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषीमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री. 17. देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले. 18. प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना. 19. १९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा ! असा संदेश देणारे व धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित - पीडितांचे पुनरुत्थान करणारे भारतीय राज्याघात्नेचे शिल्पकार व आधुनिक युगातील महामानव! डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार , कार्य मात्र त्याला अपवाद आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदासमितीचे ते अध्यक्ष होते. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. मोलोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे सुपुत्र आणि डा. बाबासाहेब आंबेडकर याचे आदर्श वडील होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेचा सॆन्यात शिपाई म्हणुन भरती झाले होते. सॆन्यातील नोकरीमुळे सॆनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षीत, संस्कारसंपन्न व द्न्यानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुध्द विचाराला आणि शुध्द आचाराला महत्त्वाचे स्थान होते. डॉ. आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४ वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली. कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख आपोआप होऊ लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला साधारण घरात राहीले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला! इ.स. १८९६ मध्ये भीमरावांची आई भीमाबाईंचा मस्तक शुळ या आजाराने दु:खद निधन झाले. त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे महत्त्वाचे कार्य आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठया आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या. म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत. रामजींनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि कुटुब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले. इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला. याआधी इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरले. यानंतर अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रूपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली परदेशात असतांनाच त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. ची पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता, ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी'. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी. ही पदवी मिळवली. व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला. २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला. भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी, त्यांनी ‘मूकनायक (१९२०), ‘बहिष्कृत भारत’ (१९२७), ‘जनता’ (१९३०) आणि ‘प्रबुध्द भारत’ (१९५६) अशी वृत्तपत्रे चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे (तत्कालीन) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषगांने त्यांनी त्यातून लिखाण केले. वृत्तपत्रांचा वापर त्यांनी कधीच केवळ आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबविण्यासाठी केला नाही. स्पृश्य आणि तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्टय होय. केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी ‘दी अनटचेबल्स,’ ‘शूद्र पूर्वीचे कोण होते?’, ‘बुध्दा अँड हिज धम्म,’ असे ग्रंथ लिहिले. याशिवाय ‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ हा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला. साहित्याला त्यांनी मनोरंजनाचे साधन म्हणून कधीच वापरले नाही. उत्तम समाजसमीक्षक असण्याबरोबरच स्वत: एक वाङ् मय-समीक्षक असणार्‍या डॉ. आंबेडकरांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, मुक्तेश्वर यांच्या भाषेचा गौरव केला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘खरा ब्राम्हण’, यशवंत टिपणीस यांच्या ‘दख्खनचा दिवा’ या नाटकांवरदेखील त्यांनी विस्तृत स्वरूपात अभिप्राय दिलेले आहेत. बटर्‌रान्ड रसेल यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन’ या नाटकावर त्यांनी आपले मत नोंदवले आहे. ‘रिडल्स इन हिंदुइझम’, ‘महाराष्ट्र अॅ ज अ लिंग्विस्टिक स्टेट’, ‘स्टेट्स अँड मायनॉरिटिज’, ‘भारतातील जाती’ या ग्रंथांचीही त्यांनी निर्मिती केली. डॉ. आंबेडकर यांच्यावर संत कबीर, महात्मा जोतिराव फुले व राजर्षी शाहू महाराज या व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या विचारांचा व कार्याचा मोठा प्रभाव होता. डॉ. आंबेडकर हे कर्ते सुधारक होते. सर्व माणसे समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा होती. जातीय उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था, या व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार यांबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले. ते जेव्हा लंडनहून भारतात परत आले, तेव्हा परिचित लोकांनी, बाबासाहेबांनी मोटारीने घरी जावे असा आग्रह धरला. पण त्यास बाबासाहेबांनी नकार दिला. मग लोकल रेल्वेच्या प्रथम वर्गातून तरी बाबासाहेबांनी प्रवास करावा असा आग्रह लोकांनी धरला. पण तोही आग्रह मोडत त्यांनी आपल्या रेल्वेच्या तिसर्‍या वर्गातून प्रवास केला. जेव्हा ते घरी गेले, तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची आणण्यासाठी धावपळ सुरू केली. पण इथेही बाबासाहेबांनी घरातील घोंगडीवर बसणेच पसंत केले. या कृतीतून त्यांनी समानतेचे तत्त्व बिंबवले. त्यांनी या कृतीतून स्पष्ट केले की शिक्षण घेऊन ते ‘सुशिक्षित’ झाले असले, तरी समाजबांधवांना ते विसरलेले नाहीत, त्यांची दु:खे त्यांच्या स्मरणात आहेत. डॉ. आंबेडकरांचे धर्म विषयक दृष्टीकोण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीकोणातून धर्मही मानवी संस्कृतीतून न टाळता येणारी बाब होती त्याच वेळी बऱ्याचशा सामाजिक असमानतानां धार्मिक परंपरा, रूढी आणि विचारधारा जबाबदार आहेत किमान पक्षी बऱ्याच वेळी विविध धर्म संस्था समतेचे पाठही देत असल्या तरी खर्‍या अर्थाने त्या धर्मातील समाज समतेची पाठराखण करण्यास अयशस्वी झाला. भारतातील दलित समाजास जाती व्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतेस हिंदू धर्म जबाबदार असून आपण हिंदू म्हणून जन्माला आलोतरी हिंदू म्हणून मरणार नाही असा दृष्टीकोण घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्मव्यवस्थांचा अभ्यास केला. भारतात हिंदू धर्माशिवाय इतर बरेच इत्यादी धर्मियांची भारतात दीर्घ काळ सत्ता मोठ्या कालखंडात असूनसुद्धा जातीव्यवस्थेत होणार्‍या दलित शोषणास थांबवण्यासारखे बाजू घेण्यास इस्लामी राजवटी आणि समुदाय कमी पडला, अशीच काहीशी परिस्थिती इतरही समतावादी समजणार्‍या धर्म समुदायांची होती. त्याशिवाय इस्लाम आणि इतर बऱ्याच धर्मातील स्त्रियांना समतेची वागणूक न मिळण्याबद्दलही डॉ.बाबासाहेबांचे आक्षेप होते. सरते शेवटी बाबासाहेबांनी बुद्धधर्माचा स्वीकार करून त्यांच्या अनुयायांनाही तसे करण्याचा सल्ला दिला. अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९१९ च्याबाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली.कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली. इ.स. १९२६ साली ते मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला. इ.स. १९२८ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी कमिटीवर त्यांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी सायमन कमिशनाबरोबर काम केले. निवडणुकींमधील सुधारणांसाठी त्यांनी काही नवीन मुद्दे सुचवले. पुणे करार इ.स. १९२० च्या दशकाच्या अखेरीस आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते. जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणर्‍या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष बनवले. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. ब्रिटिश सरकारावरही ते नाराज होते व त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, मागासवर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा समाचार घेतला. या टीकेमुळे सनातनी हिंदू संतापले. इ.स. १९३२ साली राव बहाद्दूर राजा यांनी दोन उजव्या विचारसरणीच्या काँग्रेस नेते बी. एस. मुंजे व जाधव यांबरोबर एक करार केला. या करारानुसार मुंज्यांनी राजांना पाठिंब्याच्या बदल्यात काही आरक्षित जागा अनुसूचित जातीमधील लोकांना देण्याचे ठरविले. या घटनेमुळे आंबेडकरांनी संपूर्ण भारतात दलितांसाठी विभक्त मतदारसंघांची मागणी केली. आंबेडकरांचे महत्त्व आणि दलितांमधील जनाधार वाढला आणि त्यांना इ.स. १९३१ साली लंडन येथील दुसर्‍या गोलमेज परिषदेचे निमंत्रण आले. या परिषदेत त्यांचे गांधीजींबरोबर विभक्त दलित मतदारसंघावरून मतभेद झाले. गांधीजींना धार्मिक वा जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हते, त्यांना यामुळे भविष्यात हिंदू समाज दुभंगण्याची भीती वाटत होती. जेव्हा ब्रिटिशांनी आंबेडकरांची मागणी मान्य केली, तेव्हा गांधीजींनी येरवडा तुरूंगात उपोषण सुरू केले. सनातनी हिंदू समाजाला अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास सांगून हिंदूंमध्ये राजकीय आणि सामाजिक एकी आणण्याचे आव्हान केले. गांधीजींच्या उपोषणाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आणि हिंदू नेत्यांनी आंबेडकरांबरोबर येरवडा येथे बैठका घेतल्या. गांधीजींच्या मृत्यूनंतर दलित समाजाविरुद्ध दंगली होऊन विनाकारण त्रास होईल असे वाटून आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित मतदारसंघांसाठी मान्यता दिली. यामुळे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नसले, तरी दलितांना जास्त जागा मिळाल्या. दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल असे आंबेडकरांनी या उपोषणाचे नंतर वर्णन केले. राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रांतिक कायदेमंडळांना एक महत्त्वाचे काम करावयाचे होते. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र होणार्‍या भारताचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्या घटना समितीने राज्य घटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे त्यांनी सुचविले होते. त्याप्रमाणे मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समितीचे प्रतिनिधी सभासद निवडण्याचे काम केले. मुंबई कायदेमंडळात डा. आंबेडकरांच्या शेडयुल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे काग्रेस पक्षाच्या सहकार्याशिवाय ते मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्याची आवश्यकता वाटू लागली होती. तोपर्यंत मुंबई कायदेमंडळांच्या काग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून ब. मुकुंद जयकर आणि के. एम. मुन्शी या दोघांची निवडही केली. त्यामुळे मुंबई कायदेमंडळाकडून डॉ. आंबेडकरांना निवडून देण्याचा प्रश्नच राहिला नाही. पण बंगाल प्रांताचे कायदेमंडळ डॉ. आंबेडकरांना सहकार्य करण्यास तयार झाले. ब. जोगेन्द्रनाथ मंडल आणि बंगाल प्रांताच्या कायदेमंडळाच्या मुस्लिम लीगच्या सभासदांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यास यशस्वी झाले. ते प्रथम पसंतीची ७ मते मिळवून काग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव करून विजयी झाले. अखेर डॉ. बाबासाहेब आबेडकर अस्पॄश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्यात यशस्वी झालेच. २० अगस्ट १९४७ रोजी घटना समितीच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधीच्या सर्व कायदेशीर गोष्टी यांचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचे जाहीर केले आणि त्या समितीच्या सभासदांची नावेही जाहीर केली - डॉ. बी. आर. आंबेडकर, जी. व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार इत्यादी. २९ अगस्ट १९४७ रोजी घटना समितीने एक ठराव पास करून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्यासह सात सभासदाची ’मसुदा समिती’ नियुक्ती केली आणि विधिमंत्री डॉ. बी. आर. आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. ‘राज्यघटनेचे शिल्पकार,’ ‘अस्पृश्योध्दारक’ असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर, १९५६ ला हे जग सोडून गेले. आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे. आजुबाजूची परिस्थिती पाहिली तर असे वाटते, की भारतीय लोकशाहीला भारतीय जनताच तर नाकारणार नाही ना? स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करतांना डॉ. आंबेडकर म्हणतात की, ‘जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे.’ अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वत: घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण; जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य; शिस्तबद्धता व नीटनेटकेपणा; वक्तृत्व; इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व; प्रचंड वाचन; संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन... अशा अनेक गुणविशेषांसह ‘भीमजी रामजी आंबेडकर’ यांचा प्रवास हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ येथपर्यंत झाला.निकोप चारित्र्याला जपणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे हे विलक्षण हिमालयाच्या उत्तुंग उंचीचे व्यक्तिमत्व होते! महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळे लातूर - हजरत सुरतशाह वलीचा दर्गा नांदेड - शिख धर्मगुरू गोविंदसिंगाची समाधी कल्याण - हाजीमलंग बाबाची कबर शिर्डी - श्रीसाईबाबांची समाधी पंढरपूर - श्रीविठ्ठलाचे मंदिर सेंट मेरी चर्च - बांद्रा (मुंबई उपनगर) शेगाव - संत गजानन महाराजांची समाधी (विदर्भाचे पंढरपूर) जि. बुलढाणा अमरावती - संत गाडगेबाबांची समाधी सज्जनगड (सातारा) - समर्थ रामदास स्वामींची समाधी मांढरदेवी (सातारा) - काळेश्वरी मातेचे मंदिर गणपतीपुळे (रत्नागिरी) - गणेश मंदिर. श्रीक्षेत्र औदुंबर (सांगली) - दत्तात्रेयाचे जागृत स्थान कारंजा (वाशिम) - नरसिंह सरस्वती मंदिर. पैठण (औरंगाबाद) - संत एकनाथांची समाधी (दक्षिणेची काशी म्हणतात) आपेगाव (औरंगाबाद) - संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान रामटेक (नागपूर) - महाकवी कालीदास यांचे स्मारक मोझरी (अमरावती) - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी गंगाखेड (परभणी) - संत जनाबाईंची समाधी तुळजापूर (उस्मानाबाद) - महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीचे मंदिर आंबेजोगाई (बीड) - कवी मुकुंदराज व दासोपंतांची समाधी श्रीक्षेत्र माहुर (नांदेड) - रेणुकादेवीचे मंदिर जांब (जालना) - श्रीसमर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान श्रीक्षेत्र नृसिंहवाडी/ नरसोबाची वाडी- दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद, श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती यांचे गाव, प्रसिद्ध दत्तमंदिर बाहुबली (कोल्हापूर) - जैन धर्मीयांचे तीर्थस्नान सोलापूर - सिद्धेश्वर मंदीर जेजुरी - श्रीखंडोबाचे देवस्थान जुन्नर (पुणे) - छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव, शिवनेरी किल्ला आळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वरांची समाधी श्रीक्षेत्र अक्कलकोट (सोलापूर) - श्रीस्वामी समर्थ मंदिर व मठ नेवासे (अहमदनगर) - संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी येथे लिहिली. चाफळ (सातारा) - छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट देहू (पुणे) - संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव व कर्मभूमी त्र्यंबकेश्वर - संत निवृत्तीनाथांची समाधी श्रीक्षेत्र नाशिक - प्रसिद्ध काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेले तपोवन, पंचवटी, रामकुंड, सीताकुंड, कपालेश्वर मंदिर, एकमुखी दत्ताचे मंदिर, मुक्तिधाम मंदिर, भक्तिधाम मंदिर, सीता गुंफा, रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक कापले तेव्हापासून या स्थानाला ‘निशिक’ असे नाव पडले. महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद भीमाशंकर- जिल्हा पुणे परळी वैजनाथ- जिल्हा बीड औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली. महाराष्ट्रातील नदीकाठावरील शहरे व तीर्थक्षेत्रे शहरे/तीर्थक्षेत्रे नदी पंढरपूर भीमा नेवासे, संगमनेर प्रवरा नांदेड, नाशिक, पैठण, गंगाखेड गोदावरी मुळा-मुठा पुणे भुसावळ तापी हिंगोली कयाधू धुळे पांझरा देहू, आळंदी इंद्रायणी पंचगंगा कोल्हापूर वाई, मिरज, कऱ्हाड कृष्णा जेजुरी, सासवड कऱ्हा चिपळूण वशिष्ठी श्री क्षेत्र ऋणमोचन पूर्णा महाराष्ट्रातील नद्यांची संगम स्थाने कृष्णा-कोयना - कराड (प्रीतिसंगम), जि. सातारा कृष्णा-पंचगंगा - नरसोबाची वाडी (कोल्हापूर) मुळा-मुठा - पुणे वैनगंगा-वर्धा - चंद्रपूर वर्धा-वैनगंगा - शिवनी कृष्णा-वारणा - हरिपूर (सांगली) तापी-पूर्णा - चांगदेव (जळगाव) महाराष्ट्रातील प्रमुख घाट व रस्ते प्रमुख घाट रस्ते/महामार्ग कसारा / थळ घाट मुंबई ते नाशिक माळशेज घाट ठाणे ते अहमदनगर दिवे घाट पुणे ते बारामती कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी बोर / खंडाळा घाट मुंबई ते पुणे खंबाटकी घाट पुणे ते सातारा पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी चंदनपुरी घाट नाशिक ते पुणे महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे थंड हवेची ठिकाणे जिल्हा चिखलदरा अमरावती म्हैसमाळ औरंगाबाद पन्हाळा कोल्हापूर रामटेक नागपूर माथेरान रायगड महाबळेश्वर, पाचगणी सातारा तोरणमळ धुळे लोणावळा, खंडाळा पुणे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने राष्ट्रीय उद्याने ठिकाण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली व ठाणे पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट) अमरावती चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी महाराष्ट्रातील अभयारण्ये अभयारण्य जिल्हा कर्नाळा (पक्षी) रायगड माळठोक (पक्षी) अहमदनगर मेळघाट (वाघ) अमरावती भीमाशंकर (शेकरू खार) पुणे सागरेश्वर (हरिण) सांगली चपराळा गडचिरोली नांदूरमधमेश्वर (पक्षी) नाशिक देऊळगाव रेहकुरी (काळवीट) अहमदनगर राधानगरी (गवे) कोल्हापूर टिपेश्वर (मोर) यवतमाळ काटेपूर्णा अकोला अनेर धुळे माझा महाराष्ट्र महाराष्ट्र(अर्थ:महान राष्ट्र) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई, देशातील सर्वात मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे. महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे. मराठा व पेशवे छत्रपती शिवाजी महाराज १७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली. ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले. महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्वाचे केंद्र होते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली. अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरु आहेत. प्रशासन मंत्रालय:महाराष्ट्र राज्य भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल राज्याचा प्रमुख व्यक्ती असते. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात.महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते. महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात. विभाग महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यात विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा विभाग आहेत- औरंगाबाद, अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत. भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), खानदेश व उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग) आणि कोकण (कोकण विभाग). लोकजीवन महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २००१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९,६७,५२,२४७ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुस-या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणा-यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३२२.५/१ कि.मी.२ इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.०३ कोटी पुरुष व ४.६४ कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९२२ महिला इतका आहे. ७७.२७% (पु-८६.२%, स्त्रि-६७.५%) लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर हिंदी व इंग्लिश शहरी भागात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी तर दक्षिण कोकणात मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' व विदर्भात 'व-हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत. जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा - असा हा भारत ० भारत हा देश सर्व ऋतूंमध्ये सदाबहार दिसणारा देश आहे. ० भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. आहे. ० क्षेत्रफळाचा विचार करता रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलियानंतर भारताचा सातवा (२.४२ टक्के) क्रमांक लागतो. ० भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त गेले आहे. ० भारताची दक्षिणोत्तर लांबी-३,२१४ कि.मी. असून पूर्व-पश्चिम २,९३३ कि.मी. आहे. ० भारताची भूसीमा सरहद्दीची लांबी- १५,२०० कि.मी. असून सीमेवर सात राष्ट्रे आहेत. ० भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची एकूण लांबी- ६,१०० कि.मी. आहे. ० तर अंदमान-निकोबार व लक्षद्वीप बेटसमूह मिळून ७,५१७ कि.मी. आहे. ० सन २००१च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या- १०२ कोटी ८७ लाख ३७,४३६ ० सन २०११ मध्ये भारताची १५वी जनगणना पार पडणार आहे. ० २००१च्या नुसार लोकसंख्येची घनता- ३२४ व्यक्ती प्रति चौ.कि.मी. ० भारतात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य- अरुणाचल प्रदेश ० भारतात पुरुष-स्त्री प्रमाण- १००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया ० सर्वाधिक स्त्री प्रमाण असलेले राज्य- केरळ (१०५८ स्त्रिया) ० केरळ राज्याला युनेस्कोने बेबी फ्रेंडली स्टेटचा दर्जा दिला आहे. ० भारतात सर्वात जास्त लोकसंख्या उत्तरप्रदेश मध्ये आहे. सर्वात कमी- सिक्कीम ० २००१च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण- ६५.३८% आहे. ० भारतात सर्वाधिक साक्षर राज्य- केरळ, सर्वात कमी-बिहार ० भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य- राजस्थान (राजधानी-जयपूर) ० क्षेत्रफळातील सर्वात कमी राज्य-गोवा (राजधानी-पणजी) ० मध्य प्रदेश (राजधानी-भोपाळ) राज्याची सीमा सर्वाधिक राज्यांना जोडून आहे. ० भारतातील नऊ राज्यांना व चार केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभला आहे. ० आजमितीस भारतात एकूण २८ घटक राज्ये व सात केंद्रशासित प्रदेश आहेत. ० २६ वे राज्य-छत्तीसगढ-निर्मिती-१ नोव्हेंबर २०००- राजधानी-रायपूर. ० २७ वे राज्य-उत्तरांचल-निर्मिती ९ नोव्हेंबर २०००- राजधानी-डेहराडून. ० २८ वे राज्य-झारखंड-निर्मिती १५ नोव्हेंबर २०००- राजधानी-रांची ० वरील तिन्ही राज्यांची निर्मिती भारतीय जनता पार्टी सत्तेवर असताना करण्यात आली. ० कवरती ही लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. ० मॅकमोहन रेषा-भारत व चीन देशांदरम्यान आहे. ० डय़ुरंड रेषा-पाकिस्तान व अफगाणिस्तान देशांदरम्यान आहे महाराष्ट्राची प्राकृतिक रचना महाराष्ट्राचा बहुतांशी भाग ज्वालामुखी निर्मित बेसॉल्ट या खडकाचा बनलेला आहे. राज्यात जुने अनावृत्त खडक वैनगंगेच्या खो-यात आहेत. त्यानंतर विदर्भ व शेवटी तापी खोरे असा क्रम लागतो. १. कोकण किनारा – • उत्तरेकडील दमणगंगेच्या खो-यातून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंतचा ७२० कि.मी. लांबीचा प्रदेश म्हणजे कोकण किनारा होय. याची सरासरी रूंदी ४० ते ८० कि.मी. आहे. • अरबी समुद्रालगतच्या सखल भागास म्हणतात – खलाटी • कोकणातील डोंगराळ व उंच भाग – वलाटी • कोकण किना-यावर आसणारी एकूण बंदरे – ४९ • रायगड जिल्यात त्यार करण्यात आलेले अत्याधुनिक बंदरे – जवाहरलाल नेहरु (न्हावाशेवा) सहाय्य – कॅनडा • कोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.) रायगड असून मासेमारीत आघाडीवर जिल्हा – रायगड • महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनापैकी खा-या पाण्यातील मासे – मुंबई • राज्यातील पहिले मत्स्यालय – तारपोरवाला (मुंबई) • राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय – वार्सोवा • कोकण किना-याजवळील तेल क्षेत्रे – बॉम्बे हाय व वसई हाय • कोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प – उरण (रायगड) • कोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, धारापूरी व अंजदिव • दक्षिण कोकणाचे भूस्वरुप – सडा • कोकण किना-यावरील प्रमुख नद्या – वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनेवेल, बालकोट. २. पश्चिम घाट (सह्याद्री) – • नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून कोल्हापूरातील चंदगड पर्यंतचा ८०० कि.मी. चा पट्टा म्हणजे सह्याद्री होय. सह्याद्रीची निर्मिती प्रस्तर भंगामुळे झाली आहे. याची सरासरी उंची ९०० मि. इतकी आहे. सह्याद्रीचा पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उतार तीव्र आहे. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असून त्यात अनेक नद्यांचा उगम झाला आहे. सह्याद्रीची महाराष्ट्रातील उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते. सह्याद्रीच्या उपरांगा – • गोदावरी व तापीचे खोरे वेगळी करणारी नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी डोंगररांग –सातमाळ डोंगर • सातमाळा डोंगराचे औरंगाबाद जिल्ह्यातील नाव (यात प्रसिध्द देवगिरी किल्ला व वेरूळ, अजिंठा लेण्या आहेत.) – अजिंठा डोंगर • पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी गोदावरी व भिमा नदीचे खोरे वेगळे करणारी रांग – हरिश्चंद्र बालाघाट • शंभू महादेव डोंगर रांगेतील पोचगणीतील प्रसिध्द पठार – टेबल लँड पठार क्र. शिखर उंची (मी.) जिल्हा व वैशिष्ट्य १ कळसूबाई १६४६ नाशिक व अहमदनगरच्या सीमेवर (अहमदनगर) २ साल्हेर १५६७ नाशिक व महाराष्ट्रातील द्विपीय क्रमांकाचे ३ महाबळेश्वर १४३८ सातारा ४ हरिश्चंद्र गड १४२४ अहमदनगर ५ सप्तश्रृंगी गड १४१६ नाशिक ६ त्रंबकेश्वर १३०४ नाशिक • घाट (खिंड) – उंच व लांबलचक पर्वतरांगात कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात. या खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात, यालाच घात म्हणतात. सह्याद्रीतील प्रमुख घाट घाट लांबी जोडलेली शहरे थळघाट (कसारा) ७ नाशिक-मुंबई (महामार्ग क्र.-३) बोरघाट १५ पुणे-मुंबई (महामार्ग क्र.-४) आंबाघाट ११ रत्नागिरी-कोल्हापूर फोंडाघाट ९ कोल्हापूर-गोवा आंबोली (रामघाट) १२ सावंतवाडी (सिंधूदुर्ग) – कोल्हापूर, बेळगाव खंबाटकी (खंडाळा) पुणे-सातारा-बंगलोर कुंभार्ली घाट चिपळूण (रत्नागिरी)-कराड वरंधा घाट ६ भोर-महाड दिवा घाट पुणे-सासवड मार्गे बारामती माळ्शेज घाट आळेफाटा (पुणे)-कल्याण नाणेघाट १२ अहमदनगर-मुंबई पारघाट १० सातारा-रत्नागिरी रणतोंडी घाट महाड-महाबळेश्वर पसरणी घाट वाई-महाबळेश्वर चंदनपूरी घाट नाशिक-पुणे आंबेनळी महाबळेश्वर-पोलादपूर ताम्हणी रायगड-पुणे • नर्मदा व तापी नद्यांची खोरे वगळी करणारी ही पर्वतरांग उत्तर सीमेवर आहे. सातपुडा पर्वातास आमरावती जिल्ह्यात गाविलगड, तर नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ पठार (तोरणमाळ १४६१ मी.) म्हणतात. दख्खनचे पठार – हा प्रदेश सह्याद्री पासून पूर्वेकडे सुरजगड, भामरागड, व चिरोली टेकड्यांपर्यंत विस्तारलेला आहे. हा अतिशय प्राचिन प्रदेश असून याची निर्निती ७ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे. २९ वेळा भेगी उद्रेक होऊन लाव्हा रसाचे थरावर थर साचून याचि निर्मिती झाली. हे पठार मुख्यतः बेसॉल्ट क्डकापासून झाली आहे. पठाराची सरासरी पश्च्मिमेकडील उंची ६० मी. व पूर्वेकडील उंची ३०० मी. म्हणजेच एकूण सरासरी उंची ४५० मी. आहे. • पश्चिमेकडून पूर्वेकडे जातांना बेसॉल्टची जाडी – कमी होत जाते. • दक्षिण कोकणात बेसॉल्टचे थर खनन क्रियेने निघून गेल्याने वालुकास्म व गारगोटी हाडक उघडे पडले आहे. • गोंडवाना क्षितीज स्मांतर थर थिजून सपाट घाटमाथे व पाय-या पाय-यांची रचना असणारी भूरुपे निर्माण होतात. थंड हवेचे ठिकाण जिल्हा थंड हवेचे ठिकाण जिल्हा तोरणमाळ नंदुरबार पाचगणी सातारा खंडाळा पुणे माथेरान रायगड रामटेक नागपूर चिखलदरा (गाविलगड) अमरावती महाबळेश्वर सातारा लोणावळा, भिमाशंकर पुणे जव्हार ठाणे मोखाडा, सुर्यामाळ ठाणे आंबोली सिंधुदुर्ग येड्शी उस्मानाबाद पन्हाळा कोल्हापूर म्हैसमाळ औरंगाबाद जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा - महाराष्ट्र माझा संकलन- प्रशांत देशमुख , बुधवार, १४ एप्रिल २०१० संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई संपर्क- ९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६ ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..’ या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे. अजिंठा, वेरुळ, कार्लेभाजे, कान्हेरी, एलिफंटा, पांडवलेण्यांनी नटलेला; संत नामदेव्ो, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा, संत जनाबाई, संत गाडगेबाबा, कान्होपात्रांनी मंतरलेला; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने तेजाळलेला, संभाजीच्या हौतात्म्याने अजरामर झालेला, मॉ जिजाऊँच्या आशीर्वादाने बहरलेला; शाहू, फुसे, आंबेडकर, आगरकर, सावरकर, टिळक, फडके यांच्या त्याग आणि क्रांतिकार्याने पुनीत झालेला हा महाराष्ट्र कसा असावा? हे महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ले जिल्हा किल्ले ठाणे - अर्नाळा, वसईचा भुईकोट किल्ला, गोरखगड रायगड - कर्नाळा, मुरुड-जंजिरा, लिंगाणा, द्रोणागिरी, तळे, घोसाडे रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नदुर्ग, विजयगड, पासगड, जयगड सिंधुदुर्ग - विजयदुर्ग (सागरी), देवगड, पारगड, रामगड, यशवंतगड पुणे - शिवनेरी, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड, राजगड, वज्रगड इ. नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, अंकाई- टंकाई, चांदवड औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद) कोल्हापूर - पन्हाळा, विशालगड, भुदरगड अहमदनगर - हरिश्वंद्रगड, रतनगड अकोला - नर्नाळा सातारा - अजिंक्यतारा, मकरंदगड, प्रतापगड, सज्जनगड, वर्धनगड महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या व गुंफा मंदिरे लेण्या ठिकाण/जिल्हा अजिंठा, वेरुळ - औरंगाबाद एलिफंटा, घारापुरी - रायगड कार्ला, भाजे, मळवली - पुणे पांडवलेणी - नाशिक बेडसा, कामशेत - पुणे पितळखोरा - औरंगाबाद खारोसा, धाराशीव (जैर) - उस्मानाबाद महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे : जलाशय/नदी स्थळ/जिल्हा जायकवाडी - बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर गंगापूर - (गोदावरी) नाशिक राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर कोयना शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा) उजनी - (भीमा) सोलापूर तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर यशवंत धरण - (बोर) वर्धा मोडकसागर - (वैतरणा) ठाणे खडकवासला - (मुठा) पुणे येलदरी - (पूर्णा) परभणी बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे : खनिज जिल्हे दगडी कोळसा - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी (यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर) बॉक्साईट - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कच्चे लोखंड - रेड्डी (सिंधुदुर्ग) मॅग्नीज - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा), सावंतवाडी (सिंधुदुर्ग) तांबे - चंद्रपूर, नागपूर चुनखडी - यवतमाळ डोलोमाईट - रत्नागिरी, यवतमाळ क्रोमाई - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग कायनाईट - देहुगाव (भंडारा) शिसे व जस्त - नागपूर देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- ३.९% आहे, १२.३३% क्षेत्र खनिजयुक्त आहे. महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे : औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा पारस - अकोला एकलहरे - नाशिक कोराडी, खापरखेडा - नागपूर चोला (कल्याण) - ठाणे बल्लारपूर - चंद्रपूर परळीवैजनाथ - बीड फेकरी (भुसावळ) - जळगाव तुर्भे (ट्रॉम्बे) - मुंबई भिरा अवजल (जलविद्युत) - रायगड कोयना (जलविद्युत) - सातारा धोपावे - रत्नागिरी जैतापूर (अणुविद्युत) - रत्नागिरी महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग : लघुउद्योग ठिकाण हिमरुशाली - औरंगाबाद पितांबरी व पैठण्या - येवले (नाशिक) चादरी - सोलापूर लाकडाची खेळणी - सावंतवाडी सुती व रेशमी कापड - नागपूर, अहमदनगर हातमाग साडय़ा व लुगडी - उचलकरंजी विडीकाम - सिन्नर (नाशिक), अहमदनगर, सोलापूर काचेच्या वस्तू - तळेगाव, ओगलेवाडी रेशमी कापड - सावळी व नागभीड (चंद्रपूर), एकोडी (भंडारा) महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम - मुंबई भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, - मुंबइ टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस - मुंबई इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज - मुंबई कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी - मुंबई नॅशमल केमिकल लॅबोरेटरी - पुणे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी) - औरंगाबाद भारत इतिहास संशोधन मंडळ, - पुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर - पुणे सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च - नागपूर महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) - नाशिक अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय - मुंबई खार जमीन संशोधन केंद्र - पनवेल महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण : विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर विद्यापीठ (१९२५) कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती विद्यापीठ (१९८३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ (१९५८) शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड) विद्यापीठ (१९८९) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर) विद्यापीठ (१९९८) स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था : मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा) गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे) नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी) सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड) काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव) हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली) राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर) राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे) महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे: कवी/साहित्यिक टोपण नावे कृष्णाजी केशव दामले - केशवसुत गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू आत्माराम रावजी देशपांडे - अनिल 1. भारतीय रिजर्व बँकेचे खालील पैकी कोणते एक मुख्य कार्य आहे? (अ) भारताची विदेश व्यापार विषयक नीती तयार करणे (ब) केंद्रीय आर्थिक बजेट तयार करून संसद सभाग्रहात मांडणे (क) भारत सरकारची बँक म्हणून कार्य करणे (ड) शेयर बाजारामध्ये नवीन कंपनी च्या समावेशाला अनुमती देणे (इ) जागतिक बँक आणि IMF (आंतरराष्ट्रीय नाणेविधी) इ. मध्ये भारताचे प्रतिनिधि नियुक्त करणे उत्तर : (क) 2. भारताच्या दौऱ्यावर आलेले हमीद कर्जाड कोण आहेत? (अ) अफगानिस्तान चे प्रधानमंत्री (ब) अफगानिस्तान चे राष्ट्रपती (क) बंगलादेश चे प्रधानमंत्री (ड) बंगलादेश के राष्ट्रपती (इ) यापैकी नाही उत्तर : (ब) 3. अलिकडेच भारताचे के पंतप्रधान मनमोहन सिंग ‘UNGA’ मध्ये भाषण करण्यासाठी न्यूयॉर्कला. गेले होते. UNGA चे पूर्ण रूप काय आहे? (अ) United Nation's General Assembly (ब) Union of National General Assemblies (क) United Nation's General Association (ड) Union of Nations General Association (इ) United Nation's Global Association उत्तर : (अ) 4. सध्या भारतीय रिजर्व बँकेचे गवर्नर खालील पैकी कोण आहेत? (A) डॉ. वाई. वी. रेड्डी (B) डॉ. बिमल जालान (C) डॉ. सुबीर गोकर्ण (D) डॉ. डी. सुब्बाराव (E) इनमें से कोई नहीं उत्तर : (यापैकी नाही) 5. बांगलादेशात मध्ये खालील पैकी कोणते चलन वापरले जाते? (अ) दीनार (ब) यूरो (क) डॉलर (ड) रुपये (इ) टका उत्तर : (इ) 6. खालीलपैकी कोणता देश OPEC (ओपेक) चा सदस्य आहे? (अ) बांगलादेश (ब) अमेरिका (क) पाकिस्तान (ड) लीबिया (इ) चीन उत्तर : (ड) 7. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले आहे? (अ) दि कॉल ऑफ नेशन (ब) माई स्टोरी (क) एज आय थिंक (ड) माई प्रेसिडेंसियल इयर्स (इ) इंडिया माय ड्रीम्स उत्तर : (इ) 8. ही भारतातील प्रसिद्ध औषध बनवणारी कंपनी आहे? (अ) लार्सन एण्ड टुब्रो (ब) DLF. (क) विप्रो (ड) रेनबक्सी (इ) ग्रासिम इंडस्ट्रीज उत्तर : (ड) 9.‘SAFTA’ हा व्यापार विषयक करार खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या सदस्यांमध्ये झाला. (अ) G-8 (ब) NATO (क) SAARC (ड) G-20 (इ) BRICS उत्तर : (क) 10. श्री बी.सी. खंडूरी हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. (अ) उत्तरप्रदेश (ब) मध्यप्रदेश (क) उत्तराखंड (ड) छत्तीसगड (इ)यापैकी नाही उत्तर : (इ) 11. खालीलपैकी कोणत्या खाजगी बँकेच्या शाखा भारताच्या विविध राज्यांमध्ये आहेत? (अ) बँक ऑफ बडोदा (ब) साउथ इंडियन बँक (क) बँक ऑफ इंडिया (ड) बँक ऑफ महाराष्ट्र (इ) कार्पोरेशन बैंक उत्तर : (ब) 12. ‘BARC’ हे नाव कशाशी संबंधित आहे? (अ) अणुऊर्जा (ब) अंतराळ कार्यक्रम (क) कृषी (ड) खेळ (इ) यापैकी नाही उत्तर : (अ) 13. भारत सरकार ने सुरू केलेली एक रोजगार विषयक योजना खालील पैकी कोणती आहे? (अ) कुटीर ज्योती (ब) भारत निर्माण (क) निर्मल ग्राम (ड) मनरेगा (इ) आशा उत्तर : (ड) 14. भारतात कार्यरत असणारी खालील पैकी विदेशी बँक कोणती? (अ) अक्सिस बँक (ब) सिंडीकेट बँक (क) ICICI बँक (ड) बार्कलैस (इ) फेडरल बँक उत्तर : (ड) 15. सिंडीकेट बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? (A) कोलकाता (B) मुंबई (C) दिल्ली (D) हैदराबाद (E) चेन्नई उत्तर : (अ) 16. ‘e-banking’ मधील e हे अक्षर काय दर्शवते? (अ) essential (ब) economic (क) electronic (ड) expansion (इ) exclusive उत्तर : (क) 17. खालील पैकी कोणता कप फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे? (अ) डेविस कप (ब) आगा खान कप (क) रणजी ट्रोपी (ड) विम्बल्डन ट्रॉफी (इ) मर्डेका कप उत्तर : (इ) 18. श्री. व्लादिमीर पुतिन कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत. (अ) जर्मनी (ब) रशिया (क) इटली (ड) पोर्तुगाल (इ) फ्रांस उत्तर : (ब) 19. सध्याचा रिपो दर काय आहे? (अ) 6 % (ब) 7 % (क) 7.5 % (ड) 8 % (इ) यापैकी नाही उत्तर : (इ) 20. मणिपुरच्या राजधानीचे ठिकाण कोणते? (A) गुवाहाटी (B) दिसपुर (C) इटानगर (D) कोहिमा (E) इम्फाल उत्तर : (E) 21. भारतीय वायुसेना दिवस या दिवशी साजरा केला जातो. (अ) 29 ऑक्टोबर (ब) 19 ऑक्टोबर (क) 9 नोव्हेंबर (ड) 19 नोव्हेंबर (इ) 8 ऑक्टोबर उत्तर : (इ) 22. 'आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो. (अ) 10 ऑक्टोबर (ब) 16 सप्टेबर (क) 16 नोव्हेंबर (ड) 10 नोव्हेंबर (इ) 15 डिसेंबर उत्तर : (ब) 23. 'स्टीव जॉब्स' हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. (अ) संगनक (ब) संगीत (क) चित्रपट (ड) खेळ (इ) राजकारण उत्तर : (अ) 24. कोणता देश G–8 चा सदस्य नाही? (अ) Canada (ब) भारत (क) फ्रांस (ड) जर्मनी (इ) जपान उत्तर : (ब) 25. जपानचे चलन कोणते? (अ) युआन (ब) दीनार (क) यूरो (ड) डॉलर (इ) येन उत्तर : (इ) सामान्य ज्ञान - सराव प्रश्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा